नौजवान भारत सभा, पुणे आणि दिशा विद्यार्थी संघटने तर्फे नवीन शिक्षण धोरण (NEP , New Education Policy) आणि ऑनलाईन शिक्षण विरोधी जनजागृती अभियान राबवले गेले

दिनांक १० सप्टेंबर गुरुवारी रोजी नौजवान भारत सभा, पुणे आणि दिशा विद्यार्थी संघटने तर्फे नवीन शिक्षण धोरण (NEP , New Education Policy) आणि ऑनलाईन शिक्षण विरोधी जनजागृती अभियान राबवले गेले. शिक्षण हा प्रत्येक सर्वसामान्यांचा मूलभूत हक्क असून ते प्रत्येकाला समान, मोफत मिळालेच पाहिजे यासाठी हे जनजागृती राबवण्यात आले. नवीन शिक्षण धोरण हे शिक्षणाचे बाजारीकरण वाढवणारे, मोठमोठ्या कंपन्यांना शिक्षणाचा धंदा करण्याचा अधिकार देणारे, विद्यापीठ आणि कॉलेजांना फी वाढवण्याचा अधिकार देणारे, मल्टी एंट्री – मल्टी एक्झिट म्हणजेच पैसा असेल तर शिका नाहीतर घरी बसा हे सांगणारे, जसा पैसा तसे शिक्षण यासारख्या अनेक…

आजादी के 73 सालों का सफरनामा’ या विषयावर मानखुर्द – गोवंडीत संवाद व परिचर्चेचे आयोजन करण्यात आले

दि. 15/08/2020 रोजी मानखुर्द – गोवंडीमध्ये वरील विषयावर आयोजित केलेल्या परीचर्चेत महाविद्यालयीन तरुणांसोबतच कामगारांनीदेखील हिरीरीने सहभाग घेतला. क्रांतिकारी गीतांच्या प्रस्तुतीबरोबरच स्वातंत्र्याबद्दल अतिशय मार्मिक पणे बोलणाऱ्या कवितांचे वाचन केले गेले ज्यात सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची ‘देश कागज पे बना नक्षा नहीं होता’, नागार्जुन यांची ‘किसकी है जनवरी, किसका होऊ अगस्त’ यांचा समावेश होता. त्यानंतर चर्चेला सुरवात करत अविनाश यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीची मांडणी केली, ज्यात इंग्रजांनी कशाप्रकारे भारतात आगमन करून भारतीय राजकारणात हस्तक्षेप करत 1757 मध्ये प्लासी आणि 1758 मध्ये बक्सर येथील युद्ध जिंकून बंगालच्या नवाबला नाममात्र बनवत भारतावर आपले वर्चस्व…

मानखुर्द, मुम्बई में शहीद शिवराम राजगुरु शिक्षण सहायता केंद्र की शुरुआत की गई

नौजवान भारत सभा मुंबई की टीम ने गोवंडी – मानखुर्द में शहीद शिवराम राजगुरु शिक्षण सहायता केंद्र की शुरुआत की है। जिसमें आठवीं से लेकर 12वीं तक के बच्चों को गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, हिंदी, अंग्रेजी, मराठी के साथ-साथ स्पोर्ट्स और आर्ट्स की शिक्षा भी दी जा रही है। स्कूलों की तरफ से कोरोना लॉकडाउन के समय ऑनलाइन पढ़ाई की शुरुआत की गई है। पर इन मेहनतकश बस्तियों में यह एक भद्दा मजाक बन कर रह गया है। भला ऑनलाइन पढ़ाई बिना एंड्रॉयड फोन और नेट कनेक्शन के कैसे संभव…

मुम्बई में बच्चों के बीच कोंपल शिक्षा मंडल की शुरुआत

अगर धरा पर रंग न होते अगर धरा पर रंग न होते श्वेत – श्याम लगती यह दुनिया लगती बड़ी अजीब तितलियां रंगहीन वन- उपवन होते अगर धरा पर रंग न होते अगर बिना रंगों के सजता कैसा इन्द्रधनुष फिर लगता रंग-बिरंगे वस्त्र न होते अगर धरा पर रंग न होते दिवाली की रंग रंगोली होती रंग बिन कैसी होली रंगे जीव – विहाग न होते अगर धरा पर रंग न होते चित्रकार की कला न खिलती मूर्ति रंग बिन नहीं निखरती प्रकृति प्रेम तब संग न होते अगर धरा…

पुणे येथे आज कामगार संघर्ष संकल्प अभियानाला सुरुवात झाली.

अप्पर इंदिरानगर भागामध्ये विविध कामगार वस्त्यांमध्ये अभियानाचे पत्रक वाटत अभियान संपन्न झाले आणि कामगारांना या अभियाना सोबत जोडून घेण्याचे आवाहन केले गेले. मोठ्या प्रमाणात येथे बांधकाम कामगार आणि प्रवासी कामगार राहतात. कोरोनाच्या काळामध्ये काम न मिळणे ही मुख्य समस्या बनलेली आहे. अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत , तर अनेकांचा अनुभव आहे की ठेकेदार मजुरी पाडून कामावर येण्यास सांगत आहेत. जनतेची भावना आहे की या काळात लोकप्रतिनिधींनी तर जनतेला वाऱ्यावर सोडले आहे

अमर शहीद रामप्रसाद बिस्मिल यांच्या जन्मदिवसा (11जून) निमित्त

काकोरी च्या वीरांचा परिचय – विद्रोही नावाने शहीद भगतसिंह यांचा लेख (9 ऑगस्ट, 1925 ला शहीद रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला आणि त्यांच्या इतर कांतिकारी साथींनी मिळून क्रांतिकारी पार्टी साठी धन जमा करण्याच्या उद्देशाने लखनौ नजिक काकोरी जवळ रेल्वे थांबवून सरकारी खजिना लुटला. यानंतर चंद्रशेखर आझाद यांना सोडून बाकी सगळे क्रांतिकारी इंग्रजांच्या हाती लागले. भगतसिंह पण तेव्हा कानपूर येथे निवासी असताना हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टीमध्ये भरती झालेले होते. ‘विद्रोही’ नावाने मे, 1927 ला भगतसिंह यांनी ‘काकोरी च्या वीरांशी परिचय’ मथळ्याचा लेख पंजाबीत प्रकाशित केला. तो लेख प्रकाशित होताच भगतसिंह यांना अटक झाली. खाटेवर…

नौजवान भारत सभा (मुम्बई) के सदस्यों द्वारा 20 दिनों से टाटा नगर (मुम्बई) में जन सहयोग के दम पर सामूहिक रसोई एवं 59 दिनों से फ़ूड पैकेट्स का वितरण जारी है।

लॉक डाउन को 2 महीने से ज्यादा का वक़्त बीतने जा रहा है। मज़दूरों को लॉक डाउन में राशन ,दवा , इलाज़ और ऐसी कई समस्या का सामना करना पड़ रहा है। जिस पर सरकार आँख-कान मूंद रखा है। मोदी सरकार द्वारा अनियोजित तरीके से लागू किये गए लॉक डाउन ने मज़दूर वर्ग पर सीधे सीधे हमला किया है । जहां सरकार द्वारा व्यापक स्तर पर टेस्टिंग , कोरंटिन ट्रीटमेंट की जरूरत थी । वहां मुम्बई के सघन झोपड़ पट्टियों में बिना राशन दवा इलाज के ऐसे ही मरने के…

नौजवान भारत सभा के सदस्यों द्वारा टाटा नगर (मुम्बई) में जन सहयोग के दम पर सामूहिक रसोई एवं फ़ूड पैकेट्स का वितरण जारी है।

लॉक डाउन को 1 महीने से ज्यादा का वक़्त बीत चुका है और मुम्बई, सूरत, दिल्ली और अन्य इलाकों में प्रवासी मज़दूरों की हालात बेहद खराब है। वह कई बार सड़को पर उतर चुके है, जिसकी वजह से सरकारों को मज़बूर होकर ट्रेनों और बसों की सेवा देनी पड़ी। मगर यहां भी इसका खर्चा आम मज़दूर- मेहनतकशों से लिया जा रहा है।उन मज़दूर से जो पहले ही लॉकडाउन की वजह से आर्थिक तंगी से गुजर रहे है। कर्नाटक के मुख्यमंत्री तो इस मुद्दे पर लगातार यु टर्न ले रहे कभी…

लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या कामगार-कष्टकऱ्यांना मदत पोचवण्याचे काम नौजवान भारत सभा अविरत करत आहे.

ह्याच मदतकार्याअंतर्गत कात्रज मधील सर्व्हे क्र ६२ येथील प्रवासी कामगारांसोबत २१ दिवसांपासून सामुदायिक किचन चालवले जात आहे. किचन १७ एप्रिल रोजी सुरु करण्यात आले होते. एकतेच्या भावनेतून जनतेकडून मिळालेल्या सहयोगाच्या बळावरच किचन ३ आठवडे सतत चालू आहे. जनतेची कामगारवर्गाशी एकजूट हीच कोरोनामुळे आणि त्यानंतरच्या दुर्व्यवस्थापनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्याची वाट आहे. हे किचन कार्यकर्त्यांच्या आणि कामगारांच्या सामूहिक श्रमातून चालवले जाते. सोबतच कामगारांनी राशन व निधी रूपाने देखील सहयोग दिलेला आहे. किचन सर्वार्थाने सामुदायिक पद्धतीने सुरु आहे. किचन मध्ये काम करताना सर्व कार्यकर्त्यांकडून व कामगारांकडून योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेतली…

उद्योगपतींना पुन्हा कर्जमाफी ! 68000 कोटींचा फायदा !

मोदी सरकार आपल्या मालकांपुढे नतमस्तक! कोरोनाच्या साथीत जनता होरपळत असताना पुन्हा समोर आले कडू सत्य! मेहनत करणाऱ्यांनो, समजून घ्या की मोदी सरकार कोणाचे सरकार आहे, मिडीया कोणाच्या ताब्यात आहे , देशाचे चालविते धनी कोण आहेत! भारताच्या रिझर्व बॅंकेने पुन्हा एकदा उद्योगपतींना भली मोठी कर्जमाफी यादी जाहीर केली आहे. आरटीआय खाली केलेल्या अर्जात ही माहिती त्यांना नाईलाजाने द्यावी लागली. तब्बल 68,000 कोटी रुपयांची कर्जमाफी 50 उद्योगांना जाहीर झाली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सतत *उद्योगपतींनी जनतेच्याच पैशातून आपले उद्योगधंदे उभे केले, नफा मात्र स्वत:च्या खिशात ते घालत होते.* यावर वरताण म्हणजे सतत…