नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे नेहरू तारांगण येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन

नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागातील मुला – मुलींसाठी गेल्या काही काळापासून शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येत आहे, ज्यात आठवी ते बारावी व त्यापुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील विषय शिकवले जातात. आपल्या सूर्यमालेतील ग्रह, त्यांची निर्मिती, पृथ्वी ची निर्मिती, आकाशातील विविध घटनांचा अभ्यास व त्यांची माहिती मुलांना व्हावी म्हणून वरळी, मुंबई येथील नेहरू तारांगण येथे सहलीचे आयोजन नौजवान भारत सभेतर्फे करण्यात आले. कामगार – कष्टकरी वस्त्यांमध्ये दोन वेळेची पोटाची खळगी भरण्यासाठी सगळे कुटुंब काही ना काही काम सतत करत असते. बहुतांश वेळी घरातील…

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे नेहरू तारांगण येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन.

नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागातील मुला – मुलींसाठी गेल्या काही काळापासून शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येत आहे, ज्यात आठवी ते बारावी व त्यापुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील विषय शिकवले जातात. आपल्या सूर्यमालेतील ग्रह, त्यांची निर्मिती, पृथ्वी ची निर्मिती, आकाशातील विविध घटनांचा अभ्यास व त्यांची माहिती मुलांना व्हावी म्हणून वरळी, मुंबई येथील नेहरू तारांगण येथे सहलीचे आयोजन नौजवान भारत सभेतर्फे करण्यात आले. कामगार – कष्टकरी वस्त्यांमध्ये दोन वेळेची पोटाची खळगी भरण्यासाठी सगळे कुटुंब काही ना काही काम सतत करत असते. बहुतांश वेळी घरातील…

भगतसिंहांपासून धर्मांधांना धोका का वाटतो?

अलीकडेच संगरूरमधून नवनिर्वाचित अकाली दलाचे (अमृतसर) खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी पुन्हा एकदा भगतसिंह यांच्याविरोधात विषारी कुत्साप्रचार सुरू केला आहे. भगतसिंह हे निष्पापांचे खुनी आणि दहशतवादी होते, असे मान यांचे म्हणणे आहे आणि त्यांनी त्यांची तुलना जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी केली आणि भिंद्रनवाले हे समाजाचे शहीद असल्याचे वर्णन केले. सिमरनजीत मान यांच्या राजकारणाचा मूळ अजेंडा धार्मिक कट्टरता हा आहे. ते प्रामुख्याने शीख धर्माच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि ते खलिस्तानचे समर्थक आहेत. फक्त त्यांचे म्हणणे आहे की खलिस्तान “कायदेशीरपणे” निर्माण झाला पाहिजे. सिमरनजीत मान यांनी तोंड उघडताच हरियाणात धार्मिक अस्मितेचे प्रतिगामी राजकारण…

भगतसिंहांपासून धर्मांधांना धोका का वाटतो?

अलीकडेच संगरूरमधून नवनिर्वाचित अकाली दलाचे (अमृतसर) खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी पुन्हा एकदा भगतसिंह यांच्याविरोधात विषारी कुत्साप्रचार सुरू केला आहे. भगतसिंह हे निष्पापांचे खुनी आणि दहशतवादी होते, असे मान यांचे म्हणणे आहे आणि त्यांनी त्यांची तुलना जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी केली आणि भिंद्रनवाले हे समाजाचे शहीद असल्याचे वर्णन केले. सिमरनजीत मान यांच्या राजकारणाचा मूळ अजेंडा धार्मिक कट्टरता हा आहे. ते प्रामुख्याने शीख धर्माच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि ते खलिस्तानचे समर्थक आहेत. फक्त त्यांचे म्हणणे आहे की खलिस्तान “कायदेशीरपणे” निर्माण झाला पाहिजे. सिमरनजीत मान यांनी तोंड उघडताच हरियाणात धार्मिक अस्मितेचे प्रतिगामी राजकारण…

दांडेकर पूल भागातील शहीद भगतसिंह वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून स्थानिक विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर वर्ग घेण्यात येत आहेत

महिनाभराहून अधिक कालावधीपासून दांडेकर पूल भागातील शहीद भगतसिंह वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून स्थानिक विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर वर्ग घेण्यात येत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरबद्दल मूलभूत माहिती देण्याबरोबरच कॉम्प्युटर हाताळण्याबद्दल आणि टायपिंग तसेच संबंधित इतर कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन होत असले तरीही बहुतांश शाळांमध्ये त्याच्या शिक्षणाबद्दल अजूनही तेवढी जागरूकता दिसून येत नाही आणि त्यातल्या त्यात आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या निम्न वर्गांतून आलेले विद्यार्थी ज्या शाळांमध्ये जातात, तिथे त्या प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध नसण्याची जवळपास शाश्वतीच असते. बाजारात उपलब्ध असलेले कॉम्प्युटर कोर्सेस सामान्य कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून…

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चालू राजकीय घडामोडींवर चर्चासत्र घेण्यात आले.

चर्चासत्रात भारत सरकारची ‘अग्निपथ’ योजना, शिवसेनेत पडलेली फूट आणि मानव अधिकार कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांना झालेली अटक ह्या मुद्द्यांवर मुख्यत्वे चर्चा केली गेली. अग्निपथ योजनेवर सरकारने गरीब कामगार घरांतून येणाऱ्या युवकांच्या भविष्याशी केलेली थट्टा यावर चर्चा केली गेली. अग्निपथ योजनेविरोधात अनेक ठिकाणी युवकांची आलेली प्रतिक्रिया ही बेरोजगारीच्या व्यापक प्रश्नाचाच एक भाग आहे. एकीकडे देशभरात सर्वच क्षेत्रांत जवळजवळ पूर्णपणे पसरलेले ठेकाकरण, रोजगाराची नसलेली हमी, दररोज नोकरीच्या आशेने दारोदारी भटकणारा युवक व दुसरीकडे अंबानी, अडाणी यांसारख्या सरकारचा ‘सिद्धहस्त’ प्राप्त झालेल्या भांडवलदारांची, नेत्या – मंत्र्यांची अहोरात्र वाढत जाणारी संपत्ती हेच दाखवून देते कुठलेही…

सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अग्निपथ योजनेविरोधात अभियान करण्यात आले.

अग्निपथ योजनेला फासीवादी मोदी सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या योजनांचे पुढचे पाऊल समजले पाहिजे. लष्कर आणि निमलष्करी दलात कंत्राटीकरण आणल्याने बेरोजगरीने त्रस्त युवकांचा असंतोष उफाळून आला आहे. आज देशातल्या सगळ्याच तरूणांसमोर रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा वेळेस सगळ्या तरुणांनी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या तरूणांना पाठिंबा दिला पाहिजे आणि रोजगाराच्या अधिकारासाठी संघटित झाले पाहिजे. नौजवान भारत सभा ही मागणी करत आहेत की: 1. ‘अग्निपथ’ योजनेला तात्काळ कचरापेटी दाखवावी कारण हा देशातील युवकांच्या रोजगाराच्या प्रमुख स्रोतावर हल्ला आहे आणि त्यांच्या ठेकेदारीकरणाची तयारी आहे. 2. सर्व सैनिकी आणि अर्धसैनिकी दलांमध्ये तसेच केंद्रीय सशस्त्र…

“अग्निपथ” मुद्द्यावर नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटना यांचे संयुक्त वक्तव्य: फॅसिस्ट मोदी सरकारचे नवीन फर्मान : आता ठेकेदारीने करावी लागेल “राष्ट्र-सेवा”

‘अग्निपथ’ हा लाखो विद्यार्थी आणि तरुणांच्या रोजगाराच्या हक्कावरचा हल्ला आहे, हे हुकूमशाही फर्मान तात्काळ रद्द करा! ‘अग्निपथ’ च्या विरोधातील युवकांचे बंड सामान्यपणे बेरोजगारीच्या विरोधातील युवकांच्या बंडाचा भाग आहे. बंधू-भगिनी आणि मित्र-मैत्रिणींनो! दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार असलेल्या नोकऱ्याही हिसकावून घेत आहे. विविध विभागांतील पक्क्या नोकऱ्या समाप्त करून कंत्राटी व करारावर आधारित नोकऱ्या सुरू केल्या जात आहेत. आता मोदी सरकारने ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत देशाच्या लष्कर आणि निमलष्करी दलांच्या कंत्राटीकरणाची योजना सादर केली आहे. या अंतर्गत सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या मुला-मुलींच्या रोजगारावर थेट आघात होणार आहे. पहिली चार वर्षे सैन्यात…

अमर शहीद करतार सिंह सराभा जिंदाबाद!

साथींनो! एकोणवीस वर्षाच्या वयात शहीद होणारे गदर पार्टीचे नायक करतार सिंह सराभा यांचा 24 मे हा जन्मदिवस आहे. करतार सिंह सराभा यांचा जन्म 24 मे 1896 रोजी पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील सराभा गावात झाला होता. लुधियाना येथून मॅट्रिक पास केल्यानंतर इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी ते सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे गेले होते. अमेरिकेमध्ये लाला लाला हरदयाल, मुहम्मद बरकतउल्ला, सोहन सिंह भकना इत्यादी देशप्रेमींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ‘हिंदी असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’ नावाच्या पार्टीची स्थापना केली होती. पार्टीद्वारे ‘हिंदुस्तान गदर’ नावाचे वृत्तपत्र काढले जात होते, त्यामुळे पार्टी गदर पार्टीच्या नावाने ओळखली जाऊ लागली.…

शहीद सुखदेव यांच्या जन्मदिनानिमित्ताने (15 मे)

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ‘सुखदेव’ असे नाव आहे जे केवळ देशभक्तीच नव्हे तर धाडस आणि बलिदानाचे सुद्धा प्रतीक आहे. 23 मार्च 1931 या दिवशी सुखदेव यांना त्यांचे दोन क्रांतिकारी साथी भगतसिंह आणि राजगुरू यांच्यासोबत फाशी देण्यात आली होती. बलिदानाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा हे शहीद जनतेच्या हृदयात अजूनही जिवंत आहेत. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारने 23 मार्च 1931 रोजी लाहोर षडयंत्र खटल्यामध्ये फाशी दिली होती. या वीरांना फाशी देऊन इंग्रज सरकार या भ्रमात होते की भारताची जनता या कारवाईने भयभीत होईल आणि स्वातंत्र्याच्या भावनेला विसरून जाऊन विद्रोह करणार नाही. परंतु…