राजस्थानातील जालोर येथील जातीय अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात निदर्शने

नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचाच्या वतीने आज पुणे येथे दांडेकर पुलाजवळ राजस्थानातील जालोर येथील जातीय अत्याचारातून इंद्र मेघवाल या दलित विद्यार्थ्याच्या संस्थाबद्ध हत्येविरोधात आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी आणि युवक यावेळी आंदोलनात सहभागी झाले. जालोर मध्ये इंद्र हा 9 वर्षाचा शाळकरी मुलगा शाळेत तहान लागली म्हणून एका मडक्यातून पाणी पिला. ते मडके त्याच्या एका जातीयवादी शिक्षकानुसार सवर्णांसाठी राखीव होते. मग जातीयवादी प्रतिक्रियावादी अहंकारातून त्या शिक्षकाने इंद्रला मारहाण केली. या मारहाणीमुळे झालेल्या दुखापतीतून त्याला बाहेर आणण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना अनेक आठवडे अनेक हॉस्पिटल्सच्या चकरा माराव्या लागल्या, परंतु हे सर्व…

नौजवान भारत सभा द्वारा 15 अगस्त “आजादी” के 75वें साल के अवसर पर *आजादी का (अ) मृत महोत्सव* आर्टिकल पढ़ा गया व उस पर परिचर्चा आयोजित की गई।

चर्चा के दौरान बात रखते हुए कहा गया कि एक तरफ तो बेरोजगारी, भुखमरी और अशिक्षा के चलते आम जनता की कमर टूट गई है। आज देश में 30 करोड़ से ज्यादा लोग बेरोजगारी के चलते चप्पलें घिसने को मजबूर है और वही इससे हताश निराश युवा आबादी दिशाहीन होकर नशे के शिकार हो रहे है ,यहां तक की आत्महत्या तक करने को मजबूर है। सुप्रीत ने समाज में बढ़ती असमानता पर बात करते हुए कहा कि आज देश के बड़े बड़े पूंजीपति और धन्नासेठ अडानी, अंबानी, टाटा, बिरला की…

दिनांक 17.08.22 को मानखुर्द के संविधान चौक में अखिल भारतीय जाति विरोधी मंच द्वारा राजस्थान के जालौर में 9 साल के बच्चे इंद्र मेघवाल की जातिगत उत्पीड़न और हत्या के खिलाफ विरोध प्रदर्शन आयोजित किया गया

दिनांक 17.08.22 को मानखुर्द के संविधान चौक में अखिल भारतीय जाति विरोधी मंच द्वारा राजस्थान के जालौर में 9 साल के बच्चे इंद्र मेघवाल की जातिगत उत्पीड़न और हत्या के खिलाफ विरोध प्रदर्शन आयोजित किया गया। प्रदर्शन में नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ति लीग, लोकशाही युवा आघाड़ी, ऑल इंडिया यूथ फैडरेशन एवं अन्य संगठनों ने भाग लिया। नौजवान भारत सभा की तरफ से राहुल ने पिछले कुछ सालों के अनेक जातिवादी उत्पीड़न की घटनाओं का उल्लेख करते हुए कहा कि सरकार चाहती है कि हम जाति, धर्म और नस्ल के…

नौजवान भारत सभेतर्फे चालवण्यात येणाऱ्या फिरत्या वाचनालयात सहभागी व्हा!!

नौजवान भारत सभेतर्फे मानखुर्द – गोवंडी मधील काही वस्त्यांमध्ये फिरते वाचनालय चालवण्यात येते. कष्टकरी वस्त्यांमधील अबाल – वृद्धांपर्यंत भांडवली – चंगळवादी संस्कृती पोहचवण्यासाठी अनेक माध्यमं आहेत, परंतु कामगार – कष्टकऱ्यांचा, सामान्य जनतेचा इतिहास, संवेदनशील मानवी मूल्ये, सांस्कृतिक जडण घडणीचा ठेवा पोहचवण्यासाठी जवळपास काहीच नाही!! अत्यंत गरीब असलेल्या वस्त्यांमधील अशिक्षित, बेरोजगार युवक नशेखोरीच्या आहारी गेलेले दिसतात, खून, भांडणं ही तिथे नित्य नियम बनलेली असतात. तिथे राहणाऱ्या लोकांची घरं आणि संपूर्ण शहराची घाण वाहून नेणारा, बाजूने वाहणारा नाला जणू एकच आहेत अशी परिस्थिती असते! सांडपाण्याच्या गटारांतून पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकलेले असतात, ज्यात…

देवनार पोलिसांनी अटकेत घेतलेल्या एस.एम.एस प्लांट हटाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना त्वरित सोडा!!

गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्द – गोवंडीतील हवेत विषारी धूर सोडून हवा प्रदूषित करणाऱ्या एस.एम.एस प्लांट विरोधात शांतता पूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या एस.एम.एस प्लांट हटाव संघर्ष समिती 30 – 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी एस.एम.एस प्लांट च्या गेट समोरून अटक केली आहे ज्यामध्ये नौजवान भारत सभेच्या सदस्यांचा देखील समावेश आहे. ह्या प्रदूषित हवेमुळे मानखुर्द – गोवंडी मधील लहान – मोठ्यांना कॅन्सर, टीबी सारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे. त्याविरोधात आवाज उठवत संघर्ष करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने काल पासून 149 ची नोटीस देण्याचे सत्र सुरू केले होते. तरीही आज मोठ्या संख्येने आंदोलनाच्या ठिकाणी स्थानिक लोक जमा…

जनता की ताकत के सामने झुकी देवनार पोलिस, एस एम एस प्लांट हटाओ संघर्ष समिति के कार्यकर्ताओं को छोड़ने पर हुई मजबूर!

फिर एक बार आम जनता कि ताकत के सामने देवनार पोलिस को झुकना पड़ा है। थाने के सामने बड़ी संख्या में लोगों को जुटते हुए देख देवनार पुलिस ने बबन ठोके, मजीद शेख एवं एस एम एस कंपनी हटाओ संघर्ष समिति के अन्य कार्यकर्ताओं को बिना कोई धारा लगाए रिहा कर दिया। यह मानखुर्द गोवंडी की आम जनता की जीत है । कार्यकर्ताओं ने कहा कि जब तक मानखुर्द गोवंदी की सारी आबादी को साफ हवा का अधिकार नहीं मिलता, तब तक आंदोलन जारी रहेगा और और तीव्र होता जायेगा।…

शहीद उधमसिंह अमर रहे! अमर शहीदांचे कथन! चालू ठेवा आंदोलन!

शहीद उधमसिंह अमर रहे! अमर शहीदांचे कथन ! चालू ठेवा आंदोलन! जन्म: 26 डिसेंबर 1899 (सुनाम, जिल्हा संगरूर, पंजाब, भारत) शहीद: 31 जुलै 1940 (पेंटोविले जेल, लंडन, यूकेमध्ये फाशी) अमर शहीद उधमसिंह यांचा आज शहीद दिवस. उधम सिंह हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अमर सेनानी आहेत. अमृतसरचे जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकेल! येथे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी इंग्रजांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हजारो लोक जखमी आणि शहीद झाले. गोळीबार करण्याचे आदेश जनरल एडवर्ड हॅरी डायर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने दिले होते पण त्यामागे पंजाबचे तत्कालीन…

पुण्यातील अप्पर बिबवेवाडी भागात शहीद भगतसिंग वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते

पुण्यातील अप्पर बिबवेवाडी भागात शहीद भगतसिंग वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते. यामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवला जातो. शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकणारी मुले-मुली ही कामगार कष्टकरी वर्गातून येणारी आहेत. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाल्यामुळे कामगार कष्टकरी वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खाजगी शाळेत पैसे भरून शिक्षण घेणे अवघड आहे व सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय बिकट असून कोरोना महामारीमुळे जवळपास 2-3 वर्ष शाळा बंद असल्यामूळे कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थांचे प्रचंड नुकसान झाले.अशा परिस्थितीत शिक्षण आणि रोजगाराच्या हक्काचा…

आज शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली

आज शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला साथी रवि यांनी चंद्रशेखर आझादांचे कार्य, क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा, संघटनेची गरज यावर मांडणी केली. त्यानंतर साथी जय यांनी आजच्या परिस्थितीमध्ये क्रांतिकारक विचारांची प्रासंगिकता यावर भाष्य केले. त्यानंतर निघालेल्या पदयात्रेमध्ये नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते, न्यायप्रिय जनता आणि शिक्षण सहाय्यता केंद्रातील मुले सहभागी झाली. घोषणा देत, भाषण करत, पत्रक वाटत पदयात्रा पार पडली. कार्यक्रमात नौभासाच्या सांस्कृतिक टीमने काही क्रांतिकारी गाणी सुद्धा सादर केली. जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता…

शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली.

आज शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला साथी रवि यांनी चंद्रशेखर आझादांचे कार्य, क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा, संघटनेची गरज यावर मांडणी केली. त्यानंतर साथी जय यांनी आजच्या परिस्थितीमध्ये क्रांतिकारक विचारांची प्रासंगिकता यावर भाष्य केले. त्यानंतर निघालेल्या पदयात्रेमध्ये नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते, न्यायप्रिय जनता आणि शिक्षण सहाय्यता केंद्रातील मुले सहभागी झाली. घोषणा देत, भाषण करत, पत्रक वाटत पदयात्रा पार पडली. कार्यक्रमात नौभासाच्या सांस्कृतिक टीमने काही क्रांतिकारी गाणी सुद्धा सादर केली. जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता…