दिशा छात्र संगठन, नौजवान भारत सभा और अन्य संगठनों ने मिलकर मुंबई विश्वविद्यालय, कलीना कैंपस के गेट पर राजस्थान के जालोर में दलित उत्पीड़न की घटना के खिलाफ विरोध प्रदर्शन रखा। जालोर में, एक गरीब दलित समुदाय का 9 वर्षीय लड़का इंद्र मेघवाल स्कूल गया था। जहां उसने प्यासा लगने पर मटके से पानी पिया, लेकिन यह देखना भूल गया कि यह किसका बर्तन है। जिस भूल की सजा उसे अपनी जान देकर चुकानी पड़ेगी। जिस बर्तन से इंद्र ने पानी पिया, उस पर तथाकथित उच्च जाति के शिक्षक छैला…
दिनांक 24.08.22 को नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया
दिनांक 24.08.22 को नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया। चर्चा सत्र में शिवराम राजगुरु की जिंदगी और उनके क्रान्तिकारी सफर के बारे में बात की गई। राजगुरु एक सच्चे क्रांतिकारी थे जिनको अंग्रेज सरकार द्वारा सौंडर्स हत्याकांड के मामले में भगत सिंह और सुखदेव के साथ फांसी दी गई थी। वे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन (HSRA) नाम के एक पार्टी के सदस्य थे, जिसका मकसद भारत में समाजवाद की स्थापना करना था और उसे एक ऐसा…
राजस्थान के जालोर में दलित उत्पीड़न की घटना के खिलाफ विरोध प्रदर्शन
दिशा छात्र संगठन, नौजवान भारत सभा और अन्य संगठनों ने मिलकर मुंबई विश्वविद्यालय, कलीना कैंपस के गेट पर राजस्थान के जालोर में दलित उत्पीड़न की घटना के खिलाफ विरोध प्रदर्शन रखा। जालोर में, एक गरीब दलित समुदाय का 9 वर्षीय लड़का इंद्र मेघवाल स्कूल गया था। जहां उसने प्यासा लगने पर मटके से पानी पिया, लेकिन यह देखना भूल गया कि यह किसका बर्तन है। जिस भूल की सजा उसे अपनी जान देकर चुकानी पड़ेगी। जिस बर्तन से इंद्र ने पानी पिया, उस पर तथाकथित उच्च जाति के शिक्षक छैला…
नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया।
दिनांक 24.08.22 को नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया। चर्चा सत्र में शिवराम राजगुरु की जिंदगी और उनके क्रान्तिकारी सफर के बारे में बात की गई। राजगुरु एक सच्चे क्रांतिकारी थे जिनको अंग्रेज सरकार द्वारा सौंडर्स हत्याकांड के मामले में भगत सिंह और सुखदेव के साथ फांसी दी गई थी। वे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन (HSRA) नाम के एक पार्टी के सदस्य थे, जिसका मकसद भारत में समाजवाद की स्थापना करना था और उसे एक ऐसा…
क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला.
24 ऑगस्टला सुपर बिबवेवाडी येथे क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात ‘आ रे नौजवान तेरी बेड़ीयाँ रही हैं टूट’ ह्या क्रांतिकारी गीताने झाली. त्यानंतर साथी सुस्मितने शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी चळवळीतील जीवनपट मांडला. शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू, शहीद सुखदेव वयाच्या तरुणपणात एका सुंदर समाजाचं स्वप्नं बघत हसत हसत फासावर गेले. भगतसिंहाचे स्वप्न होते की अशी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे जिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण होणार नाही, जिथे नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था नसून मानवकेंद्री व्यवस्था असेल. त्यांचे जे स्वप्न आज अधुरे राहिले…
स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे! क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन!
स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे! क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन! राष्ट्रीय चळवळीतील एका महान आदर्शासाठी आपले प्राण अर्पण करणारे क्रांतिकारक राजगुरू यांचा आज जन्मदिवस आहे. इंग्रज सत्तेच्या काळातील बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील खेड येथे 24 ऑगस्ट 1908 रोजी राजगुरू यांचा जन्म झाला. आज खेड हे राजगुरूंच्या स्मृतीमध्ये राजगुरूनगर म्हणून ओळखले जाते, जे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. शिवराम हरी राजगुरू हे त्यांचे पूर्ण नाव. महाराष्ट्रात जन्माला आलेले राजगुरू तारुण्याच्या सुरूवातीलाच क्रांतिकारक वैशंपायन ह्यांच्या सोबत झालेल्या आकस्मिक भेटीनंतर चंद्रशेखर आझादांच्या संपर्कात आले व त्या काळातील मुख्यतः पंजाब, बंगाल,…
शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनी पुण्यातील एफ.सी. रोड येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला
शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनी पुण्यातील एफ.सी. रोड येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी गाणी सादर केली आणि जनतेसोबत संवाद साधला. पोस्टर प्रदर्शन लावल्यामुळे नौभासची संक्षिप्त ओळख जनतेला मिळाली. यावेळी विद्यार्थी-तरुणांना नौभासाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. शेवटी घोषणा देऊन राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले.
क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला
24 ऑगस्टला सुपर बिबवेवाडी येथे क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात ‘आ रे नौजवान तेरी बेड़ीयाँ रही हैं टूट’ ह्या क्रांतिकारी गीताने झाली. त्यानंतर साथी सुस्मितने शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी चळवळीतील जीवनपट मांडला. शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू, शहीद सुखदेव वयाच्या तरुणपणात एका सुंदर समाजाचं स्वप्नं बघत हसत हसत फासावर गेले. भगतसिंहाचे स्वप्न होते की अशी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे जिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण होणार नाही, जिथे नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था नसून मानवकेंद्री व्यवस्था असेल. त्यांचे जे स्वप्न आज अधुरे राहिले…
राजस्थानातील जालोर येथील जातीय अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात निदर्शने
नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचाच्या वतीने आज पुणे येथे दांडेकर पुलाजवळ राजस्थानातील जालोर येथील जातीय अत्याचारातून इंद्र मेघवाल या दलित विद्यार्थ्याच्या संस्थाबद्ध हत्येविरोधात आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी आणि युवक यावेळी आंदोलनात सहभागी झाले. जालोर मध्ये इंद्र हा 9 वर्षाचा शाळकरी मुलगा शाळेत तहान लागली म्हणून एका मडक्यातून पाणी पिला. ते मडके त्याच्या एका जातीयवादी शिक्षकानुसार सवर्णांसाठी राखीव होते. मग जातीयवादी प्रतिक्रियावादी अहंकारातून त्या शिक्षकाने इंद्रला मारहाण केली. या मारहाणीमुळे झालेल्या दुखापतीतून त्याला बाहेर आणण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना अनेक आठवडे अनेक हॉस्पिटल्सच्या चकरा माराव्या लागल्या, परंतु हे सर्व…
नौजवान भारत सभा कडून बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना गुजरात सरकारने कैदेतून सोडून दिल्याच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला
आज नौजवान भारत सभा कडून बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना गुजरात सरकारने कैदेतून सोडून दिल्याच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 2002 च्या गुजरात दंगलीच्या वेळी बिल्कीस बानो गर्भवती असताना तिच्यावर 11 जणांनी बलात्कार केला आणि तिच्या 14 कुटुंबीयांना मारून टाकण्यात आले ज्यामध्ये तिची तीन वर्षाची मुलगी सुद्धा होती. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना गुजरात सरकारने त्यांची शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच सोडून दिले आहे. इतकेच नाही तर त्यांचे हार, पेढे घालून स्वागत सुद्धा केले. सोडण्या अगोदर सुद्धा यापैकी अनेक गुन्हेगारांना अनेकदा पॅरोलवर सतत बाहेर सोडले जात होते हे सुद्धा समोर आले आहे. सोडण्याच्या…
