दिनांक 20/9/22 रोजी शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी “द लेजेंड ऑफ़ भगत सिंह” ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले

स्क्रिनिंग नंतर चित्रपटातील काही स्मरणीय दृष्यांबद्दल चर्चा करतांना 9 वीत शिकणाऱ्या चंद्रू ने मांडले की त्याला चित्रपट खूप आवडला. आशय ने मांडले की भगतसिंहांचे विचार आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. गीताने मांडले की तिला सुखदेवचे पात्र खूप भावले. शाईस्ता ने मांडले की भगतसिंह व त्यांच्या साथीदारांवर खटला सुरू असताना गांधींनी घेतलेल्या भूमिकेवर तिला राग आला, भगतसिंहाला फाशी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर गांधींना गांधी इरविन पैक्ट वर हस्ताक्षर करण्याची काहीही गरज नव्हती. शाहीन ने सांगितले की तिने हा चित्रपट अनेक वेळा बघितला असला तरी प्रत्येक वेळी भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या त्यागाबदल विचार केला…

शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी “द लेजेंड ऑफ़ भगत सिंह” ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले.

दिनांक 20/9/22 रोजी शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी “द लेजेंड ऑफ़ भगत सिंह” ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. स्क्रिनिंग नंतर चित्रपटातील काही स्मरणीय दृष्यांबद्दल चर्चा करतांना 9 वीत शिकणाऱ्या चंद्रू ने मांडले की त्याला चित्रपट खूप आवडला. आशय ने मांडले की भगतसिंहांचे विचार आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. गीताने मांडले की तिला सुखदेवचे पात्र खूप भावले. शाईस्ता ने मांडले की भगतसिंह व त्यांच्या साथीदारांवर खटला सुरू असताना गांधींनी घेतलेल्या भूमिकेवर तिला राग आला, भगतसिंहाला फाशी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर गांधींना गांधी इरविन पैक्ट वर हस्ताक्षर करण्याची…

विरोध निदर्शने

विषारी धूर पसरवत असलेल्या एस.एम.एस. कंपनी (बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट) च्या जागेचा परवाना रद्द करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका एम-पूर्व विभाग कार्यालयासमोर तीव्र विरोध निदर्शने… दि.19/09/2022 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम-पूर्व विभागीय कार्यालयासमोर नौजवान भारत सभा, एस.एम.एस. हटाओ संघर्ष समिति व अन्य सहयोगी संघटनांनी तीव्र विरोध निदर्शने केली. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका एम पूर्व विभाग सहाय्यक आयुक्तांशी “एस.एम.एस. हटाओ संघर्ष समिति” कडून निवडण्यात आलेल्या शिष्ट मंडळाशी चर्चा झाली. चर्चेत समितीच्या वतीने प्रश्न उपस्थित करण्यात आले की, पालिकेच्या मालकी हक्काची जागा विषारी दूर पसरवत असलेल्या कंपनीला का देण्यात आली? या जागेसंबंधी झालेला करार हा 2021 मध्ये…

विषारी धूर पसरवत असलेल्या एस.एम.एस. कंपनी (बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट) च्या जागेचा परवाना रद्द करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका एम-पूर्व विभाग कार्यालयासमोर तीव्र विरोध निदर्शने

विषारी धूर पसरवत असलेल्या एस.एम.एस. कंपनी (बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट) च्या जागेचा परवाना रद्द करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका एम-पूर्व विभाग कार्यालयासमोर तीव्र विरोध निदर्शने… दि.19/09/2022 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम-पूर्व विभागीय कार्यालयासमोर नौजवान भारत सभा, एस.एम.एस. हटाओ संघर्ष समिति व अन्य सहयोगी संघटनांनी तीव्र विरोध निदर्शने केली. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका एम पूर्व विभाग सहाय्यक आयुक्तांशी “एस.एम.एस. हटाओ संघर्ष समिति” कडून निवडण्यात आलेल्या शिष्ट मंडळाशी चर्चा झाली. चर्चेत समितीच्या वतीने प्रश्न उपस्थित करण्यात आले की, पालिकेच्या मालकी हक्काची जागा विषारी दूर पसरवत असलेल्या कंपनीला का देण्यात आली? या जागेसंबंधी झालेला करार हा 2021 मध्ये…

नौजवान भारत सभे तर्फे मानखुर्द – गोवंडी च्या कष्टकरी वस्त्यांमध्ये चालवण्यात येत आहे शहीद सुखदेव फिरते वाचनालय!

“पुस्तकं जादुई असतात बघायचे असेल आपल्याला बाहेरचे जग तेव्हा एक उघडी खिडकी बनतात कधी आरसा बनून आपला स्वतःशीच सामना करवतात तर कधी विमान बनून आपल्याला ढगांची सैर करवतात कधी आपल्या अंतर्मनाला गरम कोट बनून थंड होण्यापासून वाचवतात कधी असेही होते, वादळी अंधारलेल्या वाटेवर दीपस्तंभ बनून मार्ग दाखवून जातात!!” मागील 2 वर्षांपासून नौजवान भारत सभा मानखुर्द – गोवंडी मधील विविध वस्त्यांमध्ये फिरते वाचनालय नियमितरित्या सुरू आहे. गौतम नगर, रफिक नगर, लल्लुभाई कंपाऊंड, साठे नगर ह्या वस्त्यांमध्ये सध्या फिरते वाचनालय चालवले जात आहे ज्याला सर्वच वस्त्यांमध्ये उत्तम प्रतिसाद आहे. लहान मुलं, महिला,…

एका महान क्रांतिकारकाची शेवटची लढाई आणि त्यांच्या स्मृतींच्या आरशात आपला काळ

आज 13 सप्टेंबर रोजी यतींद्रनाथ दास यांच्या हौतात्म्याला 93 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांची लढाई ब्रिटिश तुरुंगातील राजकीय कैद्यांच्या हक्कांसाठी होती. पण ज्या स्वतंत्र भारतासाठी जतीन दासांनी उपाशी राहून मरण स्वीकारण्याचा मार्ग निवडला तो स्वतंत्र भारत आपल्याला मिळाला आहे का? जतीन दास, भगतसिंग आणि त्यांचे सगळे साथीदार आज असते तर ते तुरुंगात असते, आणि तुरुंगातही त्याच प्रकारे लढत असते जसे ते त्यावेळी लढले. फरक एवढाच की टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांच्या कार्यालयात बसलेल्या दलालांनी त्यांना गुन्हेगार, रक्तपिपासू आणि देशद्रोही ठरवले असते. आजही देशाच्या तुरुंगात कैद असलेल्या हजारो नागरिकांसोबत असेच केले जात…

नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत

नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत. 5 सप्टेंबरला पुण्यातील बाजीराव रोड रस्त्यावर या पथनाट्याचे 3 प्रयोग करण्यात आले. अतिशय बोलक्या पद्धतीने या पथनाट्याद्वारे बेरोजगारीची भीषण समस्या जनतेपुढे मांडण्यात आली. नाटकाचा मुख्य रोख बेरोजगारीकडे असला तरी इतर अनेक गोष्टींकडेही हे नाटक जनतेचे लक्ष वेधते. जसे की कुचकामी झालेली शिक्षण व्यवस्था, कामगार कष्टकरी वर्गातील मुलांना शिकण्यासाठी करावी लागणारी धडपड, इत्यादी. नाटकानंतर नौजवान भारत सभेची ओळख जनतेला देण्यात आली. नौजवान भारत सभा शहीद भगतसिंह यांच्या क्रांतिकारी विचारांवर…

नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत.

5 सप्टेंबरला पुण्यातील बाजीराव रोड रस्त्यावर या पथनाट्याचे 3 प्रयोग करण्यात आले. अतिशय बोलक्या पद्धतीने या पथनाट्याद्वारे बेरोजगारीची भीषण समस्या जनतेपुढे मांडण्यात आली. नाटकाचा मुख्य रोख बेरोजगारीकडे असला तरी इतर अनेक गोष्टींकडेही हे नाटक जनतेचे लक्ष वेधते. जसे की कुचकामी झालेली शिक्षण व्यवस्था, कामगार कष्टकरी वर्गातील मुलांना शिकण्यासाठी करावी लागणारी धडपड, इत्यादी. नाटकानंतर नौजवान भारत सभेची ओळख जनतेला देण्यात आली. नौजवान भारत सभा शहीद भगतसिंह यांच्या क्रांतिकारी विचारांवर पुढे चालत शोषणमुक्त, समतामुलक समाजाच्या निर्मितीसाठी युवकांमध्ये, कामगार कष्टकरी जनतेमध्ये प्रचार करते आणि त्यांना संघटित करते. आम्ही आज समाजात असलेली बेरोजगारी, गरीबी,…

28 ऑगस्टला अय्यंकाली जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा तर्फे अभियान करण्यात आले

28 ऑगस्टला अय्यंकाली जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा तर्फे अभियान करण्यात आले. अय्यंकाली जातिअंताच्या लढाईतले महत्त्वाचे नेते होते ज्यांनी ब्राह्मणवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या सत्तेविरुद्ध संघर्ष केला. यासाठी त्यांनी सरकारला अर्ज, विनंत्या केल्या नाहीत तर जनतेच्या सामूहिक ताकदीवर त्यांना विश्वास होता. यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यांनी दाखवून दिले की शोषित जनता फक्त लढू शकते असे नाही तर जिंकू सुद्धा शकते. अय्यंकालीना आज आठवणे खूप महत्त्वाचे आहे कारण आज जातिअंताची चळवळ सुधारवाद आणि व्यवहारवादाच्या दलदलीत फसली आहे. अय्यंकालींनी सार्वजनिक रस्त्यावरून चालण्याची विद्रोही कृती असो, दलीत मुलांना शाळेत प्रवेशाच्या अधिकारासाठी लढाई असो, शेतमजूर कामगारांचा…