शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत झाकीर हुसैन नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले.

क्रांतीच्या ध्येयपूर्तीसाठी एक भयंकर युद्ध पेटणे अनिवार्य आहे. सर्व बंधनांना व अडथळ्यांना तुडवून पुढे जाणाऱ्या त्या युद्धाच्या शेवटी, सर्वहारा वर्गाच्या सर्वाधिकारशाहीची स्थापना होईल. ही सर्वाधिकारशाहीच क्रांतीच्या ध्येयाची पूर्ती करण्याचा मार्ग प्रशस्त बनवेल. क्रांती मानवजातीचा जन्मजात अधिकार आहे. श्रमिक वर्गच समाजाचा खरा पोशिंदा आहे. जनतेच्या सर्वंकष सत्तेची स्थापना हे श्रमिक वर्गाचे अंतिम उद्दिष्ट आहे. या आदर्शांसाठी आणि या विश्वासासाठी आम्हांला जी काही शिक्षा होईल तिचे आम्ही सहर्ष स्वागत करू. क्रांतीच्या या पूजावेदीवर आम्ही आमचे यौवन नैवेद्य म्हणून आणले आहे, कारण या महान ध्येयासाठी मोठ्यात मोठा त्यागसुद्धा कमीच आहे. आम्ही समाधानी आहोत…

शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिनानिमित्त ( 28 सप्टेंबर ), नौजवान भारत सभा तर्फे शहरात विविध भागात ‘ शहीद स्मृती संकल्प अभियान ‘ राबवले जात आहे

शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिनानिमित्त ( 28 सप्टेंबर ), नौजवान भारत सभा तर्फे शहरात विविध भागात ‘ शहीद स्मृती संकल्प अभियान ‘ राबवले जात आहे. भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या विचारांची आजच्या काळात लागू होणारी प्रासंगीकता समजून घेण्यासाठी, आजच्या समाजातील ज्वलंत प्रश्न उघडपणे मांडण्यासाठी, क्रांतीचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी नौजवान भारत सभा तर्फे होणाऱ्या ह्या संकल्प अभियानात विविध कलाप्रकार वापरले जात आहेत. आज शहरातील शास्त्री रोड आणि एफसी रोड या भागात नौभास तर्फे ‘ राजाचा वाजला बाजा ‘ या सडक नाटकाची प्रस्तुती केली. बेरोजगारी, शिक्षण, या मूलभूत…

शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत गौतम नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले

आम्हाला तुझे नाव घ्यायचे आहे कारण ‘ते’ सतत घेतात तुझे नाव … ज्यांना भय आहे लोकांपर्यंत तुझे नाव पोहचल्याने खऱ्या अर्थाने !! – शशि प्रकाश शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत गौतम नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले. नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील गौतम नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है, तोडो बंधन तोडो – प्रस्तुती करण्यात आली. नौभासच्या राहुल यांनी ‘मेरे प्यारे…

शहीद स्मृती संकल्प अभियान

शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिनानिमित्त ( 28 सप्टेंबर ), नौजवान भारत सभा तर्फे शहरात विविध भागात ‘ शहीद स्मृती संकल्प अभियान ‘ राबवले जात आहे. भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या विचारांची आजच्या काळात लागू होणारी प्रासंगीकता समजून घेण्यासाठी, आजच्या समाजातील ज्वलंत प्रश्न उघडपणे मांडण्यासाठी, क्रांतीचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी नौजवान भारत सभा तर्फे होणाऱ्या ह्या संकल्प अभियानात विविध कलाप्रकार वापरले जात आहेत. आज शहरातील शास्त्री रोड आणि एफसी रोड या भागात नौभास तर्फे ‘ राजाचा वाजला बाजा ‘ या सडक नाटकाची प्रस्तुती केली. बेरोजगारी, शिक्षण, या मूलभूत…

शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत गौतम नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले.

आम्हाला तुझे नाव घ्यायचे आहे कारण ‘ते’ सतत घेतात तुझे नाव … ज्यांना भय आहे लोकांपर्यंत तुझे नाव पोहचल्याने खऱ्या अर्थाने !! – शशि प्रकाश शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत गौतम नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले. नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील गौतम नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है, तोडो बंधन तोडो – प्रस्तुती करण्यात आली. नौभासच्या राहुल यांनी ‘मेरे प्यारे…

शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत रफिक नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले

नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील रफिक नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है – प्रस्तुती करण्यात आली. पोस्टरींग, रॅली, घोषणा, शहीद भगतसिंहांच्या विचारांशी ओळख, पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, ‘देश को आगे बढाओ’ हे पथनाट्य सादर केले गेले. अभियानात स्थानिक युवकांचा, लहान मुलांचा, महिलांचा देखील सहभाग राहिला. अभियानासाठी आर्थिक सहयोग जमा केला गेला. 28 तारखेपर्यंत गोवंडी, मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये होणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी संपर्क करा :-…

शहीद स्मृती संकल्प अभियान

शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत रफिक नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले. नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील रफिक नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है – प्रस्तुती करण्यात आली. पोस्टरींग, रॅली, घोषणा, शहीद भगतसिंहांच्या विचारांशी ओळख, पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, ‘देश को आगे बढाओ’ हे पथनाट्य सादर केले गेले. अभियानात स्थानिक युवकांचा, लहान मुलांचा, महिलांचा देखील सहभाग राहिला. अभियानासाठी आर्थिक सहयोग जमा…

शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियानाला सुरुवात

नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील खाडी, साठे नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाची सुरुवात करण्यात आली. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती, रॅली, घोषणा, शहीद भगतसिंहांच्या विचारांशी ओळख, पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, ‘देश को आगे बढाओ’ हे पथनाट्य सादर केले गेले. अभियानात स्थानिक युवकांचा, लहान मुलांचा, महिलांचा देखील सहभाग राहिला. अभियानासाठी आर्थिक सहयोग जमा केला गेला. 28 तारखेपर्यंत गोवंडी, मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये होणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी संपर्क करा :- नौजवान भारत सभा – 8826265960 स्त्री मुक्ती लीग. – 7057088323

शहीद स्मृत्ती संकल्प अभियान – अहमदनगर

शहीद स्मृत्ती संकल्प अभियानाअंतर्गत नौजवान भारत सभा अहमदनगरच्या वतीने सर्जेपुरा भागात बेरोजगारी या विषयाला घेऊन “राजाचा वाजला बाजा” हे पथनाट्य सादर करण्यात आले. आज देशामध्ये भयंकर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. महागाई ने तर सर्व-सामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. अश्या सर्व परिस्थितीमध्ये परत एकदा आपल्याला भगतसिंहाच्या विचारांना उजाळा देत त्यांनी ज्या सामाजाच्या स्थापनेचे स्वप्न पाहिले होते जिथे एका माणसापासून पासून दुसऱ्या माणसाचे शोषण होणार नाही, त्यापासून आज आपण प्रेरणा घेऊन एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे हे सांगून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन नौजवान भारत सभेच्या…

शहीद स्मृती अभियानाअंतर्गत काल 23 सप्टेंबर रोजी पुणे येथील महाविद्यालयात “राजाचा वाजला बाजा” हे पथनाट्य सादर करण्यात आले

शहीद स्मृती अभियानाअंतर्गत काल 23 सप्टेंबर रोजी पुणे येथील महाविद्यालयात “राजाचा वाजला बाजा” हे पथनाट्य सादर करण्यात आले. नौभासकडून येत्या काळात विविध शाळा कॉलेजांमध्ये हे नाटक सादर करण्यात येणार आहे. हे नाटक आजच्या तरूणांसामोरील सर्वात ज्वलंत प्रश्नाला म्हणजेच बेरोजगारीच्या प्रश्नाला वाचा फोडते आणि भांडवली व्यवस्थेला सुद्धा प्रश्न विचारते. भारताच्या संविधानाने कलम 21 अंतर्गत सर्वाना सन्मानाने जगण्याचा अधिकार जरी दिला असला तरी रोजगाराचा अधिकार दिलेला नाही. रोजगाराच्या अधिकाराशिवाय सन्मानाने जगण्याचा विचार करणे अवघड आहे. भारतात सध्या बेरोजगरीचा दर गेल्या 45 वर्षांतला सर्वात जास्त आहे. त्यामुळे तरुणांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप वाढीस लागले…