सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो! गोरगरीब कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे मनसुबे हाणून पाडा! परत एकदा राज्य शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयाला राज्यभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विरोध होत आहे. राज्यात आधीच शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. त्या जागा भरण्याचे सोडून उलट सरकार आहे त्या शाळा बंद करण्याच्या मागे लागले आहे. या शाळा बंद झाल्या तर याचा सर्वात वाईट परिणाम प्रत्यक्षपणे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. जर…
सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो!
सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो! गोरगरीब कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे मनसुबे हाणून पाडा! परत एकदा राज्य शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयाला राज्यभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विरोध होत आहे. राज्यात आधीच शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. त्या जागा भरण्याचे सोडून उलट सरकार आहे त्या शाळा बंद करण्याच्या मागे लागले आहे. या शाळा बंद झाल्या तर याचा सर्वात वाईट परिणाम प्रत्यक्षपणे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. जर…
सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो!
सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो! गोरगरीब कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे मनसुबे हाणून पाडा! परत एकदा राज्य शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयाला राज्यभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विरोध होत आहे. राज्यात आधीच शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. त्या जागा भरण्याचे सोडून उलट सरकार आहे त्या शाळा बंद करण्याच्या मागे लागले आहे. या शाळा बंद झाल्या तर याचा सर्वात वाईट परिणाम प्रत्यक्षपणे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. जर…
साप्ताहिक अध्ययन चक्र
नौजवान भारत सभा द्वारा हर हफ्ते साप्ताहिक अध्ययन चक्र/चर्चा सत्र चलाया जाता है। पिछले हफ्ते 9 अक्टूबर 2022 को अध्ययन चक्र का आयोजन किया गया, जिसमें भगत सिंह द्वारा लिखित लेख *”विधार्थी और राजनीति” को पढ़ा गया। हमारे विश्वविद्यालयों में *राजनीतिक डिस्कोर्स* के महत्व पर विस्तार से बात की गई। ऐसा क्यों है कि सरकार चाहे ब्रिटिश सरकार हो या वर्तमान फासीवादी सरकार, विश्वविद्यालयों और कॉलेजों को “अराजनीतिक” बनाना चाहती है, इस पर चर्चा की गई। सत्र का समापन हमारे समाज के प्रासंगिक मुद्दों को उठाने के लिए हमारे विश्वविद्यालयों…
“Kafila-e-Inquilab” rally organized in Lallubhai Compound and Sathe Nagar to commemorate the birth anniversary of Bhagat Singh
On September 28, Naujawan Bharat Sabha and Stree Mukti League jointly organized the “Kaafila-e-Inquilab” rally in Sathe Nagar and Lallubhai Compound, Mumbai. The program was the culmination of a 5-day continuous campaign – the “Shaheed Bhagat Singh Smriti Sankalp Abhiyan” – in different areas of Govandi-Mankhurd, meant to take Bhagat Singh’s life and work to the working masses in different slum settlements of Mumbai. Cultural programs, posters, placards, revolutionary songs, rap, street plays, pamphlets, speeches, and exibition of revolutionary literature were among the different forms used during the program to…
Kafila-e-Inquilab” rally organized in Lallubhai Compound and Sathe Nagar to commemorate the birth anniversary of Bhagat Singh (28th September)
On September 28, Naujawan Bharat Sabha and Stree Mukti League jointly organized the “Kaafila-e-Inquilab” rally in Sathe Nagar and Lallubhai Compound, Mumbai. The program was the culmination of a 5-day continuous campaign – the “Shaheed Bhagat Singh Smriti Sankalp Abhiyan” – in different areas of Govandi-Mankhurd, meant to take Bhagat Singh’s life and work to the working masses in different slum settlements of Mumbai. Cultural programs, posters, placards, revolutionary songs, rap, street plays, pamphlets, speeches, and exibition of revolutionary literature were among the different forms used during the program to…
शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत साठे नगर, लल्लुभाई कंपाऊंड येथे काल ‘ काफिला – ए – इंकलाब ‘ रॅलीचे आयोजन!!
नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील साठे नगर, लल्लुभाई कंपाऊंड येथे शहीद स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत 28 सप्टेंबर रोजी काफिला – ए – इंकलाब ‘ रॅली चे आयोजन करण्यात आले होते. शहीद भगतसिंहांच्या वैचारिक वारश्याला वेगवेगळ्या माध्यमांतून घरोघरी नेण्यासाठी काफिला – ए – इंकलाब मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, दफ्त्या, पोस्टर, क्रांतीकारी गीत, रॅप, पथनाट्य, पत्रक, भाषण, क्रांतीकारी साहित्याचे पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, इत्यादी अनेक माध्यमांचा समावेश केला गेला. आदल्या रात्री वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन भगतसिंहांचे विचार लिहिलेले पोस्टर्स आणि काफिला – ए – इंकलाब साठी निमंत्रण देणारे पोस्टर्स चिटकवले गेलेत.…
28 सप्टेंबर- शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे “द लेजेंड ऑफ भगतसिंह” चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले
28 सप्टेंबर- शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे “द लेजेंड ऑफ भगतसिंह” चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपट बघायला वस्तीतली लहान मुलेसुद्धा सहभागी झाली. चित्रपटानंतर चित्रपटाबद्दल तसेच भगतसिंहांच्या आयुष्याबद्दल चर्चा करण्यात आली. आपले मत मांडताना साथी सिद्धार्थने सांगितले की भगतसिंह हे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी फासावर गेले. देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी त्यांच्या प्रणांचीही पर्वा केली नाही. हे खूपच प्रेरणा देणारे आहे. आजकाल लोकांना भगतसिंह यांचे नाव माहिती असते पण त्यांचे काय विचार होते हे माहिती नसते अशी खंतही त्याने मांडली.…
भगतसिंहांच्या 115 व्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा,अहमदनगरच्या वतीने काल रॅलीचे आयोजन करण्यात आले
28 सप्टेंबर भगतसिंहांच्या 115 व्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा,अहमदनगरच्या वतीने काल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली अण्णाभाऊ साठे चौक,बौद्ध वस्ती,सिद्धार्थनगर झोपडपट्टी,नव बौद्ध वस्ती, मुन्सिपल कॉलनी मधून काढण्यात आली. रॅली दरम्यान पथनाट्य सादर करण्यात आले. क्रांतिकारी गाणी सादर करून इंकलाब जिंदाबाद, भगतसिंहाने दिला आवाज बदला बदला देश समाज, शहीदांचे स्वप्न अधुरे विद्यार्थी-युवक करतील पुरे या घोषणा देण्यात आल्या. रॅली वेगवेगळ्या भागांमधून जात असताना पत्रके वितरित करण्यात आली आणि जनतेशी संवाद साधण्यात आला.
‘काफ़िला-ए-इंकलाब’ रॅलीसाठी साठे नगर, लल्लुभाई कंपाऊंडमध्ये पोस्टरींग करण्यात आले.
शहादत थी हमारी इसलिए कि आजादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा – ये कारवाँ रुका क्यों है? बड़े चलो कि अभी तो काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है! शहीद भगतसिंहांच्या 115 व्या जन्मदिवसानिमित्त ‘शहीद भगत सिंह स्मृति संकल्प अभियान’ च्या अंतर्गत ‘काफ़िला-ए-इंकलाब’ रॅलीसाठी साठे नगर, लल्लुभाई कंपाऊंडमध्ये पोस्टरींग करण्यात आले. नौजवान भारत सभा Naujawan Bharat Sabha स्त्री मुक्ति लीग Stree Mukti League सम्पर्क – (7057088323),(8826265960)
