काकोरी च्या वीरांचा परिचय – विद्रोही नावाने शहीद भगतसिंह यांचा लेख (9 ऑगस्ट, 1925 ला शहीद रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला आणि त्यांच्या इतर कांतिकारी साथींनी मिळून क्रांतिकारी पार्टी साठी धन जमा करण्याच्या उद्देशाने लखनौ नजिक काकोरी जवळ रेल्वे थांबवून सरकारी खजिना लुटला. यानंतर चंद्रशेखर आझाद यांना सोडून बाकी सगळे क्रांतिकारी इंग्रजांच्या हाती लागले. भगतसिंह पण तेव्हा कानपूर येथे निवासी असताना हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टीमध्ये भरती झालेले होते. ‘विद्रोही’ नावाने मे, 1927 ला भगतसिंह यांनी ‘काकोरी च्या वीरांशी परिचय’ मथळ्याचा लेख पंजाबीत प्रकाशित केला. तो लेख प्रकाशित होताच भगतसिंह यांना अटक झाली. खाटेवर…
Author: nbs_upload
नौजवान भारत सभा (मुम्बई) के सदस्यों द्वारा 20 दिनों से टाटा नगर (मुम्बई) में जन सहयोग के दम पर सामूहिक रसोई एवं 59 दिनों से फ़ूड पैकेट्स का वितरण जारी है।
लॉक डाउन को 2 महीने से ज्यादा का वक़्त बीतने जा रहा है। मज़दूरों को लॉक डाउन में राशन ,दवा , इलाज़ और ऐसी कई समस्या का सामना करना पड़ रहा है। जिस पर सरकार आँख-कान मूंद रखा है। मोदी सरकार द्वारा अनियोजित तरीके से लागू किये गए लॉक डाउन ने मज़दूर वर्ग पर सीधे सीधे हमला किया है । जहां सरकार द्वारा व्यापक स्तर पर टेस्टिंग , कोरंटिन ट्रीटमेंट की जरूरत थी । वहां मुम्बई के सघन झोपड़ पट्टियों में बिना राशन दवा इलाज के ऐसे ही मरने के…
नौजवान भारत सभा के सदस्यों द्वारा टाटा नगर (मुम्बई) में जन सहयोग के दम पर सामूहिक रसोई एवं फ़ूड पैकेट्स का वितरण जारी है।
लॉक डाउन को 1 महीने से ज्यादा का वक़्त बीत चुका है और मुम्बई, सूरत, दिल्ली और अन्य इलाकों में प्रवासी मज़दूरों की हालात बेहद खराब है। वह कई बार सड़को पर उतर चुके है, जिसकी वजह से सरकारों को मज़बूर होकर ट्रेनों और बसों की सेवा देनी पड़ी। मगर यहां भी इसका खर्चा आम मज़दूर- मेहनतकशों से लिया जा रहा है।उन मज़दूर से जो पहले ही लॉकडाउन की वजह से आर्थिक तंगी से गुजर रहे है। कर्नाटक के मुख्यमंत्री तो इस मुद्दे पर लगातार यु टर्न ले रहे कभी…
लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या कामगार-कष्टकऱ्यांना मदत पोचवण्याचे काम नौजवान भारत सभा अविरत करत आहे.
ह्याच मदतकार्याअंतर्गत कात्रज मधील सर्व्हे क्र ६२ येथील प्रवासी कामगारांसोबत २१ दिवसांपासून सामुदायिक किचन चालवले जात आहे. किचन १७ एप्रिल रोजी सुरु करण्यात आले होते. एकतेच्या भावनेतून जनतेकडून मिळालेल्या सहयोगाच्या बळावरच किचन ३ आठवडे सतत चालू आहे. जनतेची कामगारवर्गाशी एकजूट हीच कोरोनामुळे आणि त्यानंतरच्या दुर्व्यवस्थापनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्याची वाट आहे. हे किचन कार्यकर्त्यांच्या आणि कामगारांच्या सामूहिक श्रमातून चालवले जाते. सोबतच कामगारांनी राशन व निधी रूपाने देखील सहयोग दिलेला आहे. किचन सर्वार्थाने सामुदायिक पद्धतीने सुरु आहे. किचन मध्ये काम करताना सर्व कार्यकर्त्यांकडून व कामगारांकडून योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेतली…
उद्योगपतींना पुन्हा कर्जमाफी ! 68000 कोटींचा फायदा !
मोदी सरकार आपल्या मालकांपुढे नतमस्तक! कोरोनाच्या साथीत जनता होरपळत असताना पुन्हा समोर आले कडू सत्य! मेहनत करणाऱ्यांनो, समजून घ्या की मोदी सरकार कोणाचे सरकार आहे, मिडीया कोणाच्या ताब्यात आहे , देशाचे चालविते धनी कोण आहेत! भारताच्या रिझर्व बॅंकेने पुन्हा एकदा उद्योगपतींना भली मोठी कर्जमाफी यादी जाहीर केली आहे. आरटीआय खाली केलेल्या अर्जात ही माहिती त्यांना नाईलाजाने द्यावी लागली. तब्बल 68,000 कोटी रुपयांची कर्जमाफी 50 उद्योगांना जाहीर झाली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सतत *उद्योगपतींनी जनतेच्याच पैशातून आपले उद्योगधंदे उभे केले, नफा मात्र स्वत:च्या खिशात ते घालत होते.* यावर वरताण म्हणजे सतत…
पालघर मध्ये झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेत न्याय मिळालाच पाहिजे! जमावाद्वारे होणाऱ्या हत्या थांबल्याच पाहिजेत !
हत्येला धार्मिक रंग देऊन सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांना अटक करा ! गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी पालघर येथे गाडीने सुरतला चाललेल्या तीन व्यक्तींची जमावाद्वारे हत्या केली गेली. मृत व्यक्तींमध्ये गाडीचे ड्रायव्हर निलेश तेलगडे (वय 30) तसेच सुशिलगिरी महाराज (वय 35) आणि चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (वय 70) हे साधू सामील आहेत. लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही चोर दरोडेखोर येतात आणि किडन्या काढून नेतात अशा अफवा नागरिकांमध्ये पसरत होत्या. याच अफवांमधून जमावाने तीन जणांची हत्या केल्याचं स्पष्टपणे पोलिस अहवालामध्ये म्हटले आहे. या प्रकरणात 110 जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे. अशा…
ज़हरखुरानी गोदी मीडिया से सावधान!!!
बांद्रा, मुम्बई में हज़ारों प्रवासी मज़दूरों के व्यवस्थागत फूटे गुस्से को सांप्रदायिक रंग देने की साज़िश को नाकाम करो !! बांद्रा, मुम्बई में हज़ारों प्रवासी मज़दूर सड़क पर उतर आए। जिन पर पुलिस द्वारा लाठीचार्ज भी किया गया। देश भर की मेहनतकश आबादी बिना किसी प्लानिंग के किये गए लॉक डाउन से परेशान थी।सरकार के गैर जिम्मेदाराना रवैये से मज़दूरों के आजीविका के सारे प्रबंध कराए बिना यह फैसला ले लिया गया था। ऐसे में आज मज़दूरों का गुस्सा व्यवस्थागत दिक्कतों से फूटा है। पर गोदी मीडिया इसे भी साम्प्रदायिक…
आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्या अटकेचा तीव्र निषेध !
आज 14 एप्रिल रोजी लोकशाही व नागरी अधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय तपास संस्थेेने (NIA) ने अटक केली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाखाली या आधी अनेक लोकशाही व नागरी अधिकार कार्यकर्त्यांना UAPA सारख्या मानवद्रोही कायद्यांखाली अटक करण्यात आली आहे. UAPA देशातील त्या काळ्या कायद्यांपैकी आहे जे सरकारला कोणत्याही व्यक्तीला विना खटला अनेक महिने तुरुंगात टाकण्याचे, अत्यंत लोकशाही विरोधी अधिकार देतात. सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश चंद्रचूड यांनी या केसच्या खोटेपणाबद्दल आपल्या निकालात मत दिले होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा या केसच्या खोट्या असल्याबद्दल आपले मत…
नौजवान भारत सभेच्यावतीने काल 18 मार्च रोजी, 23 मार्च शाहिद दिनानिमित्त अहमदनगर शहरात वॉल पेंटिंग करण्यात आली.
अहमदनगर मध्ये सीएए, एनआरसी,एनपीआर विरोधात जनजागृती सभा
✊✊✊ *जाती-धर्म नही बटेंगे, मिलजूल कर संघर्ष करेंगे!* अहमदनगर मध्ये सीएए, एनआरसी,एनपीआर विरोधात जनजागृती सभा रविवार दिनांक 15/3/2020 रोजी नौजवान भारत सभा व संविधान बचाव जन आंदोलनाच्या वतीने CAA,NRC,NPR या गरीबविरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात बाराइमाम कोटला, (इमामबाड़ा) अहमदनगर येथे जनजागृती अभियान चालविण्यात आले.यावेळी बोलताना संविधान बचाव जनआंदोलनाचे युनूस भाई तांबटकर म्हणाले की, सरकारला जर विदेशी नागरिकांना बाहेर काढायचे आहे तर त्यांनी खुशाल बाहेर काढावे, परंतु त्यासाठी संपूर्ण देशातील जनतेला लाईनमध्ये लावण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित केला. शेवटी त्यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले, की या काळ्या कायद्याच्या विरोधात येत्या 20,21व…
