शहीद भगतसिंहाच्या 113 व्या जन्मदिनानिमित्ताने नौजवान भारत सभेचे विशेष सदस्यता अभियान पुणे येथील राजेंद्र नगर, येरवडा मार्केट, सर्व्हे नं 133, 134 दांडेकर पूल, 52 चाळ येथे दि. 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आले. आज देशाला स्वातंत्र मिळून 73 वर्षे उलटल्यानंतर सुद्धा स्तिथी अशी आहे की देशातले कोट्यवधी लोक महागाई, बेकारी, टाळेबंदी, कामगार कपात, लूट आणि भ्रष्टाचार यांचा मार भोगत आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणी ,वीज या सारख्या मूलभूत सुविधा मिळवणे सुद्धा जनतेसाठी अधिकच कठीण झाले आहे. अशा समाजात जर परिवर्तन आणायचे असेल तर विचारी, साहसी आणि प्रत्येक प्रकारच्या बलिदानासाठी तयार…
Author: nbs_upload
शहिद भगतसिंहांच्या 113 व्या जन्मदिवसा निमित्ताने आज 27 सप्टेंबर रोजी दांडेकर पूल सर्व्हे नं 133 येथे नौजवान भारत सभा, पुणे युनिट द्वारे ‘शहीद भगतसिंह वाचनालयाची’ सुरूवात करण्यात आली
शहिद भगतसिंहांच्या 113 व्या जन्मदिवसा निमित्ताने आज 27 सप्टेंबर रोजी दांडेकर पूल सर्व्हे नं 133 येथे नौजवान भारत सभा, पुणे युनिट द्वारे ‘शहीद भगतसिंह वाचनालयाची’ सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमावेळी शारीरिक अंतर पाळत वस्तीतील कामगार कष्टकरी आणि नौभासचे कार्यकर्ते उपस्थित होते. उदघाटनाची सुरुवात भगतसिंहांना अभिवादन करणाऱ्या क्रांतिकारी गीताने केली गेली. यानंतर नौभास, पुणेचे समन्वयक डॉ निखिल यांनी भगतसिंहांचे संक्षिप्त चरित्र व त्यांचे क्रांतिकारी विचार व आजच्या परिस्थितीमध्ये त्यांची प्रासंगिकता यावर विचार मांडले. समतापूर्ण समाजाची निर्मिती करायची असेल तर आज भगतसिंहाची प्रेरणा घेऊन देशभरातील तरुण-तरुणींना, कामगार कष्टकऱ्यांना जातीभेद विसरून आपल्या न्याय्य अधिकारांसाठी…
नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई में ‘शहीद भगत सिंह स्मृति संकल्प अभियान’ चलाया जा रहा है
नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई में ‘शहीद भगत सिंह स्मृति संकल्प अभियान’ चलाया जा रहा है। जिसके तहत कल 25 सितम्बर को गोवंडी मानखुर्द के रफीक नगर में पुस्तक प्रदर्शनी और अभियान चलाया गया। अभियान में साथी पूजा ने बात रखते हुए कहा कि आज देश की हालत बद से बदतर होती जा रही है। रोजाना लाखों लोग कोरोना के शिकार हो रहे है और अस्पतालों में ऑक्सीजन की कमी देखने को मिल रही है। एक तरफ देश में बेरो़गारी लगातर बढ़ रही है और दूसरी तरफ सरकार अडानी अम्बानी…
कामगार-कष्टकरी जनता ओढ्याच्या पात्रालगत घाणीत मरणाची हौस पूर्ण करण्यासाठी वास्तव्य करते असे शासन-प्रशासनाला वाटते की काय?
22 सप्टेंबर ला तहसीलदार कार्यलया कडून आंबिल ओढ्यालगतच्या वस्त्यांमध्ये एक ‘नम्र आवाहन’ करणारी नोटीस लावण्यात आलेली आहे. ह्याला नम्र आवाहन म्हणायचे की असंवेदनशील, बेजबाबदार व आसन्न संकटाचा सर्व भार पीडित जनतेवर लोटणारा व कष्टकरी कामगार जनतेला रस्त्यावर आणणारा क्रुर आदेश? ठीक एक वर्षाआधी 25 सप्टेंबर 2019 ला आंबिल ओढा परिसरात पुर आला होता. ह्यात ओढ्यालगत अत्यंत असुरक्षित परिस्थितीत राहणाऱ्या कामगार कष्टकरी जनतेची अतोनात हानी झाली. जनतेने निर्धाराने संघर्ष करून, अनेकदा लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांकडे मागण्यांसाठी चप्पल झिजवून सुद्धा महानगरपालिका व राज्य सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. अनेकांच्या घरांचे नुकसान झालेले असतांना…
नौजवान भारत सभा व आंबीलओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समितीच्या वतीने आंबीलओढ्यालगतच्या भिंतीचे काम पूर्णत्वास न्यावे आणि सदर वस्त्यांमधील नाल्यांचे आणि चेंबर्सच्या दुरुस्तीचे आणि स्वच्छतेचे काम येत्या दोन दिवसात करून द्यावे ह्या मागण्या घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दि. २२ सप्टेंबर २०२० रोजी निवेदन देण्यात आले
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत आलेल्या पुरामुळे आंबिलओढ्यालगतची भिंत फुटून ओढ्यालगत राहणाऱ्या हजारो नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. येत्या काळात भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार कधीही अतिवृष्टी होऊ शकते आणि पूर येऊ शकतो म्हणून सर्व्हे नं 133, 134, 214 दांडेकर पूल भागात नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी पूर्वपरिस्थितीपासून बचाव होण्यासाठी कोणती कामे बाकी आहेत याची घरोघरी जाऊन चर्चा केली. चर्चेदरमान्य नागरिकांचा प्रशासनाबद्दल प्रचंड राग दिसून आला. एक वर्ष पूर्ण झाले तरी प्रशासनाने आंबीलओढ्या लगतच्या भिंतीचे काम पूर्ण केलेले नाही. वस्त्यामधील नाल्यांचे आणि चेंबर्सचे काम सुद्धा पूर्ण झालेली नाही. भीतीदायक वातावरणात येथील कामगार कष्टकऱ्यांना राहावे…
नौजवान भारत सभा, पुणे आणि दिशा विद्यार्थी संघटने तर्फे नवीन शिक्षण धोरण (NEP , New Education Policy) आणि ऑनलाईन शिक्षण विरोधी जनजागृती अभियान राबवले गेले
दिनांक १० सप्टेंबर गुरुवारी रोजी नौजवान भारत सभा, पुणे आणि दिशा विद्यार्थी संघटने तर्फे नवीन शिक्षण धोरण (NEP , New Education Policy) आणि ऑनलाईन शिक्षण विरोधी जनजागृती अभियान राबवले गेले. शिक्षण हा प्रत्येक सर्वसामान्यांचा मूलभूत हक्क असून ते प्रत्येकाला समान, मोफत मिळालेच पाहिजे यासाठी हे जनजागृती राबवण्यात आले. नवीन शिक्षण धोरण हे शिक्षणाचे बाजारीकरण वाढवणारे, मोठमोठ्या कंपन्यांना शिक्षणाचा धंदा करण्याचा अधिकार देणारे, विद्यापीठ आणि कॉलेजांना फी वाढवण्याचा अधिकार देणारे, मल्टी एंट्री – मल्टी एक्झिट म्हणजेच पैसा असेल तर शिका नाहीतर घरी बसा हे सांगणारे, जसा पैसा तसे शिक्षण यासारख्या अनेक…
आजादी के 73 सालों का सफरनामा’ या विषयावर मानखुर्द – गोवंडीत संवाद व परिचर्चेचे आयोजन करण्यात आले
दि. 15/08/2020 रोजी मानखुर्द – गोवंडीमध्ये वरील विषयावर आयोजित केलेल्या परीचर्चेत महाविद्यालयीन तरुणांसोबतच कामगारांनीदेखील हिरीरीने सहभाग घेतला. क्रांतिकारी गीतांच्या प्रस्तुतीबरोबरच स्वातंत्र्याबद्दल अतिशय मार्मिक पणे बोलणाऱ्या कवितांचे वाचन केले गेले ज्यात सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची ‘देश कागज पे बना नक्षा नहीं होता’, नागार्जुन यांची ‘किसकी है जनवरी, किसका होऊ अगस्त’ यांचा समावेश होता. त्यानंतर चर्चेला सुरवात करत अविनाश यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीची मांडणी केली, ज्यात इंग्रजांनी कशाप्रकारे भारतात आगमन करून भारतीय राजकारणात हस्तक्षेप करत 1757 मध्ये प्लासी आणि 1758 मध्ये बक्सर येथील युद्ध जिंकून बंगालच्या नवाबला नाममात्र बनवत भारतावर आपले वर्चस्व…
मानखुर्द, मुम्बई में शहीद शिवराम राजगुरु शिक्षण सहायता केंद्र की शुरुआत की गई
नौजवान भारत सभा मुंबई की टीम ने गोवंडी – मानखुर्द में शहीद शिवराम राजगुरु शिक्षण सहायता केंद्र की शुरुआत की है। जिसमें आठवीं से लेकर 12वीं तक के बच्चों को गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, हिंदी, अंग्रेजी, मराठी के साथ-साथ स्पोर्ट्स और आर्ट्स की शिक्षा भी दी जा रही है। स्कूलों की तरफ से कोरोना लॉकडाउन के समय ऑनलाइन पढ़ाई की शुरुआत की गई है। पर इन मेहनतकश बस्तियों में यह एक भद्दा मजाक बन कर रह गया है। भला ऑनलाइन पढ़ाई बिना एंड्रॉयड फोन और नेट कनेक्शन के कैसे संभव…
मुम्बई में बच्चों के बीच कोंपल शिक्षा मंडल की शुरुआत
अगर धरा पर रंग न होते अगर धरा पर रंग न होते श्वेत – श्याम लगती यह दुनिया लगती बड़ी अजीब तितलियां रंगहीन वन- उपवन होते अगर धरा पर रंग न होते अगर बिना रंगों के सजता कैसा इन्द्रधनुष फिर लगता रंग-बिरंगे वस्त्र न होते अगर धरा पर रंग न होते दिवाली की रंग रंगोली होती रंग बिन कैसी होली रंगे जीव – विहाग न होते अगर धरा पर रंग न होते चित्रकार की कला न खिलती मूर्ति रंग बिन नहीं निखरती प्रकृति प्रेम तब संग न होते अगर धरा…
पुणे येथे आज कामगार संघर्ष संकल्प अभियानाला सुरुवात झाली.
अप्पर इंदिरानगर भागामध्ये विविध कामगार वस्त्यांमध्ये अभियानाचे पत्रक वाटत अभियान संपन्न झाले आणि कामगारांना या अभियाना सोबत जोडून घेण्याचे आवाहन केले गेले. मोठ्या प्रमाणात येथे बांधकाम कामगार आणि प्रवासी कामगार राहतात. कोरोनाच्या काळामध्ये काम न मिळणे ही मुख्य समस्या बनलेली आहे. अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत , तर अनेकांचा अनुभव आहे की ठेकेदार मजुरी पाडून कामावर येण्यास सांगत आहेत. जनतेची भावना आहे की या काळात लोकप्रतिनिधींनी तर जनतेला वाऱ्यावर सोडले आहे
