The Lieutenant-Governor of Delhi, Vinay Kumar, has unearthed a 2010 Unlawful Activities Prevention Act (UAPA) case against Arundhati Roy and Sheikh Showkat Hussain and directed the Delhi Police to prosecute them under various sections of the UAPA, a draconian law that successive Congress and BJP governments have used to trample upon democratic civil rights activists time and again. That this case is being dusted off 14 years after the event – supposed “provocative” statements made by Roy and Dr. Hussain during a discussion on the history of Kashmir – reveals…
Author: nbs_upload
क्रांतिकारी शहीद रामप्रसाद बिस्मिल यांना विनम्र अभिवादन!
11 जून हा क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्मदिवस. अखेरच्या श्वासापर्यंत बिस्मिल यांनी फक्त ब्रिटिश वसाहतवाद्यांविरोधात लढा दिला नाही तर भारतात खऱ्या अर्थाने समतेवर आधारित समाज स्थापन करण्याचासुद्धा प्रयत्न केला. त्यांचा जन्म 1897 मध्ये शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश येथे झाला. लहानग्या बिस्मिलने घरीच अभ्यास सुरू केला आणि मग नंतर एका मौलवीकडून उर्दू भाषेचे शिक्षण घेतले. बिस्मिल, राम, अग्यात या नावाने त्यांनी हिंदी आणि उर्दूमध्ये कविता लिहिल्या. ‘मेरा रंग दे बसंती’ हे गीत त्यांचीच प्रसिद्ध रचना आहे. बिस्मिल लहान वयातच आर्यसमाजी झाले. त्यानंतर त्यांचे शिक्षक, सोमदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ब्रिटिश राजवटीविरूद्ध स्वातंत्र्यलढ्यात सहभागी…
जनता वसाहत, पुणे येथे समर कॅम्प
दि. 01/06/2024 आणि 02/06/2024 रोजी जनता वसाहत, पुणे येथे नौजवान भारत सभा (नौभास) तर्फ़े सहावी ते दहावीच्या मुलांकरिता दोन दिवसीय समर कॅम्प (उन्हाळी शिबीर) आयोजित केला गेला. यामध्ये मुलांनी विविध उपक्रमांची मजा घेतली व बऱ्याच गोष्टी शिकल्या. या कॅम्पमध्ये गणितातील गमती जमती, विविध मजेदार खेळ आणि कृती, चित्रकला आणि हस्तकला तसेच विज्ञानाचे प्रयोग यांचा समावेश होता. शिबिराची सुरवात शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना क्रांतिकारी अभिवादन करून झाली. गणिताच्या सत्रामध्ये गणितातल्या खेळांमुळे मुलांना गणित विषयात रस निर्माण झाला व गणित नक्की येते कुठून आणि आपण नक्की हे का शिकतो याची जाणीव…
कोणाच्या दबावाखाली लहान मुलांचे सर्जनशीलता शिबिर नकोय पुणे पोलिसांना? पुणे पोलिसांचा गणित-विज्ञान-चित्रकलेला विरोध का?
नौभासच्या लहान मुलांसाठीच्या सर्जनशीलता शिबिराला बंद पाडण्याच्या पुणे पोलिसांच्या कृतीचा तीव्र निषेध! नौजवान भारत सभेतर्फे पुण्यात कष्टकरी पार्श्वभूमीतून येणार्या ६वी ते १०वी च्या मुलांसाठी जनता वसाहत येथे उन्हाळी शिबिर आयोजन करण्यात आले. या शिबिरात सामील झालेल्या मुलांचा उत्साह, आणि शिबिराची यशस्विता आपण स्वतंत्रपणे केलेल्या दुसऱ्या पोस्ट मध्ये पाहू शकता (लिंक: https://bit.ly/4aP4FvY ). परंतू या शिबिराचे आयोजन होऊ नये असा पर्वती ठाण्यातील पोलिसांनी पूर्ण प्रयत्न करून स्वत:चे जनविरोधी चरित्र नग्नपणे सिद्ध केले आहे. नौजवान भारत सभा शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सा, धर्मनिरपेक्षता, सामूहिकता आणि समतेची मूल्ये रुजवण्यासाठी, त्यांना समाजाप्रती संवेदनशील बनवण्यासाठी…
पॅलेस्टिनी जनतेचा स्वातंत्र्यलढा जिंदाबाद!
रविवार 2 जून, 2024 नौजवान भारत सभा आणि इतर न्यायप्रिय संघटनांनी मिळून झायनवादी, सेटलर वसाहतिक इस्रायल आणि साम्राज्यवादी अमेरिकेविरोधात अणि पॅलेस्टाईनच्या जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनात पुण्यातील आंबेडकर पुतळ्याजवळ लाक्षणिक निदर्शने केली. पॅलेस्टाईनच्या राफा शहरावर, जिथे निर्वासितांच्या छावण्या होत्या तिथे सुद्धा २६ मे पासून इस्रायलने हल्ला सुरू केला असून दररोज नरसंहार सुरू आहे, सामान्य जनतेवर बॉम्बचा वर्षाव करून नृशंस कत्तली केल्या जात आहेत, ज्यात लहान मुलांचासुद्धा समावेश आहे. नौभासतर्फे साथी सुस्मित यांनी मांडले की मागच्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत पॅलेस्टाईनचे 36000 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये सर्व शाळा,…
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर : सिद्धार्थनगर, अहमदनगर
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर : पहिला दिवस दि. 25/5/2024 रोजी सिद्धार्थनगर, अहमदनगर येथे सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा आज पहिला दिवस यशस्वीरीत्या पार पडला. शिबिरात एकूण 91 विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिराची सुरुवात सकाळी सात वाजता राजू म्याना सरांनी पी.टी ने केली. ज्यात मुलांना शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व पटवून देत कवायत करण्यात आली. औपचारिकरित्या शिबिराची सुरुवात प्रमुख पाहुण्या शिक्षिका काकडे मॅडम यांनी शहीद-ए-आजम भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत, तसेच ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या क्रांतिकारी गाण्याने करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी काकडे मॅडम, राजू म्याना सर, प्रवीण नेटके…
नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई में ‘भगत सिंह और हमारा समय’ विषय पर चर्चा आयोजित की गई।
मुम्बई के एक संस्थान में बच्चों के बीच ‘भगत सिंह और हमारा समय’ विषय पर चर्चा आयोजित की गई। चर्चा में साथी संजीव ने नौजवान भारत सभा के कामों और भगत सिंह के जीवन व संघर्षों के बारे में बताते हुए कहा कि कैसे अंग्रेजों की साम्राज्यवादी लूट के खिलाफ़ संघर्ष करते हुए भगत सिंह और उनके साथियों ने हिन्दुस्तान सामाजवादी प्रजातंत्र संघ (HSRA) और नौजवान भारत सभा जैसे क्रान्तिकारी संगठन का गठन किया। अविनाश ने सामाजिक, राजनीतिक परिस्थितियों पर बात रखते हुए कहा कि जब महँगाई, बेरोज़गारी, भ्रष्टाचार और…
नौजवान भारत सभा ‘लोकसभा निवडणूक – 2024’मध्ये समान किमान कार्यक्रमाच्या आधारे भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाला (RWPI) पाठिंबा देते!
या निवडणुकीत धर्मवादी फॅसिस्ट भाजपवर पूर्ण बहिष्कार टाकावा असे आवाहन देशातील तरुण आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही आवाहन करत आहोत! निश्चितच, सध्याच्या निवडणुकीत इतर निवडणुकबाज पक्षही योग्य पर्याय नाहीत, पण फॅसिस्ट भाजप हा जनतेसाठी सर्वात धोकादायक आहे, त्यामुळे भाजपला कोणत्याही किंमतीत सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे! मित्रांनो, सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे ज्याचा कार्यक्रम नौजवान भारत सभेच्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या विरोधात जात नाही. ‘RWPI’ ने आपल्या जाहीरनाम्यात नौभासच्या लोकसभा निवडणुक मागणीपत्राचा समावेश केला आहे. या पक्षाची स्थापना अशा कार्यकर्त्यांनी केली आहे जे लोकांना त्यांच्या योग्य…
18वी लोकसभा निवडणुक- 2024 च्या संदर्भात ‘नौजवान भारत सभे’चे मागणीपत्र
नौजवान भारत सभा त्या पक्षाला आपला सशर्त पाठिंबा देऊ शकते जो आमच्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या विरोधात जाणार नाही, आमच्या अटी पूर्ण करेल, आमच्या संपूर्ण मागणीपत्राला त्यांच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करेल आणि या मागण्यांसाठी संघर्ष करेल. मित्रांनो, देशात 18व्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. देशातील जनतेसाठी आणि विशेषतः तरुणांसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसे तर यापूर्वीच्या सर्व सरकारांनी जनतेच्या हिताशी तडजोड केली आहे परंतु तरी फॅसिस्ट भाजपच्या गेल्या 10 वर्षांच्या शासनात जनतेची अवस्था नरकमय झाली आहे. आपला देश आज धर्मवादी फॅसिस्ट शक्तींच्या तावडीत आहे. सर्व सरकारी संस्था, सरकारी यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांवर आतून…
जगातील सर्वाधिक भ्रष्ट पक्ष आहे भाजप! तुरुंगात नाही, भ्रष्टाचाऱ्यांना संसदेत-मंत्रीपदी पाठवत आहे भाजप!
“ना खाऊंगा, ना खाने दूंगा” ची भाषा करणाऱ्या, भ्रष्टाचाऱ्यांना “चक्की पिसायला” तुरुंगात पाठवण्याची भाषा करणाऱ्या भाजपचे खरे चरित्र आता सर्वांसमोर उघडे पडले आहे. देशातील विविध भांडवली राजकीय पक्षातील भ्रष्टाचाराच्या चौकशीला सामोर जाणाऱ्या 25 नेत्यांना भाजपत सामील करून घेऊन आणि त्यापैकी 23 जणांना चौकशीतून दिलासा देऊन भाजपने सिद्ध केले आहे की त्यांचे एवढेच म्हणणे आहे की “भ्रष्टाचार करा, पण भाजपत येऊन करा!” कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल सारख्या पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आले. परंतु यापैकीच अनेक नेत्यांना शिक्षा देणे दूर, त्यांना सत्तापदी पोहोचवण्याचे वा त्यांचे गुन्हे माफ…
