शहीद उधमसिंग अमर रहे! अमर शहीदांचे कथन ! चालू ठेवा आंदोलन! जन्म: 26 डिसेंबर 1899 (सुनाम, जिल्हा संगरूर, पंजाब, भारत) शहीद: 31 जुलै 1940 (पेंटोविले जेल, लंडन, यूकेमध्ये फाशी) अमर शहीद उधम सिंह यांचा शहीद दिवस. उधम सिंह हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अमर सेनानी आहेत. अमृतसरचे जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकेल! येथे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी इंग्रजांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हजारो लोक जखमी आणि शहीद झाले. गोळीबार करण्याचे आदेश ‘जनरल एडवर्ड हॅरी डायर’ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने दिले होते पण त्यामागे पंजाबचे तत्कालीन…
चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनाला आज 117 वर्षे पूर्ण झाली
शहादत थी हमारी इसलिये कि आज़ादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा ये कारवाँ रुका क्यों है? चले चलो कि अभी काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है। चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनाला आज 117 वर्षे पूर्ण झाली. तरीही आजपर्यंत त्यांचा विसर कुणाला पडलेला नाही. त्यांच्या अलोट धैर्याने आणि त्यागाने देशात जे चैतन्य निर्माण केले, ते आजच्या तरुण पिढीला क्रांतिकारी स्फूर्ती देत आहे. चन्द्रशेखर आझाद यांनी कामगारांचे , गरिबांचे जीवन खूप जवळून बघितले होते. स्वातंत्र्यानंतर कामगार वर्गाच्या राज्याची स्थापना व्हावी असे त्यांचे स्वप्न…
शहादत थी हमारी इसलिये कि आज़ादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा ये कारवाँ रुका क्यों है? चले चलो कि अभी काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है।
शहादत थी हमारी इसलिये कि आज़ादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा ये कारवाँ रुका क्यों है? चले चलो कि अभी काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है। चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनाला आज 117 वर्षे पूर्ण झाली. तरीही आजपर्यंत त्यांचा विसर कुणाला पडलेला नाही. त्यांच्या अलोट धैर्याने आणि त्यागाने देशात जे चैतन्य निर्माण केले, ते आजच्या तरुण पिढीला क्रांतिकारी स्फूर्ती देत आहे. चन्द्रशेखर आझाद यांनी कामगारांचे , गरिबांचे जीवन खूप जवळून बघितले होते. स्वातंत्र्यानंतर कामगार वर्गाच्या राज्याची स्थापना व्हावी असे त्यांचे स्वप्न…
क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त अमर रहें!
क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त अमर रहें! HSRA की क्रान्तिकारी विरासत जिन्दाबाद!! भगतसिंह ने 8 अप्रैल 1929 को असेम्बली में बम फेंक कर बहरों को धमाके के साथ सुनाया था कि भारत की जनता साम्राज्यवादी औपनिवेशिक गुलामी से आज़ादी चाहती है और वह इसे लेकर रहेगी। यह काम भगतसिंह ने अपने एक साथी के साथ मिलकर किया था। इस क्रान्तिकारी का नाम था ‘बटुकेश्वर दत्त’। भगत सिंह को फाँसी हुई लेकिन बटुकेश्वर दत्त को आजीवन कारावास के लिए काले पानी भेज दिया गया। दत्त चाहते तो सावरकर की तरह माफी माँग कर…
क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त अमर रहें! HSRA की क्रान्तिकारी विरासत जिन्दाबाद!!
भगतसिंह ने 8 अप्रैल 1929 को असेम्बली में बम फेंक कर बहरों को धमाके के साथ सुनाया था कि भारत की जनता साम्राज्यवादी औपनिवेशिक गुलामी से आज़ादी चाहती है और वह इसे लेकर रहेगी। यह काम भगतसिंह ने अपने एक साथी के साथ मिलकर किया था। इस क्रान्तिकारी का नाम था ‘बटुकेश्वर दत्त’। भगत सिंह को फाँसी हुई लेकिन बटुकेश्वर दत्त को आजीवन कारावास के लिए काले पानी भेज दिया गया। दत्त चाहते तो सावरकर की तरह माफी माँग कर “वीर” बन सकते थे। लेकिन नहीं! उन्होंने एक सच्चे क्रान्तिकारी…
पुण्यातील सुप्पर बिबवेवाडी भागात उन्हाळी सुट्टीनंतर ‘नौजवान भारत सभे’तर्फे शहीद भगतसिंग वाचनालयात पुन्हा नव्याने शिक्षण सहायता केंद्र सुरू
शिक्षण सहायता केंद्रामध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय सध्या शिकवण्यात येत आहेत. यावेळी सुप्पर बिबवेवाडी भागातील इयत्ता 7वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांकडून ‘शिक्षण सहायता केंद्राला’ भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकणारी मुले-मुली ही कामगार कष्टकरी वर्गातून येणारी आहेत. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाल्यामुळे कामगार कष्टकरी वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खाजगी शाळेत पैसे भरून शिक्षण घेणे अवघड आहे व सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय बिकट असून कोरोना महामारीमुळे जवळपास 2-3 वर्ष शाळा बंद असल्यामूळे कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थांचे प्रचंड नुकसान झाले.अशा परिस्थितीत…
Volunteer and contribute financially to Shaheed Bhagat Singh Library operated by Naujawan Bharat Sabha
Since last year, the Shikshan Sahayata Kendra (SSK, Education Help Center) has been operated by Naujawan Bharat Sabha in the upper Bibwewadi and Dandekar pul region of Pune. In current times because of privatization of education, it is unaffordable for most of the students coming from working-class backgrounds. Incessant increase in the fees of schools, and colleges is driving out most students from the education system. Only 24% of students can reach higher education. Under the New Education Policy the situation is going to worsen. Universities will get less grants…
शिक्षा सहायता केंद्र में पाई (π) के इतिहास पर रखा गया सत्र!
इस बात को आज लगभग सभी लोग स्वीकारते हैं कि गणित एक मुश्किल विषय है। ग्यारवी पहुंचते ही पहले मौके पर बच्चे गणित को ‘ड्रॉप’ कर कोई उससे आसान विषय ले लेते हैं। ज्यादातर बच्चे लगभग छठवीं या सातवीं कक्षा से ही गणित से नफरत करने लगते है। और नफरत क्यों ना करे? स्कूल कॉलेजों में शिक्षक गणित के सूत्रों को ऐसे पढ़ाते हैं जैसे वे कोई पवित्र ग्रंथ के श्लोक हों। गणितीय तकनीकों को समझाने की जगह उन्हें रटाया जाता है। उनकी उत्पत्ति और विकास पर सवाल नहीं उठाया…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे ‘मणिपूर : राजकीय इतिहास आणि वर्तमान हिंसेची कारणं’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले.
26 जून रोजी, नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे ‘मणिपूर : राजकीय इतिहास आणि वर्तमान हिंसेची कारणं’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले. मैतेई आणि कुकी समुदायातील लोकांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षात 50,000 लोक विस्थापित झाली आहेत तर 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. इंटरनेट सुविधा गेल्या २ महिन्यांपासून बंद आहेत. “कायदा आणि सुव्यवस्था” पूर्णपणे कोलमडून गेली आहे. सरकार आणि पोलीस पक्षपातीपणा करत आहेत असाही आरोप लावला जात आहे. गेले 2 महिने मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसे बद्दल बोलताना आशय म्हणाला की यात मूळ मुद्दा हा संपत्ती साधनांच्या वाटपाचा आहे. मणिपूरच्या भौगोलिक…
राम प्रसाद बिस्मिल के 126 वे जन्मदिवस के अवसर पर नौजवान भारत सभा की ओर से शहीद भगत सिंह पुस्तकालय, मानखुर्द में उनके क्रांतिकारी जीवन और राजनीति पर चर्चा सत्र का आयोजन किया गया।
ब्रिटिश उपनिवेशवाद के खिलाफ़ उनके संघर्ष, कांग्रेस की राजनीति की आलोचना, हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन (HRA) का गठन, काकोरी एक्शन और उनके क्रांतिकारी साथी अशफाक उल्ला खां के साथ उनके संबंधों पर लंबी चर्चा हुई। आज जब आरएसएस-बीजेपी लव जिहाद, जमीन जिहाद आदि जैसे काल्पनिक मुद्दों खड़ा कर मेहनतकश जनता को धर्म के नाम पर बाटने की कोशिश कर रहें है और नफरत का जहर समाज में लगातार घोले जा रहें है, तो ऐसे में अशफाक और बिस्मिल के रिश्ते को बार-बार लोगों के बीच ले जाने की जरूरत बढ़ जाती…
