सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त (3 जानेवारी 1831)

 सावित्रीबाई फुलेंचा वारसा जिंदाबाद! सर्वांना समान आणि मोफत शिक्षणाच्या हक्कासाठी पुढे या! आज आपण अशा वेळी सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत आहोत, जेव्हा दलित आणि कामगार कष्टकरी लोकसंख्येतील बहुसंख्य विद्यार्थी-तरुण शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत. तसेच शिक्षण व्यवस्थेच्या सतत चाललेल्या खाजगीकरणामुळे सामान्य घरातील मुले शिक्षणाच्या क्षेत्रातून बाहेर ढकलली जात आहेत. 1991 मध्ये सुरू झालेल्या या खाजगीकरणाच्या धोरणाचा कळस मोदी सरकारच्या कार्यकाळात पाहायला मिळत आहे. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षण हे केवळ श्रीमंतांच्या मुलांपुरतेच मर्यादित झाले आहे. सक्तीचे शिक्षण, शिष्यवृत्ती, आरक्षण या सगळ्याचा लाभ आज सर्वसामान्य कष्टकरी लोकांना मिळत नाही. ज्या शिक्षण बंदी…

23 मार्च, शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या 93 व्या शहीद दिनानिमित्त

शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न अपुरे! कष्टकरी आणि नवयुवक करतील पुरे!! साथींनो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जेव्हा फासीवादी शक्तींचा हल्ला निरंतर वाढत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनता नरकासमान परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मजबूर आहे. लोकांनी संघटीत होऊ नये यासाठी कट्टरपंथ, सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाचे जहर लोकांच्या डोक्यात भरले जात आहे. तर्क, प्रगतिशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या मूल्यांवर संघटीत हल्ले सुरु आहेत. अशा काळात भगतसिंह यांच्या शब्दात “क्रांतीचे चैतन्य जागे करण्यासाठी जेणेकरून मानवतेच्या आत्म्यात खळबळ पैदा होईल” आम्ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या 92…

27 फेब्रुवारी, चंद्रशेखर आझाद ह्यांच्या बलिदानदिनाच्या निमित्ताने

 साथींनो, 93 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 फेब्रुवारी 1931 रोजी इंग्रजांशी लढतांना चंद्रशेखर आझाद शहीद झाले. शहिद चंद्रशेखर आझाद यांनी ज्या स्वप्नासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले ते आजही पूर्ण झालेले नाही. भांडवलशाही-सम्राज्यशाही आणि सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या योद्धांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्यप्रदेश मधील भाबरा गावात झाला. एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला असल्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची संधीही मिळाली नव्हती. अगदी बालपणापासूनच चंद्रशेखर आझाद हे स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनांमध्ये सहभाग घेत. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी 1921 मध्ये सुरू असलेल्या असहकार…

‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन‘ के सदस्य और क्रान्तिकारी शिव वर्मा के स्मृति दिवस पर (9 फरवरी 1904 – 10 जनवरी 1997)

‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन‘ के सदस्य और क्रान्तिकारी शिव वर्मा के स्मृति दिवस पर (9 फरवरी 1904 – 10 जनवरी 1997) हरदोई में जन्में शिव वर्मा भारत के क्रान्तिकारी आन्दोलन को एक ऐतिहासिक मोड़ देने वाले क्रान्तिकारी थे। वे शहीद-ए-आज़म भगत सिंह,भगवतीचरण वोहरा, विजयकुमार सिन्हा, सुखदेव, बटुकेश्वर दत्त आदि के साथी और एक गम्भीर चिन्तनशील प्रकृति के क्रान्तिकारी थे। 17 वर्ष की उम्र में उन्होंने असहयोग आन्दोलन में अपने आपको झोंक दिया। ‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ में शिव वर्मा का नाम ‘प्रभात’ था। सहारनपुर बम काण्ड, लाहौर षड्यंत्र काण्ड जैसे…

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त (3 जानेवारी 1831)

सावित्रीबाई फुलेंचा वारसा जिंदाबाद! सर्वांना समान आणि मोफत शिक्षणाच्या हक्कासाठी पुढे या! आज आपण अशा वेळी सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत आहोत, जेव्हा दलित आणि कामगार कष्टकरी लोकसंख्येतील बहुसंख्य विद्यार्थी-तरुण शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत. तसेच शिक्षण व्यवस्थेच्या सतत चाललेल्या खाजगीकरणामुळे सामान्य घरातील मुले शिक्षणाच्या क्षेत्रातून बाहेर ढकलली जात आहेत. 1991 मध्ये सुरू झालेल्या या खाजगीकरणाच्या धोरणाचा कळस मोदी सरकारच्या कार्यकाळात पाहायला मिळत आहे. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षण हे केवळ श्रीमंतांच्या मुलांपुरतेच मर्यादित झाले आहे. सक्तीचे शिक्षण, शिष्यवृत्ती, आरक्षण या सगळ्याचा लाभ आज सर्वसामान्य कष्टकरी लोकांना मिळत नाही. ज्या शिक्षण बंदी…

क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त अमर रहें! HSRA की क्रान्तिकारी विरासत जिन्दाबाद!!

भगतसिंह ने 8 अप्रैल 1929 को असेम्बली में बम फेंक कर बहरों को धमाके के साथ सुनाया था कि भारत की जनता साम्राज्यवादी औपनिवेशिक गुलामी से आज़ादी चाहती है और वह इसे लेकर रहेगी। यह काम भगतसिंह ने अपने एक साथी के साथ मिलकर किया था। इस क्रान्तिकारी का नाम था ‘बटुकेश्वर दत्त’। भगत सिंह को फाँसी हुई लेकिन बटुकेश्वर दत्त को आजीवन कारावास के लिए काले पानी भेज दिया गया। दत्त चाहते तो सावरकर की तरह माफी माँग कर “वीर” बन सकते थे। लेकिन नहीं! उन्होंने एक सच्चे क्रान्तिकारी…

23 मार्च, शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या 92 व्या शहीद दिनानिमित्त

शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न अपुरे! कष्टकरी आणि नवयुवक करतील पुरे!! साथींनो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जेव्हा फासीवादी शक्तींचा हल्ला निरंतर वाढत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनता नरकासमान परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मजबूर आहे. लोकांनी संघटीत होऊ नये यासाठी कट्टरपंथ, सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाचे जहर लोकांच्या डोक्यात भरले जात आहे. तर्क, प्रगतिशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या मूल्यांवर संघटीत हल्ले सुरु आहेत. अशा काळात भगतसिंह यांच्या शब्दात “क्रांतीचे चैतन्य जागे करण्यासाठी जेणेकरून मानवतेच्या आत्म्यात खळबळ पैदा होईल” आम्ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या 92…

27 फेब्रुवारी, चंद्रशेखर आझाद ह्यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने

कष्टकरी साथींनो आणि तरुण मित्रांनो, जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता करता स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांनी खूप काही बघितलं, जाणलं आणि भोगलं आहे. त्यांनी जनतेच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांच्या सर्वोच्च बलिदानासोबत भांडवलधार्जिण्या पुढाऱ्यांचे तडजोडी देखील बघितल्या आहेत. त्यांनी सत्तासूख आणि निहीत स्वार्थासाठी होणारं देशाचं धार्मिक विभाजन आणि धार्मिक दंगली सुद्धा बघितल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या जमिनीवरून उध्वस्त होणारे शेतकरी व मजूर बघितले आहेत. रोजगाराच्या शोधात वणवण भटकणारे तरुण बघितले आहेत. देशात भरपूर खाद्यान्न असतानासुद्धा भूक आणि कुपोषणाने होणारे मृत्यु बघितले आहेत. देशातील कष्टकरी जनतेची आजची पिढीसुद्धा त्याच समस्या, अडचणी व संघर्षांमध्ये गुंतलेली आहे…

आज महान क्रांतिकारी, जर्मन नाटककार आणि कवी बेर्टोल्ट ब्रेख्त यांचा जन्मदिवस.

आज महान क्रांतिकारी, जर्मन नाटककार आणि कवी बेर्टोल्ट ब्रेख्त यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ब्रेख्त यांचं एक उध्दरण सादर करत आहोत. “सर्वात भिकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. तो ऐकत नाही, बोलत नाही, राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्याला कळत नाही की जगण्याची किंमत, डाळीचे भाव, मासळीचे दर, पिठामिठाची किंमत, घरभाडं, जोड्यांची किंमत, औषधांच्या किमती सारं काही राजकीय निर्णयांवरून ठरतं. आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला अभिमान सुद्धा वाटतो आणि छाती फुगवून तो सांगत रहातो की मी राजकारणाचा द्वेष करतो. त्या राजकीय बेअक्कल माणसाला हे कळत नाही की त्याच्या राजकीय अज्ञानातूनच जन्माला येते…

शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या विचारसरणीला घाबरणारे आता त्यांच्या शहादतीशी संबंधित अफवा पसरवत आहेत!

या तीन शहीदांना 7 ऑक्टोबर 1930 रोजी फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि 23 मार्च 1931 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. या शहीदांना 14 फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात आली, असा खोटा प्रचार संघी निंदक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहेत! एकीकडे ते या शहीदांशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे व्हॅलेंटाइन डेला आपला विरोध सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतात! भारतीय फॅसिस्टांचे हा गोबेल्स शैलीचे मिथ्या-प्रचार उघड व्हायला हवा! ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा! नौजवान भारत सभा