हम साहित्य को केवल मनबहलाव की वस्तु नहीं समझते, हमारी कसौटी पर वही साहित्य खरा उतरेगा जिसमें उच्च चिन्तन हो, स्वाधीनता का भाव हो, सौन्दर्य का सार हो, सृजन की आत्मा हो, जीवन की सच्चाइयों का प्रकाश हो– जो हममें गति और बेचैनी पैदा करे, सुलाये नहीं, क्योंकि अब और ज्यादा सोना मृत्यु का लक्षण है। प्रेमचन्द (साहित्य का उद्देश्य) #Premchand#progressive#literature#artforsociety#artforchange#creativity#progressiveartist#nbs#youth#bhagatsingh#revolutionaryquotes#legacy
Author: nbs_upload
शहीद उधम सिंह के 120 वें जन्मदिवस के अवसर पर।
शहीद उधम सिंह के 120 वें जन्मदिवस के अवसर पर। जन्म : 26 दिसम्बर, 1899 (सुनाम, जिला संगरूर, पंजाब, भारत) शहादत : 31 जुलाई, 1940 (पेण्टोविले जेल, लन्दन, ब्रिटेन में फाँसी) दोस्तो, साथियो! 26 दिसम्बर को अमर शहीद उधम सिंह का 120 वां जन्मदिवस है। भारत के आज़ादी आन्दोलन के उधम सिंह अमर सेनानी हैं। अमृतसर के जलियांवाला बाग़ हत्याकाण्ड को भला कौन भूल सकता है! यहाँ पर 13 अप्रैल सन् 1919 को वैशाखी वाले दिन निहत्थी जनता पर अंग्रेजों ने गोलियाँ चलवा दी थी। इस गोलीकाण्ड में हज़ारों लोग…
एन आर सी, सी ए ए चे अभियान चालवताना कार्यकर्त्यांना मुंबईत मानखुर्द मध्ये पोलिसांनी स्थानबद्ध केले, जनतेच्या दबावाखाली सुटका!
एन आर सी, सी ए ए चे अभियान चालवताना कार्यकर्त्यांना मुंबईत मानखुर्द मध्ये पोलिसांनी स्थानबद्ध केले, जनतेच्या दबावाखाली सुटका! एन आर सी आणि सी ए ए कायद्याच्या विरोधात जनतेमध्ये प्रचार अभियान चालवताना मुंबईत गोवंडी येथे अनिल साठे, अविनाश आणि इतर तीन कार्यकर्त्यांना मानखुर्द पोलिसांनी पकडून स्थानबद्ध केले. हे त्या राज्यात झाले आहे जिथे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी चे सरकार आहे. लोकशाहीचा दिखावा करण्यात भाजप सह हे सर्व पक्ष एकच आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. सरकार च्या या लोकशाही विरोधी कृत्याचा नौभास तीव्र निषेध करत आहे. जनतेने सुदधा निर्भय होऊन या गरीब…
अहमदनगर येथे नागरिकता सुधार कायद्याविरोधात डावे पक्ष पुरोगामी संघटनांचे निषेध आंदोलन.
आज दिनांक 19/ 12/ 2019 रोजी अहमदनगर येथे नागरिकता संशोधन कायद्याविरोधात सर्व डावे पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.आज संपूर्ण देशभरामध्ये नागरिकता सुधार कायदा (कॅब) व एनआरसी’ विरोधात सर्व डावे पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने आज राष्ट्रीय कॉल दिलेला होता.त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरातील मुख्य बसस्थानकाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, देशाला विभागणार्या या जनहित विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी शहरातील सर्व डावे पक्ष व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने जमले होते.यावेळी विविध पक्ष व संघटनेच्या मान्यवरांची भाषणे झाली.आज संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या या ‘कॅब आणि एनआरसी’ विरोधातील आंदोलनाला…
नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ सारख्या पक्षपाती कायद्यांचा विरोध करा
*देशातील युवकांच्या आणि जनतेच्या नावाने एक महत्वाचे आवाहन!* _‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ सारख्या पक्षपाती कायद्यांचा विरोध करा!_ *भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अशफाक, बिस्मिल यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांचे खरे वारसदार बना!* _सर्वांना रोजगार, चांगले शिक्षण आणि जनतेच्या सुख-शांती-बंधुभावासाठी संघर्ष तीव्र करा!_ *इंग्रजांचे चाटुकार व देशाच्या गद्दारांचे वारस असलेल्या संघींच्या घृणास्पद षडयंत्रांना हाणून पाडा!* नौजवान भारत सभा ऑनलाइन लिंक – http://ma.naubhas.in/archives/192 साथींनो! तुम्हाला माहितीच आहे की देशाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांत (लोकसभेत 9 डिसेंबर 2019 आणि राज्यसभेत 11 डिसेंबर 2019 रोजी) ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2016’ मंजूर करण्यात आले आहे. *भारताला हिटलरकालीन जर्मनी आणि तालिबानी अफगाणिस्तानाकडे घेऊन…
दि. ०९/१२/२०१९ रोजी नागरिकत्व संशोधन विधेयक citizenship amendment bill (CAB) च्या विरोधात गोवंडी (मुंबई) रेल्वे स्टेशनच्या समोर निदर्शने…
IIPS, TISS मधील विद्यार्थी, नौजावन भारत सभाच्या कार्यकर्त्यांसह इतर सहयोगी संघटनांनी या मध्ये सहभाग घेतला होता. ‘नौभास’ कडून अविनाशने म्हणणे मांडत असताना सांगितले की, आज संसदेत या विधायकला मंजुरी देण्यात आली आहे हे सर्व आरएसएस च्या विचारा अंतर्गत करण्यात येत आहे. यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत जे हिंदू, सिख, इसाई, जैन, पारसी जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशावरून भारतात येवून राहत आहेत. त्यांना भारतीय नागरिकत्व दिल जाईल पण, या मध्ये मुस्लिम धर्मियांना जाणीवपूर्वक धर्माच्या आधारावर वगळण्यात आले आहे. काय जे मुस्लिम स्वतःच नागरिकत्व सिध्द करू शकले नाहीत काय त्यांना डीटेन्शन सेंटर…
वाढत्या महिला आत्याचारा च्या घटना च्या विरोधात ” नौजवान भारत सभेने ” केले प्रतीकात्मक पितृसत्ताक व्यवस्थेचे दहन.
वाढत्या महिला आत्याचारा च्या घटना च्या विरोधात ” नौजवान भारत सभेने ” केले प्रतीकात्मक पितृसत्ताक व्यवस्थेचे दहन. अहमदनगर : दि. ८/१२/२०१९ अहमदनगर सहित संपूर्ण देशभरात वाढ झालेल्या महिला विरोधी अपराधाच्या निषेधार्थ प्रतीकात्मक मनुवादी,भांडवली पितृसत्ताक व्यवस्थेचा पुतळा सिद्धार्थनगर भागातील अण्णाभाऊ साठे चौकात सायंकाळी पाच वाजता दहन करण्यात आला.या कार्यक्रमाला विभागातील महिलां सहित नौजवान भारत सभेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व शहरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नौजवान भारत सभेचे संदीप सकट यांनी हैदराबाद येथील पशुवैद्यक युवती वर झालेल्या बलात्कार व हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला व सोबतच ज्या चार आरोपींना पोलिसांनी चकमकीत वस्तुतः खोट्या…
अत्याचाराच्या विरोधात मानखुर्द मधील महिला रस्त्यावर…
जब तक स्त्रिया तंग रहेंगी, तब तक जारी जंग रहेंगी। पुरुषसत्ताक मानसिकता व स्त्रियांवरील अन्याय – दिनांक ०५/१२/२०१९ रोजी पि एम जी पी कॉलेनी, साठे नगर, ते लल्लुभाई कंपाऊंड संविधान चौक, मानखुर्द (मुंबई) या ठिकाणी प्रियंका रेड्डी यांना न्याय मिळण्यासाठी व महिला विरोधी अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटनाच्या विरोधात मध्ये निषेध रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रलीमध्ये ‘नौजवान भारत सभा’ व इतर सहयोगी संघटनांनी एकत्रित सहभाग घेतला होता
दिनांक ४/१२/२०१९ रोजी साठे नगर, मानखुर्द (मुंबई) मध्ये हैदराबाद येथील २७ वर्षीय महिला डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्या सामूहिक बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ रॅली चे आयोजन करण्यात आले होते
. आज महिलांना दुहेरी गुलामीच्या बंधनात बांधून ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जाचे समजले जाते. एकीकडे महिला पुरुषांची गुलामी करत चूल आणि मुल या चार भिंतीच्या आत जीवन जगत आहेत. तर दुसरीकडे तथाकथित आधुनिक म्हणवली जाणारी भांडवली व्यवस्था वस्तू त्यांना वर्तमानपत्रे, चित्रपट, गाणे, जाहिराती इत्यादी मध्ये एखाद्या विक्रीय वस्तू सारखे सादर करत आहे. दोन्ही बाजूंनी स्त्री स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजातील बरोबरीची घटक म्हणून न स्वीकारता पुरुषांच्या अधिकाराची किंवा उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. हीच स्त्री विरोधी मानसिकता आणि महिलांना उपभोगाची वस्तू बनवून सादर करण्याची मानसिकता पुढे चालून अशा…
दि.२८/११/२०१९ रोजी जाती विरोधी समाजसुधारक, योद्धा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.
दि.२८/११/२०१९ रोजी जाती विरोधी समाजसुधारक, योद्धा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. जाती व्यवस्था हजारो वर्षांपासून भारतीय समाजाला लागलेली घान आहे व आज पर्यंत सर्व सत्ताधाऱ्यांनी जातीचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे काम केले व आपली सत्ता टिकवली आहे. तर दुसरीकडे जातीव्यवस्था संपवण्यासाठी अनेक समाजसुधारक व क्रांतिकारी योद्ध्यांनी संघर्ष केला आहे. त्यात जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचे अन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. ‘ब्राम्हणाची आणि इग्रजांची चामडी सोलल्यावर दिसून येते की, दोघांचे देखील रक्त एकच आहे.’ इंग्रजांनी ब्राम्हणी व्यवस्थेला सोबत घेऊन जनतेचे शोषण…
