भगतसिहं राष्ट्रीय रोज़गार गारण्टी कानून पारित करो! ________________________________________ अब नींद से जागो! झूठे मुद्दों में उलझने की जगह बेरोज़गारी के खिलाफ़ एकजुट हो ! साथियो! देश में बेरोज़गारी विकराल रूप ग्रहण कर चुकी है। सरकार इसे दैवीय आपदा बताकर अपना पिण्ड छुड़ाना चाहती है। कोरोना महामारी का बहाना बनाकर बेरोज़गारी को आकस्मिक आन पड़ी आपदा बताया जा रहा है। परन्तु नौजवानों ने मोदी सरकार की असलियत को समझते हुए प्रधानमन्त्री और भाजपा के खिलाफ़ सोशल मीडिया चैनलों पर अपना रोष व्यक्त किया। सितम्बर माह में दो बार बेरोज़गारों ने सड़कों…
Category: Statements
अमर शहीद अश्फाक उल्ला खान यांची जयंती
आज अमर शहीद अश्फाक उल्ला खान यांची जयंती आहे. शहाजहानपूर, उत्तरप्रदेश मध्ये 22 ऑक्टोबर 1900 ला त्यांचा जन्म झाला. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HRA चे ते अग्रणी नेते होते. क्रांतिकारक कामांसाठी या संघटनेसोबत जोडलेले क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिडी, अश्फाक उल्ला खान, रोशन सिंह व इतर अन्य साथींनी काकोरी नावाच्या ठिकाणी इंग्रजी खजिना लुटला. त्यानंतर बहुतांशी क्रांतीकारकांना इंग्रजांनी अटक केले. राजेंद्र लाहिडी यांना 17 डिसेंबर व बिस्मिल, अश्फाक आणि रोशन सिंह यांना 19 डिसेंबर 1927 ला फासावर चढवण्यात आले. अश्फाक उल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांची मैत्री अतुलनीय…
पुण्यातील अतिवृष्टी ग्रस्त लोकांच्या स्थितीवर पुढाऱ्यांचे चीड आणणारे वर्तन
पुण्यातील अतिवृष्टी ग्रस्त लोकांच्या स्थितीवर पुढाऱ्यांचे चीड आणणारे वर्तन काल 15 ऑक्टोबर’20 रोजी आय.बी.एन. लोकमत चॅनेलने पुण्यातील विविध पक्षांच्या नेत्यांना पुण्यातील आणि विशेषत: आंबिलओढा परिसरातील पुर परिस्थिती बद्दल चर्चेसाठी बोलावले होते. ही चर्चा खालील लिंक वर बघायला मिळू शकते. https://youtu.be/_R9plWCb4do यामध्ये नौजवान भारत सभा आणि स्थानिक पुरग्रस्त नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला आणि सुरुवातीलाच समस्या मांडल्या. सर्वच पक्षांचे नेते असल्यामुळे उपायांबद्दल निश्चित काहीतरी ऐकायला मिळेल अशी जर तुमची अपेक्षा होती तर फक्त भ्रमनिरास मिळेल कारण या चर्चेमध्ये सर्व पुढाऱ्यांचे वागणे फक्त चालढकलण्याचे आणि जबाबदारी टाळण्याचे किंबहुना जबाबदारी जनतेवर ढकलण्याचेच होते. चर्चेमध्ये…
लाला हरदयाल के जन्मदिवस (14 अक्टूबर 1884) के अवसर पर
लाला हरदयाल के जन्मदिवस (14 अक्टूबर 1884) के अवसर पर.. (गदर पार्टी के संस्थापक) http://naubhas.com/archives/1094 अमीर वर्ग की हरामख़ोरी में देशभक्ति और मज़हब आदि भी कोई ख़ास रोल अदा नहीं कर सकते। क्या कभी कोई मुसलमान ज़मींदार अपने खेत-मज़दूरों का लगान इसलिए माफ़ कर देता है कि वे मुसलमान हैं? क्यों जी, कभी कोई हिन्दू साहूकार अपने हिन्दू ऋणदाता से ब्याज लेना इसलिए छोड़ देता है कि वह हिन्दू है? क्या सिख राजे-महाराजे, वजीर, अमीर, अपनी सिख रियासतों के सिख किसानों और मज़दूरों से टैक्स और लगान कम वसूल करते…
बाबरी मस्ज़िद विध्वंस मामले में स्पेशल सीबीआई कोर्ट ने साम्प्रदायिक नफ़रत के सभी 32 दोषियों को किया बरी !
बाबरी मस्ज़िद विध्वंस मामले में स्पेशल सीबीआई कोर्ट ने साम्प्रदायिक नफ़रत के सभी 32 दोषियों को किया बरी ! सीबीआई स्पेशल कोर्ट का न्याय; न्याय है या न्यायबोध पर कुठाराघात ? – नौजवान भारत सभा दोस्तो, साथियो! आप सभी ने भारतेन्दु हरिश्चन्द्र के नाटक “अन्धेर नगरी” की कहानी तो ज़रूर पता ही होगी जिसमें दोषी को इसी आधार पर छोड़ दिया गया था क्योंकि उसकी गर्दन पतली थी और फाँसी के फन्दे में नहीं आती थी तथा उसकी जगह पर मोटी गर्दन वाले गोबरधन दास को फाँसी पर चढ़ाने की…
जातीय अत्याचार थांबलेच पाहिजेत! हाथरसच्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे! फॅसिस्ट मोदी-योगी सरकार मुर्दाबाद !
जातीय अत्याचार थांबलेच पाहिजेत! हाथरसच्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे! फॅसिस्ट मोदी-योगी सरकार मुर्दाबाद ! न्यायप्रिय मित्रमैत्रिणींनो, गेले दशकभर स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात देशात आंदोलन चालू आहे, पण जेव्हा बलात्कारी आणि त्यांचे पाठीराखेच सत्तेत असतात तेव्हा गुन्हे थांबतील काय? बलात्कार, जातीय अत्याचार, पोलिसी दमन आणि राज्यसत्तेकडून मुस्कटदाबी आता योगी-मोदी सरकारच्या काळात शिगेला पोहोचले आहेत. पीडीत महिलेचा मृतदेह सुद्धा जेव्हा नातेवाईकांना न देता सरकार परस्पर अंत्यविधी उरकून टाकत आहे, तेव्हा देशामधील लोकशाही संपण्याची ही नांदी आहे हे ध्यानात घ्या आणि वेळीच जागे व्हा! 14 सप्टेंबर 2020 रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्यातील चंदाप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…
कामगार-कष्टकरी जनता ओढ्याच्या पात्रालगत घाणीत मरणाची हौस पूर्ण करण्यासाठी वास्तव्य करते असे शासन-प्रशासनाला वाटते की काय?
22 सप्टेंबर ला तहसीलदार कार्यलया कडून आंबिल ओढ्यालगतच्या वस्त्यांमध्ये एक ‘नम्र आवाहन’ करणारी नोटीस लावण्यात आलेली आहे. ह्याला नम्र आवाहन म्हणायचे की असंवेदनशील, बेजबाबदार व आसन्न संकटाचा सर्व भार पीडित जनतेवर लोटणारा व कष्टकरी कामगार जनतेला रस्त्यावर आणणारा क्रुर आदेश? ठीक एक वर्षाआधी 25 सप्टेंबर 2019 ला आंबिल ओढा परिसरात पुर आला होता. ह्यात ओढ्यालगत अत्यंत असुरक्षित परिस्थितीत राहणाऱ्या कामगार कष्टकरी जनतेची अतोनात हानी झाली. जनतेने निर्धाराने संघर्ष करून, अनेकदा लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांकडे मागण्यांसाठी चप्पल झिजवून सुद्धा महानगरपालिका व राज्य सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. अनेकांच्या घरांचे नुकसान झालेले असतांना…
उद्योगपतींना पुन्हा कर्जमाफी ! 68000 कोटींचा फायदा !
मोदी सरकार आपल्या मालकांपुढे नतमस्तक! कोरोनाच्या साथीत जनता होरपळत असताना पुन्हा समोर आले कडू सत्य! मेहनत करणाऱ्यांनो, समजून घ्या की मोदी सरकार कोणाचे सरकार आहे, मिडीया कोणाच्या ताब्यात आहे , देशाचे चालविते धनी कोण आहेत! भारताच्या रिझर्व बॅंकेने पुन्हा एकदा उद्योगपतींना भली मोठी कर्जमाफी यादी जाहीर केली आहे. आरटीआय खाली केलेल्या अर्जात ही माहिती त्यांना नाईलाजाने द्यावी लागली. तब्बल 68,000 कोटी रुपयांची कर्जमाफी 50 उद्योगांना जाहीर झाली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सतत *उद्योगपतींनी जनतेच्याच पैशातून आपले उद्योगधंदे उभे केले, नफा मात्र स्वत:च्या खिशात ते घालत होते.* यावर वरताण म्हणजे सतत…
पालघर मध्ये झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेत न्याय मिळालाच पाहिजे! जमावाद्वारे होणाऱ्या हत्या थांबल्याच पाहिजेत !
हत्येला धार्मिक रंग देऊन सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांना अटक करा ! गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी पालघर येथे गाडीने सुरतला चाललेल्या तीन व्यक्तींची जमावाद्वारे हत्या केली गेली. मृत व्यक्तींमध्ये गाडीचे ड्रायव्हर निलेश तेलगडे (वय 30) तसेच सुशिलगिरी महाराज (वय 35) आणि चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (वय 70) हे साधू सामील आहेत. लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही चोर दरोडेखोर येतात आणि किडन्या काढून नेतात अशा अफवा नागरिकांमध्ये पसरत होत्या. याच अफवांमधून जमावाने तीन जणांची हत्या केल्याचं स्पष्टपणे पोलिस अहवालामध्ये म्हटले आहे. या प्रकरणात 110 जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे. अशा…
ज़हरखुरानी गोदी मीडिया से सावधान!!!
बांद्रा, मुम्बई में हज़ारों प्रवासी मज़दूरों के व्यवस्थागत फूटे गुस्से को सांप्रदायिक रंग देने की साज़िश को नाकाम करो !! बांद्रा, मुम्बई में हज़ारों प्रवासी मज़दूर सड़क पर उतर आए। जिन पर पुलिस द्वारा लाठीचार्ज भी किया गया। देश भर की मेहनतकश आबादी बिना किसी प्लानिंग के किये गए लॉक डाउन से परेशान थी।सरकार के गैर जिम्मेदाराना रवैये से मज़दूरों के आजीविका के सारे प्रबंध कराए बिना यह फैसला ले लिया गया था। ऐसे में आज मज़दूरों का गुस्सा व्यवस्थागत दिक्कतों से फूटा है। पर गोदी मीडिया इसे भी साम्प्रदायिक…
