आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्या अटकेचा तीव्र निषेध !

आज 14 एप्रिल रोजी लोकशाही व नागरी अधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय तपास संस्थेेने (NIA) ने अटक केली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाखाली या आधी अनेक लोकशाही व नागरी अधिकार कार्यकर्त्यांना UAPA सारख्या मानवद्रोही कायद्यांखाली अटक करण्यात आली आहे. UAPA देशातील त्या काळ्या कायद्यांपैकी आहे जे सरकारला कोणत्याही व्यक्तीला विना खटला अनेक महिने तुरुंगात टाकण्याचे, अत्यंत लोकशाही विरोधी अधिकार देतात. सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश चंद्रचूड यांनी या केसच्या खोटेपणाबद्दल आपल्या निकालात मत दिले होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा या केसच्या खोट्या असल्याबद्दल आपले मत…

एन आर सी, एन पी आर, सी ए ए कायदे काय आहेत ? नागरिकता कायदा काय आहे? एन पी आर आणि एन आर सी चे कनेक्शन काय ? या कायद्यांनी खरंच कोणाला धोका संभवतो ? हा फक्त मुस्लिमांचा प्रश्न आहे का ? आसामचा अनुभव काय आहे ? जाणून घ्या, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून

एन आर सी, एन पी आर, सी ए ए कायदे काय आहेत ? नागरिकता कायदा काय आहे? एन पी आर आणि एन आर सी चे कनेक्शन काय ? या कायद्यांनी खरंच कोणाला धोका संभवतो ? हा फक्त मुस्लिमांचा प्रश्न आहे का ? आसामचा अनुभव काय आहे ? जाणून घ्या, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून https://www.youtube.com/channel/UCktaWK7aWuQmwzbkc1zSWyg

शहीद उधम सिंह के 120 वें जन्मदिवस के अवसर पर।

शहीद उधम सिंह के 120 वें जन्मदिवस के अवसर पर। जन्म : 26 दिसम्बर, 1899 (सुनाम, जिला संगरूर, पंजाब, भारत) शहादत : 31 जुलाई, 1940 (पेण्टोविले जेल, लन्दन, ब्रिटेन में फाँसी) दोस्तो, साथियो! 26 दिसम्बर को अमर शहीद उधम सिंह का 120 वां जन्मदिवस है। भारत के आज़ादी आन्दोलन के उधम सिंह अमर सेनानी हैं। अमृतसर के जलियांवाला बाग़ हत्याकाण्ड को भला कौन भूल सकता है! यहाँ पर 13 अप्रैल सन् 1919 को वैशाखी वाले दिन निहत्थी जनता पर अंग्रेजों ने गोलियाँ चलवा दी थी। इस गोलीकाण्ड में हज़ारों लोग…

देशातील युवकांच्या आणि जनतेच्या नावाने एक महत्वाचे आवाहन! – ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ सारख्या पक्षपाती कायद्यांचा विरोध करा!

जनतेचे अधिकार हिसकावण्याचा, विरोधकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्याचा आणि जनतेचे दमन करण्याचा भाजपचा अजेंडा इथेच थांबणार नाही. उद्या येन-केन प्रकारेण राजकीय विरोधकांना सुद्धा नागरिकत्वापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र रचल्या जाऊ शकते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. जनतेला शिक्षण-रोजगार-आरोग्य यासारख्या त्यांच्या खऱ्या मुद्द्यांवर संघटित करणाऱ्यांना त्यांचे सर्व कायदेशीर अधिकार हिसकावून तुरुंगात किंवा डिटेन्शन सेंटर (स्थानबद्ध केंद्र) मध्ये टाकून दिल्या जाईल! जनतेचा संघटित विरोधच संघींच्या समाजविघातक कारवायांचे उत्तर असू शकतो, तसेच सर्व तऱ्हेच्या जनविरोधी धोरणांचा विरोधच आपण जिवंत असल्याचा पुरावा होऊ शकतो.

नौजवान भारत सभेची पंजाब समिती आणि सिरसा टीम द्वारे हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान नोटाचे बटण दाबण्याचा प्रचार करणाऱ्या अभियानाबद्दल त्यांनी जाहीर केलेले खोटे वक्तव्य आणि नौभास ची भूमिका

नौजवान भारत सभेची पंजाब समिती आणि सिरसा टीम द्वारे हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान नोटाचे बटण दाबण्याचा प्रचार करणाऱ्या अभियानाबद्दल त्यांनी जाहीर केलेले खोटे वक्तव्य आणि नौभास ची भूमिका ——————————————————— सर्व प्रथम ही माहिती देणे आवश्यक आहे की यापुढे नौभासच्या केंद्रीय फेसबुक पेज ची लिंक पुढीलप्रमाणे असेल: https://www.facebook.com/naubhas/ जुने पेज: https://www.facebook.com/naujavanbharatsabha/ इथून पुढे नौजवान भारत सभेच्या सर्वसाधारण सभेचे प्रतिनिधित्व करत नाही. जुन्या पेजवरून टाकण्यात आलेल्या कुठल्याही साहित्यासाठी नौजवान भारत सभा जबाबदार असणार नाही. हे जुने फेसबुक पेज आता भाषिक अस्मितावाद आणि भांडवली-राष्ट्रवादी विचलन झालेल्या नौभासच्या पंजाब समितीच्या नियंत्रणात आहे. नौभासच्या पंजाब समितीचे…

मनुस्मृती दहन (25 डिसेंबर 1927) च्या 89 व्या वर्षपूर्ती निमित्त

जातीअंताच्या आंदोलनाला प्रतीकवाद, सुधारवाद आणि अर्ज-विनंत्या करण्याच्या पुढे घेवून जाण्याचा संकल्प करा! मित्रहो , आजपासून 89 वर्षापूर्वी महाडमध्ये कष्टकरी दलितांनी एका महान विद्रोहाला सुरुवात केली होती. ज्याची सुरुवात 19-20 मार्च 1927 च्या बहिष्कृत सम्मेलनातून झाली, पण वस्तुतः या सम्मेलनाचा विचार आर.बी.मोरेनी (जे पुढे जाऊन काॅम्रेड आर बी मोरे या नावाने ओळखले गेले) मे 1924 मध्ये मांडला. या सम्मेलनात डा.आंबेडकरांना त्याच्या अॅकडमिक उपलब्धीसाठी सम्मानीत करण्याची योजना केली होती. तीन वर्षाच्या जय्यत तयारी नंतर 19-20 मार्च 1927 ला महाड मध्ये हे सम्मेलन झाले. सम्मेलन संपण्याच्या ठीक अगोदर अनंत विनायक भाई चित्रे च्या…

कोण कालवतंय सामान्य लोकांच्या मनात जाती-धर्माच्या नावाने विष?

धार्मिक कट्टरतावादी मुर्दाबाद ! सामान्य जनतेचा आपसातील बंधुभाव जिंदाबाद ! कोण कालवतंय सामान्य लोकांच्या मनात जाती-धर्माच्या नावाने विष ? कोण आहेत जे घेवून जाताहेत सामान्य तरुणांना इसीसच्या मार्गानं ? मित्रहो, नुकतंच तीन-चार दिवसांपूर्वी राजस्थान मधल्या राजसमंध मध्ये झालेल्या एका हत्येचा विडीओ सगळ्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला.विडीओ इतका हिंसक व बीभत्स आहे कि किमान संवेदना शिल्लक असलेला कुणीही खचितच पूर्ण पाहू शकेल. ज्याची हत्या झाली तो एक प्रवासी कामगार होता . त्याचा गुन्हा फक्त एवढाच कि तो एक गरीब मुस्लीम होता. नाव अफ्रजुल खान ,वय ५०. हत्येचा विडीओ बनवून सोशल मिडीयावर…

मानखुर्द (मुम्‍बई ) के एक मेहनतकश परिवार पर दीवाली की पहली रात टूटा दुखों का पहाड़

एक मेहनतकश परिवार अपनी पाई पाई जोड़कर दिवाली की तैयारी कर रहा था। बच्‍चे भी खुश थे व गलियों में चहकते घूम रहे थे। भूमिका की उम्र मात्र साढे चार साल है। वो गलियों में अपने दोस्‍तों के संग खेल रही थी। मानखुर्द के इस भीड़भाड़ वाले इलाके में संकरी गलियों में लगातार आते जाते वाहन हमेशा दुर्घटना का सिग्‍नल देते रहते हैं। यहां अक्‍सर छोटी-मोटी दुर्घटनाएं भी होती रहती हैं। पर भूमिका के लिए कल की दुर्घटना प्राणान्‍तक सिद्ध हुई। मुर्गी ढोने वाले एक टेम्‍पो के नीचे आने से…