क्रांतिकारक दुर्गा भाभी अमर रहें!

आज भारताच्या क्रांतिकारी आंदोलनच्या मजबूत साथीदार आणि शहीद भगतसिंहांचे साथी भगवतीचरण वोहरांच्या जीवनसाथी दुर्गा भाभींचा जन्मदिवस आहे.दुर्गा भाभींचा जन्म 7 ऑक्टोबर 1902 रोजी शहजादपूर गावी, जे आत्ताच्या कौशांबी जिल्ह्यामध्ये आहे, झाला. दुर्गा भाभींच्या क्रांतिकारी पक्षधरतेची आणि साहसाची खरी परीक्षा तेव्हा झाली जेव्हा सॉंडर्सच्या हत्याकांडानंतर भगतसिंहाला लाहोर मधून बाहेर पडायचे होते. पोलिस आणि गुप्तहेरांच्या जाळ्यातून भगतसिंहाला काढण्यासाठी दुर्गा भाभींनी आपला तीन वर्षाच्या मुलगा, शची, याला घेतले आणि स्वत: दुर्गावतीच्या नावाने ‘साहेबांच्या’ (भगतसिंहाच्या) पत्नीची भुमिका निभावली. भगवतीचरण वोहरांना समजत नव्हते की ह्या दुर्गावती कोण? जेव्हा दुर्गावतीच्या रूपामध्ये त्यांनी दुर्गाभाभींना पाहिले, तेव्हा त्यांनी…

आंबिलओढ्यातली घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे !

__________________ ✊ आंबिलओढ्यातली घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे ! ✊ विना भेदभाव, प्रत्येकाला घरकुल मिळालेच पाहिजे! ✊ आवासाचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार! नौजवान भारत सभा, पुणे द्वारे प्रसारित कष्टकरी कामगार बंधु आणि भगिनींनो, दिनांक 24 जून रोजी 133 आंबिलओढा वसाहतीवर पोलिसी बळाचा वापर करत बुलडोझर चालवला गेला. या कारवाईने सर्व कामगार-कष्ट्कऱ्यांनी समजणे आवश्यक आहे की काल ते जात्यात होते, तर बाकीचे सुपात आहेत! तेव्हा आपल्यावर परिस्थिती येण्याअगोदर वेळीच सावध होणे, आणि योग्यरित्या संघटीत होणे आवश्यक आहे! भल्या पहाटे मनपा प्रशासन बुलडोझर घेऊन पोलिसांच्या ताफ्यासोबत वस्तीमध्ये दाखल झाले कारवाई सुरू…

आंबिलओढ्यातली घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे! विना भेदभाव, प्रत्येकाला घरकुल मिळालेच पाहिजे! आवासाचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार!

नौजवान भारत सभा, पुणे द्वारे प्रसारित कष्टकरी कामगार बंधु आणि भगिनींनो, दिनांक 24 जून रोजी 133 आंबिलओढा वसाहतीवर पोलिसी बळाचा वापर करत बुलडोझर चालवला गेला. या कारवाईने सर्व कामगार-कष्ट्कऱ्यांनी समजणे आवश्यक आहे की काल ते जात्यात होते, तर बाकीचे सुपात आहेत! तेव्हा आपल्यावर परिस्थिती येण्याअगोदर वेळीच सावध होणे, आणि योग्यरित्या संघटीत होणे आवश्यक आहे! भल्या पहाटे मनपा प्रशासन बुलडोझर घेऊन पोलिसांच्या ताफ्यासोबत वस्तीमध्ये दाखल झाले कारवाई सुरू झाली. घरं तोडण्याबद्दल मनपाच्या आदेशाची मागणी केली असता कुठलाही लेखी आदेश दाखवण्यात आला नाही. मनपा प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांना मुबंई उच्च न्यायालयाच्या कोरोना…

नौभास आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंच कडून नांदेड जिल्ह्यात झालेल्या जातीय अत्याचाराचा आणि दलितांवर टाकलेल्या बहिष्काराचा तीव्र निषेध.

दिनांक २७ एप्रिल रोजी, रोही पिंपळगाव नामक नांदेड जिल्ह्यातील गावात तब्बल ३० दलित कुटुंबांचा गावातील मनुवादी शोषकांकडून बहिष्कार करण्यात आला. बहिष्काराचे कारण की दोन दिवस पूर्वी गावात दलित युवकांनी आंबेडकर जयंतीनिमित्त रॅली काढत गावामध्ये घोषणा दिल्या. यातून मग २६ तारखेला सवर्ण जातीयवादी लोकांच्या एका गटाने रॅली काढणाऱ्या दलित युवकांपैकी काहींना फक्त रॅली काढल्याबद्दल व घोषणा दिल्याबद्दल मारहाण केली, शिवीगाळ केला आणि धमकावले देखील. याच कारणाने मारहाण झालेल्या दलित युवकांनी २७ तारखेला ‘ॲट्रॉसिटी ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी सकाळी सकाळी पोलीस स्टेशन गाठल्यावर तेथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, तिथल्या एस.पी.ने…

सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकांचे दमन बंद करा ! दिशा ए रवी आणि तमाम समाजसेवक, पत्रकार आणि विचारवंतांची तात्काळ सुटका करा !

आपणास ठाऊकच असेल की दिशा ए रवी नावाच्या पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ टूलकिटचा प्रचार केल्याप्रकरणी अटक केली आहे आणि पाच दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर, शेतकरी चळवळीच्या पाठिंब्यावर दबाव आणण्यासाठी तयार केलेल्या ‘टूलकिट’च्या आधारे दिशा रवीवर देशद्रोहासारखे गंभीर आरोप लावले गेले आहेत. या प्रकरणात वकील निकिता जेकब आणि सामाजिक कार्यकर्ते शांतनु यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांना हेच सांगता आले नाही की या ‘टूलकिट’मध्ये हिंसाचारासाठी चिथावणी कोठेदिली गेली आहे. ‘टूलकिट’ प्रत्यक्षात मार्गदर्शक तत्त्वे आणि योजनांचा एक संच आहे. एखाद्या विशिष्ट प्रसंगी…

सुरक्षा यंत्रणेच्या अभावी 10 नवजात बालकांचा बळी : हा अपघात नाही, तर नफाकेंद्रीत व्यवस्थेकडून झालेली संस्थागत हत्या आहे!

सुरक्षा यंत्रणेच्या अभावी 10 नवजात बालकांचा बळी : हा अपघात नाही, तर नफाकेंद्रीत व्यवस्थेकडून झालेली संस्थागत हत्या आहे! दोषींना शिक्षा, पीडीतांना न्याय मिळालाच पाहिजे! आरोग्यसेवेचे राष्ट्रीयकरण झालेच पाहिजे! 9 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात एक हृदयद्रावक आणि चीड आणणारी घटना घडली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला मध्यरात्री 2 च्या सुमारास आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. यातील 7 मुलांचा गुदमरून आणि 3 मुलांचा आगीने भाजून मृत्यू झाला. 2015 मधेच भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे उद्घाटन झाले तेव्हा विभागामध्ये अग्निशमनाची व्यवस्था नव्हती. त्यानंतर…

मनुस्मृति दहन (25 दिसम्बर, 1927) की 92 वीं वर्षगाँठ पर

मनुस्मृति दहन (25 दिसम्बर, 1927) की 92 वीं वर्षगाँठ पर जाति उन्मूलन आन्दोलन को प्रतीकवाद, सुधारवाद और अर्जियाँ देने से आगे ले जाने का संकल्प लो! नौजवान भारत सभा अखिल भारतीय जाति-विरोधी मंच, महाराष्ट्र द्वारा जारी परचा। आज से 89 वर्ष पहले महाड़ में मेहनतकश दलितों ने एक बग़ावत शुरू की थी। इसकी शुरुआत 19-20 मार्च 1927 को बहिष्कृत सम्मेलन से हुई थी। लेकिन वास्तव में इस सम्मेलन का विचार आर बी मोरे ने मई 1924 में पेश किया, जिन्हें बाद में कॉमरेड आर बी मोरे के नाम से जाना…

हरियाणा सरकार : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या फी मधील वाढ रद्द करा! विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील हल्ला बंद करा! जनतेच्या औषध उपचाराच्या हक्कावरील हल्ला बंद करा!

हरियाणा सरकार : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या फी मधील वाढ रद्द करा! विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील हल्ला बंद करा! जनतेच्या औषध उपचाराच्या हक्कावरील हल्ला बंद करा! हरियाणात वैद्यकीय शिक्षणाच्या फी मध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. सरकारी कॉलेज व संस्थानांमध्ये एम. बी. बी. एस. म्हणजेच वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची फी जी 53000 रुपये होती ती आता वाढून 80000 रुपये झाली आहे. एवढेच नव्हे तर यात दरवर्षी 10 टक्के वाढ केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश घेताना फी व्यतिरिक्त 10 लाखांचा बॉण्ड पण भरायचा आहे (फी वजा करून). म्हणजे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची फी असेल 80000…

स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारक अभिवादन !

स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारक अभिवादन ! राष्ट्रीय चळवळीतील एका महान आदर्शासाठी आपले प्राण अर्पण करणारे क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास (जतिन दा) यांचा आज जन्मदिवस आहे. क्रांतिकारक चळवळीत सामील होण्यापूर्वी जतिंद्रनाथ दास असहकार चळवळीत सक्रियपणे सहभागी झाले होते आणि त्यांनी अनेक तुरूंगयात्रा केल्या होत्या. जतिंद्रनाथ दास यांनी ‘द रेव्होल्यूशनरी’ आणि ‘पीला पर्चा’ या एच.आर.ए. च्या दोन महान कागदपत्रांच्या प्रकाशनाची व्यवस्था केली. ‘दि रिवोल्यूशनरी’ संपूर्ण देशभरात वितरित केले गेले होते याची जबाबदारी बंगालमध्ये जतिंद्रनाथ दास यांनी आपल्या साथीदारांसह घेतली. जतिंद्रनाथ दास हे संघटनेसाठी निधी आणि शस्त्रे जमा करण्यात…

लेखणीचे सैनिक गणेश शंकर विद्यार्थी यांच्या जन्मदिनानिमित्त (२६ ऑक्टोंबर)

लेखणीचे सैनिक गणेश शंकर विद्यार्थी यांच्या जन्मदिनानिमित्त (२६ ऑक्टोंबर) आजचा काळ असा काळ आहे जेव्हा फॅसिझमची काळी सावली समाजावर पसरलेली आहे, प्रत्येक उत्कृष्ट गोष्टीवर धूळ-राख टाकली जात आहे, मुक्त व स्वतंत्र विचारांचे दमन केले जात आहे, जनपक्षधर बुद्धिजीवी-विचारवंतांवर हल्ले केले जात आहे. अशा काळात गणेश शंकर विद्यार्थींसारख्या लेखणीच्या खरा सैनिकाच्या स्मृती जागवणे अधिक महत्त्वाचे बनले आहे. अलाहाबादच्या अतरसुइया येथे जन्मलेल्या गणेश शंकर विद्यार्थी यांनी राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण नियतकालिकांमध्ये लिखाण केले आणि हिंदी पट्ट्यात राष्ट्रीय चेतना पसरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ‘स्वराज्य’, ‘अभ्युदय’, ‘हितवार्ता’ सारख्या नियतकालिकांमध्ये लिखाण करण्याव्यतिरिक्त ते ‘सरस्वती’…