सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो!

सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो! गोरगरीब कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे मनसुबे हाणून पाडा! परत एकदा राज्य शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयाला राज्यभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विरोध होत आहे. राज्यात आधीच शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. त्या जागा भरण्याचे सोडून उलट सरकार आहे त्या शाळा बंद करण्याच्या मागे लागले आहे. या शाळा बंद झाल्या तर याचा सर्वात वाईट परिणाम प्रत्यक्षपणे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. जर…

सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो!

सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो! गोरगरीब कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे मनसुबे हाणून पाडा! परत एकदा राज्य शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयाला राज्यभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विरोध होत आहे. राज्यात आधीच शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. त्या जागा भरण्याचे सोडून उलट सरकार आहे त्या शाळा बंद करण्याच्या मागे लागले आहे. या शाळा बंद झाल्या तर याचा सर्वात वाईट परिणाम प्रत्यक्षपणे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. जर…

सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो!

सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो! गोरगरीब कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे मनसुबे हाणून पाडा! परत एकदा राज्य शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयाला राज्यभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विरोध होत आहे. राज्यात आधीच शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. त्या जागा भरण्याचे सोडून उलट सरकार आहे त्या शाळा बंद करण्याच्या मागे लागले आहे. या शाळा बंद झाल्या तर याचा सर्वात वाईट परिणाम प्रत्यक्षपणे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. जर…

एका महान क्रांतिकारकाची शेवटची लढाई आणि त्यांच्या स्मृतींच्या आरशात आपला काळ

आज 13 सप्टेंबर रोजी यतींद्रनाथ दास यांच्या हौतात्म्याला 93 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांची लढाई ब्रिटिश तुरुंगातील राजकीय कैद्यांच्या हक्कांसाठी होती. पण ज्या स्वतंत्र भारतासाठी जतीन दासांनी उपाशी राहून मरण स्वीकारण्याचा मार्ग निवडला तो स्वतंत्र भारत आपल्याला मिळाला आहे का? जतीन दास, भगतसिंग आणि त्यांचे सगळे साथीदार आज असते तर ते तुरुंगात असते, आणि तुरुंगातही त्याच प्रकारे लढत असते जसे ते त्यावेळी लढले. फरक एवढाच की टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांच्या कार्यालयात बसलेल्या दलालांनी त्यांना गुन्हेगार, रक्तपिपासू आणि देशद्रोही ठरवले असते. आजही देशाच्या तुरुंगात कैद असलेल्या हजारो नागरिकांसोबत असेच केले जात…

स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे! क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन!

स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे! क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन! राष्ट्रीय चळवळीतील एका महान आदर्शासाठी आपले प्राण अर्पण करणारे क्रांतिकारक राजगुरू यांचा आज जन्मदिवस आहे. इंग्रज सत्तेच्या काळातील बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील खेड येथे 24 ऑगस्ट 1908 रोजी राजगुरू यांचा जन्म झाला. आज खेड हे राजगुरूंच्या स्मृतीमध्ये राजगुरूनगर म्हणून ओळखले जाते, जे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. शिवराम हरी राजगुरू हे त्यांचे पूर्ण नाव. महाराष्ट्रात जन्माला आलेले राजगुरू तारुण्याच्या सुरूवातीलाच क्रांतिकारक वैशंपायन ह्यांच्या सोबत झालेल्या आकस्मिक भेटीनंतर चंद्रशेखर आझादांच्या संपर्कात आले व त्या काळातील मुख्यतः पंजाब, बंगाल,…

शहीद उधमसिंह अमर रहे! अमर शहीदांचे कथन! चालू ठेवा आंदोलन!

शहीद उधमसिंह अमर रहे! अमर शहीदांचे कथन ! चालू ठेवा आंदोलन! जन्म: 26 डिसेंबर 1899 (सुनाम, जिल्हा संगरूर, पंजाब, भारत) शहीद: 31 जुलै 1940 (पेंटोविले जेल, लंडन, यूकेमध्ये फाशी) अमर शहीद उधमसिंह यांचा आज शहीद दिवस. उधम सिंह हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अमर सेनानी आहेत. अमृतसरचे जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकेल! येथे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी इंग्रजांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हजारो लोक जखमी आणि शहीद झाले. गोळीबार करण्याचे आदेश जनरल एडवर्ड हॅरी डायर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने दिले होते पण त्यामागे पंजाबचे तत्कालीन…

भगतसिंहांपासून धर्मांधांना धोका का वाटतो?

अलीकडेच संगरूरमधून नवनिर्वाचित अकाली दलाचे (अमृतसर) खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी पुन्हा एकदा भगतसिंह यांच्याविरोधात विषारी कुत्साप्रचार सुरू केला आहे. भगतसिंह हे निष्पापांचे खुनी आणि दहशतवादी होते, असे मान यांचे म्हणणे आहे आणि त्यांनी त्यांची तुलना जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी केली आणि भिंद्रनवाले हे समाजाचे शहीद असल्याचे वर्णन केले. सिमरनजीत मान यांच्या राजकारणाचा मूळ अजेंडा धार्मिक कट्टरता हा आहे. ते प्रामुख्याने शीख धर्माच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि ते खलिस्तानचे समर्थक आहेत. फक्त त्यांचे म्हणणे आहे की खलिस्तान “कायदेशीरपणे” निर्माण झाला पाहिजे. सिमरनजीत मान यांनी तोंड उघडताच हरियाणात धार्मिक अस्मितेचे प्रतिगामी राजकारण…

“अग्निपथ” मुद्द्यावर नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटना यांचे संयुक्त वक्तव्य: फॅसिस्ट मोदी सरकारचे नवीन फर्मान : आता ठेकेदारीने करावी लागेल “राष्ट्र-सेवा”

‘अग्निपथ’ हा लाखो विद्यार्थी आणि तरुणांच्या रोजगाराच्या हक्कावरचा हल्ला आहे, हे हुकूमशाही फर्मान तात्काळ रद्द करा! ‘अग्निपथ’ च्या विरोधातील युवकांचे बंड सामान्यपणे बेरोजगारीच्या विरोधातील युवकांच्या बंडाचा भाग आहे. बंधू-भगिनी आणि मित्र-मैत्रिणींनो! दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार असलेल्या नोकऱ्याही हिसकावून घेत आहे. विविध विभागांतील पक्क्या नोकऱ्या समाप्त करून कंत्राटी व करारावर आधारित नोकऱ्या सुरू केल्या जात आहेत. आता मोदी सरकारने ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत देशाच्या लष्कर आणि निमलष्करी दलांच्या कंत्राटीकरणाची योजना सादर केली आहे. या अंतर्गत सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या मुला-मुलींच्या रोजगारावर थेट आघात होणार आहे. पहिली चार वर्षे सैन्यात…

शहीद उधमसिंग अमर रहे!

शहीद उधमसिंग अमर रहे! अमर शहीदांचे कथन ! चालू ठेवा आंदोलन! जन्म: 26 डिसेंबर 1899 (सुनाम, जिल्हा संगरूर, पंजाब, भारत) शहीद: 31 जुलै 1940 (पेंटोविले जेल, लंडन, यूकेमध्ये फाशी) अमर शहीद उधम सिंह यांचा आज जन्मदिन. उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अमर सेनानी आहेत. अमृतसरचे जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकेल! येथे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी इंग्रजांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हजारो लोक जखमी आणि शहीद झाले. गोळीबार करण्याचे आदेश ‘जनरल एडवर्ड हॅरी डायर’ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने दिले होते पण त्यामागे पंजाबचे तत्कालीन…

अमर शहीद करतार सिंह सराभा यांच्या शहीद दिवसानिमित्त क्रांतिकारी अभिवादन

शहीद भगतसिंग यांचे साथी भगवतीचरण वोहरा एकदा म्हणाले होते की ‘शहिदांच्या रक्ताच्या खुराकावरच स्वातंत्र्याचे झाड वाढत असते’. देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठी अनेक शहिदांनी बलिदान दिले. करतार सिंह सराभा असेच एक वीर सुपुत्र होते ज्यांनी गदर आंदोलनाच्या काळात अतिशय कमी वयात बलिदान दिले. आपणास माहीतच असेल की शहीद भगतसिंग त्यांना आपला आदर्श मानत होते आणि त्यांचा फोटो नेहमीच सोबत बाळगत असत. 16 नोव्हेंबर 1915 ला 19 वर्षे वय असतांना शहीद होणारे करतार सिंह सराभा यांचा जन्म लुधियाना जिल्ह्यातील सराभा गावात सन 1896 मध्ये झाला. लहानपणीच मातापित्यांचे छत्र हरवलेल्या करतार सिंह…