न्यूजक्लीकवर सरकारने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!

“विदेशी फंडींग”च्या नावाखाली जनतेच्या बाजूने बोलणाऱ्यांचा आवाज दडपणे बंद करा! साथींनो, दिल्ली पोलिस न्यूजक्लीक या वृत्त समुहाच्या कार्यालयांवर आणि त्यांच्याशी संबंधित पत्रकारांच्या घरांवर छापे टाकत आहेत. यादरम्यान 3 ऑक्टोबरच्या सकाळपासून दिल्ली पोलीस उर्मिलेश, अभिसार शर्मा, भाषा सिंह, प्रबीर पुरकायस्थ, संजय राजौरा, अन्निद्यो चक्रवर्ती आणि परंजय गुहा ठाकुर्ता आदींच्या घरी तळ ठोकून आहेत. खोटे बोलणे, दंगली भडकावणे आणि मोदी सरकारचे खोटे कौतुक करण्यात गुंतलेल्या गोदी मीडियावर फॅसिस्ट मोदी सरकारच्या ईशाऱ्यांवर काम करणाऱ्या ह्या एजन्सीजकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, मात्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न करणाऱ्या जनतेच्या बाजूच्या वृत्त माध्यमांना आणि स्वतंत्र पत्रकारांना…

न्यूजक्लीकवर सरकारने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!

“विदेशी फंडींग”च्या नावाखाली जनतेच्या बाजूने बोलणाऱ्यांचा आवाज दडपणे बंद करा! साथींनो, दिल्ली पोलिस न्यूजक्लीक या वृत्त समुहाच्या कार्यालयांवर आणि त्यांच्याशी संबंधित पत्रकारांच्या घरांवर छापे टाकत आहेत. यादरम्यान 3 ऑक्टोबरच्या सकाळपासून दिल्ली पोलीस उर्मिलेश, अभिसार शर्मा, भाषा सिंह, प्रबीर पुरकायस्थ, संजय राजौरा, अन्निद्यो चक्रवर्ती आणि परंजय गुहा ठाकुर्ता आदींच्या घरी तळ ठोकून आहेत. खोटे बोलणे, दंगली भडकावणे आणि मोदी सरकारचे खोटे कौतुक करण्यात गुंतलेल्या गोदी मीडियावर फॅसिस्ट मोदी सरकारच्या ईशाऱ्यांवर काम करणाऱ्या ह्या एजन्सीजकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, मात्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न करणाऱ्या जनतेच्या बाजूच्या वृत्त माध्यमांना आणि स्वतंत्र पत्रकारांना…

शहीद भगतसिंह यांच्या 116 व्या जन्मदिवसानिमित्त क्रांतिकारी अभिवादन!

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, साम्राज्यवादी ब्रिटिश सत्तेपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी आणि फक्त तेवढ्यावरच न थांबता एका माणसाचे दुसऱ्या माणसाकडून शोषण होणार नाही असा समतामूलक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी जो क्रांतिकारक वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हसत-हसत फासावर गेला त्या महान क्रांतिकारक भगतसिंह यांचा आज 116 वा जन्मदिवस आहे. भगतसिंह म्हणाले होते “…आम्ही हे सांगू इच्छितो की युद्ध पेटले आहे, आणि बलिष्ठ जोपर्यंत भारतीय जनता आणि श्रमिकांच्या उत्पन्नाच्या साधनावर आपला एकाधिकार टिकवून ठेवतील, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील. मग ते ब्रिटिश भांडवलदार असोत, ब्रिटिश शासक असोत व पूर्ण…

जालन्यातील मराठा-आरक्षण आंदोलनाच्या दमनाचा तीव्र निषेध!

युवकांनो-कामगारांनो, मराठा वा इतर कोणत्याच आरक्षणाच्या मृगजळामागे धावू नका; सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगाराच्या मूलभूत अधिकारासाठी संघटित व्हा! मराठा आरक्षणाचे आंदोलन परत पेटू लागले आहे. जालन्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समुदायाला शिक्षणात आणि रोजगारात आरक्षण मिळावे यासाठी तेथील स्थानिक मराठा नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. गेल्या शुक्रवारी आंदोलन सुरु असलेल्या आंतरवाली सराटी या गावात पोलीस पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीमार सुरु केला. त्यानंतर या लाठीमाराच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आले, आंदोलने झाली. सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. उस्मानाबाद येथे बंदला हिंसक वळण लागले. औरंगाबाद येथेही बंद…

जालन्यातील मराठा-आरक्षण आंदोलनाच्या दमनाचा तीव्र निषेध!

युवकांनो-कामगारांनो, मराठा वा इतर कोणत्याच आरक्षणाच्या मृगजळामागे धावू नका; सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगाराच्या मूलभूत अधिकारासाठी संघटित व्हा! ✊✊✊✊✊✊✊✊✊✊ मराठा आरक्षणाचे आंदोलन परत पेटू लागले आहे. जालन्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समुदायाला शिक्षणात आणि रोजगारात आरक्षण मिळावे यासाठी तेथील स्थानिक मराठा नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. गेल्या शुक्रवारी आंदोलन सुरु असलेल्या आंतरवाली सराटी या गावात पोलीस पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीमार सुरु केला. त्यानंतर या लाठीमाराच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आले, आंदोलने झाली. सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. उस्मानाबाद येथे बंदला हिंसक वळण लागले. औरंगाबाद येथेही…

शहीद उधमसिंग अमर रहे! अमर शहीदांचे कथन! चालू ठेवा आंदोलन!

शहीद उधमसिंग अमर रहे! अमर शहीदांचे कथन ! चालू ठेवा आंदोलन! जन्म: 26 डिसेंबर 1899 (सुनाम, जिल्हा संगरूर, पंजाब, भारत) शहीद: 31 जुलै 1940 (पेंटोविले जेल, लंडन, यूकेमध्ये फाशी) अमर शहीद उधम सिंह यांचा शहीद दिवस. उधम सिंह हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अमर सेनानी आहेत. अमृतसरचे जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकेल! येथे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी इंग्रजांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हजारो लोक जखमी आणि शहीद झाले. गोळीबार करण्याचे आदेश ‘जनरल एडवर्ड हॅरी डायर’ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने दिले होते पण त्यामागे पंजाबचे तत्कालीन…

चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनाला आज 117 वर्षे पूर्ण झाली

शहादत थी हमारी इसलिये कि आज़ादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा ये कारवाँ रुका क्यों है? चले चलो कि अभी काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है। चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनाला आज 117 वर्षे पूर्ण झाली. तरीही आजपर्यंत त्यांचा विसर कुणाला पडलेला नाही. त्यांच्या अलोट धैर्याने आणि त्यागाने देशात जे चैतन्य निर्माण केले, ते आजच्या तरुण पिढीला क्रांतिकारी स्फूर्ती देत आहे. चन्द्रशेखर आझाद यांनी कामगारांचे , गरिबांचे जीवन खूप जवळून बघितले होते. स्वातंत्र्यानंतर कामगार वर्गाच्या राज्याची स्थापना व्हावी असे त्यांचे स्वप्न…

क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त अमर रहें!

क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त अमर रहें! HSRA की क्रान्तिकारी विरासत जिन्दाबाद!! भगतसिंह ने 8 अप्रैल 1929 को असेम्बली में बम फेंक कर बहरों को धमाके के साथ सुनाया था कि भारत की जनता साम्राज्यवादी औपनिवेशिक गुलामी से आज़ादी चाहती है और वह इसे लेकर रहेगी। यह काम भगतसिंह ने अपने एक साथी के साथ मिलकर किया था। इस क्रान्तिकारी का नाम था ‘बटुकेश्वर दत्त’। भगत सिंह को फाँसी हुई लेकिन बटुकेश्वर दत्त को आजीवन कारावास के लिए काले पानी भेज दिया गया। दत्त चाहते तो सावरकर की तरह माफी माँग कर…

Volunteer and contribute financially to Shaheed Bhagat Singh Library operated by Naujawan Bharat Sabha

Since last year, the Shikshan Sahayata Kendra (SSK, Education Help Center) has been operated by Naujawan Bharat Sabha in the upper Bibwewadi and Dandekar pul region of Pune. In current times because of privatization of education, it is unaffordable for most of the students coming from working-class backgrounds. Incessant increase in the fees of schools, and colleges is driving out most students from the education system. Only 24% of students can reach higher education. Under the New Education Policy the situation is going to worsen. Universities will get less grants…

शहीद सुखदेव यांच्या जन्मदिनानिमित्ताने (15 मे)

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ‘सुखदेव’ असे नाव आहे जे केवळ देशभक्तीच नव्हे तर धाडस आणि बलिदानाचे सुद्धा प्रतीक आहे. 23 मार्च 1931 या दिवशी सुखदेव यांना त्यांचे दोन क्रांतिकारी साथी भगतसिंह आणि राजगुरू यांच्यासोबत फाशी देण्यात आली होती. बलिदानाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा हे शहीद जनतेच्या हृदयात अजूनही जिवंत आहेत. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारने 23 मार्च 1931 रोजी लाहोर षडयंत्र खटल्यामध्ये फाशी दिली होती. या वीरांना फाशी देऊन इंग्रज सरकार या भ्रमात होते की भारताची जनता या कारवाईने भयभीत होईल आणि स्वातंत्र्याच्या भावनेला विसरून जाऊन विद्रोह करणार नाही. परंतु…