मनुस्मृती दहन (25 डिसेंबर 1927) च्या 89 व्या वर्षपूर्ती निमित्त

जातीअंताच्या आंदोलनाला प्रतीकवाद, सुधारवाद आणि अर्ज-विनंत्या करण्याच्या पुढे घेवून जाण्याचा संकल्प करा! मित्रहो , आजपासून 89 वर्षापूर्वी महाडमध्ये कष्टकरी दलितांनी एका महान विद्रोहाला सुरुवात केली होती. ज्याची सुरुवात 19-20 मार्च 1927 च्या बहिष्कृत सम्मेलनातून झाली, पण वस्तुतः या सम्मेलनाचा विचार आर.बी.मोरेनी (जे पुढे जाऊन काॅम्रेड आर बी मोरे या नावाने ओळखले गेले) मे 1924 मध्ये मांडला. या सम्मेलनात डा.आंबेडकरांना त्याच्या अॅकडमिक उपलब्धीसाठी सम्मानीत करण्याची योजना केली होती. तीन वर्षाच्या जय्यत तयारी नंतर 19-20 मार्च 1927 ला महाड मध्ये हे सम्मेलन झाले. सम्मेलन संपण्याच्या ठीक अगोदर अनंत विनायक भाई चित्रे च्या…

कोण कालवतंय सामान्य लोकांच्या मनात जाती-धर्माच्या नावाने विष?

धार्मिक कट्टरतावादी मुर्दाबाद ! सामान्य जनतेचा आपसातील बंधुभाव जिंदाबाद ! कोण कालवतंय सामान्य लोकांच्या मनात जाती-धर्माच्या नावाने विष ? कोण आहेत जे घेवून जाताहेत सामान्य तरुणांना इसीसच्या मार्गानं ? मित्रहो, नुकतंच तीन-चार दिवसांपूर्वी राजस्थान मधल्या राजसमंध मध्ये झालेल्या एका हत्येचा विडीओ सगळ्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला.विडीओ इतका हिंसक व बीभत्स आहे कि किमान संवेदना शिल्लक असलेला कुणीही खचितच पूर्ण पाहू शकेल. ज्याची हत्या झाली तो एक प्रवासी कामगार होता . त्याचा गुन्हा फक्त एवढाच कि तो एक गरीब मुस्लीम होता. नाव अफ्रजुल खान ,वय ५०. हत्येचा विडीओ बनवून सोशल मिडीयावर…

मानखुर्द (मुम्‍बई ) के एक मेहनतकश परिवार पर दीवाली की पहली रात टूटा दुखों का पहाड़

एक मेहनतकश परिवार अपनी पाई पाई जोड़कर दिवाली की तैयारी कर रहा था। बच्‍चे भी खुश थे व गलियों में चहकते घूम रहे थे। भूमिका की उम्र मात्र साढे चार साल है। वो गलियों में अपने दोस्‍तों के संग खेल रही थी। मानखुर्द के इस भीड़भाड़ वाले इलाके में संकरी गलियों में लगातार आते जाते वाहन हमेशा दुर्घटना का सिग्‍नल देते रहते हैं। यहां अक्‍सर छोटी-मोटी दुर्घटनाएं भी होती रहती हैं। पर भूमिका के लिए कल की दुर्घटना प्राणान्‍तक सिद्ध हुई। मुर्गी ढोने वाले एक टेम्‍पो के नीचे आने से…

निंबोडी(अहमदनगर) शाळेतील 3 मूलांच्‍या प्रशासकिय हत्‍येचा जाहीर निषेध व जिल्हाधिकारीना निवेदन (नौजवान भारत सभा व दिशा विद्यार्थी संघटनेचे आवाहन)

निंबोडी दुर्घटनेतील प्रभावित विद्यार्थी व पालकांना न्याय मिळावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे निदर्शने करण्यात आली.हा एक अपघात नसून प्रशासकीय हत्या असल्याचे यावेळी मांडण्यात आले.ही घटना व या पूर्वीच्या बिहार मधील मध्यान्ह भोजन विषबाधा,कुभकोणम, केरळमधील जळीतकांड, दिल्लीतील सरकारी शाळाची दुरावस्था,देशातल्या कुपोषणात मरणारी ५०००बालके यांच्या संबंधातून न पहाता, केवळ दुर्दैव, अपघात म्हणून पहाणं म्हणजे अजून एका घटनेची वाट बघणं होय.सरकारची असणारी उदासीनता, दुर्लक्ष, अनास्था व बेजबाबदारपणा अशा घटनांना आवतन देत असतो.ओढा किंवा नदी जवळ शाळा असणं हे कारण कधीच नसतं, समुद्रात पुलं बांधता येण्याच्या जमान्यात हे हास्यास्पद कारणं देता येत…

निंबोडी जिल्हा.प.शाळेच छत कोसळून ३ मुलांचा मृत्यू व ३०मुलं जखमी.

अनेक मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमधली परिस्थिती सांगितली.अक्रोश नी अक्रोश आहे.गरीबांची मुलं कुठंच सुरक्षित नाहीत,हेच खरं आहे.गोरखपुर,निठारी मधील घटना काय किंवा निंबोडी शाळा काय ? गरीबांची मुलं इथल्या व्यवस्थेला असून नसून सारखीच.खरंतर धोकादायक इमारतींचा सर्व्हे करुन त्या तात्काळ खाली करणं, दुरुस्त करनं किंवा नुतनीकरण करण्याची प्राथमिकता व गंभीर जबाबदारी शासनप्रशासनाची आहे,पण ही जबाबदारी कुणाची व याबाबत काय पावले उचलली जाताहेत या बाबतचा करंटेपणा सर्वांना माहीत आहे.त्यात झेपी शाळा अगोदरच नकोश्या ,शासनाला भार मग त्याची गुणवत्ता, पायाभूत सुविधा, शिक्षकांची संख्या, विद्यार्थी विकास असल्या गोष्टींसाठी कुणाच्या गावीही नसतात.सगळं काही कागदावर आणि वरवर केलं जातं…

नौजवान भारत सभा , अहमदनगर युनिट द्वारे गोरखपूर मधिल बाबा राघवदास मेडिकल कॉलेज मधील बालकांच्या सरकारी हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी सभा घेण्यात आली.

अहमदनगर बस स्थानकात सदर निषेध सभा घेऊन पत्रकांचे वाटप करण्यात आले.योगी-मोदी मुर्दाबाद,या हत्येला जबाबदार कोण योगी सरकार,योगी सरकार , गोरखपूर मधल्या ७० मुलांच्या मृत्यला जबाबदार योगी सरकारचा धिक्कार असो देशभक्तीची नाटकबाजी,गोप्रेमाची ढोंगबाजी,ही जनतेशी दगलबाजी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

बीआरडी मेडिकल कॉलेज हत्‍याकाण्‍ड के विरोध में आज नौजवान भारत सभा व बिगुल मजदूर दस्‍ता द्वारा मुम्‍बई के दादर स्‍टेशन पर प्रदर्शन

गोरखपुर के बीआरडी मेडिकल कॉलेज में एक हफ्ते पहले हुए मासुमों के सरकारी हत्‍याकाण्‍ड के विरोध में आज नौजवान भारत सभा व बिगुल मजदूर दस्‍ता द्वारा मुम्‍बई के दादर स्‍टेशन पर प्रदर्शन किया गया। प्रदर्शन के दौरान सैंकड़ों की संख्‍या में मराठी व हिन्‍दी पर्चे बांटे गये। 70 बच्‍चों की मौत हुई, कौन है इसका जिम्‍मेदार, योगी सरकार योगी सरकार : शिक्षा, स्‍वास्‍थ्‍य सबका अधिकार, बन्‍द करो इसका व्‍यापार जैसे नारे लगाते हुए नौजवान भारत सभा के कार्यकर्ताओं ने लोगों के बीच इस घटना की असलियत रखी व स्‍वास्‍थ्‍य के…