फिर एक बार आम जनता कि ताकत के सामने देवनार पोलिस को झुकना पड़ा है। थाने के सामने बड़ी संख्या में लोगों को जुटते हुए देख देवनार पुलिस ने बबन ठोके, मजीद शेख एवं एस एम एस कंपनी हटाओ संघर्ष समिति के अन्य कार्यकर्ताओं को बिना कोई धारा लगाए रिहा कर दिया। यह मानखुर्द गोवंडी की आम जनता की जीत है । कार्यकर्ताओं ने कहा कि जब तक मानखुर्द गोवंदी की सारी आबादी को साफ हवा का अधिकार नहीं मिलता, तब तक आंदोलन जारी रहेगा और और तीव्र होता जायेगा।…
Author: nbs_upload
शहीद उधमसिंह अमर रहे! अमर शहीदांचे कथन! चालू ठेवा आंदोलन!
शहीद उधमसिंह अमर रहे! अमर शहीदांचे कथन ! चालू ठेवा आंदोलन! जन्म: 26 डिसेंबर 1899 (सुनाम, जिल्हा संगरूर, पंजाब, भारत) शहीद: 31 जुलै 1940 (पेंटोविले जेल, लंडन, यूकेमध्ये फाशी) अमर शहीद उधमसिंह यांचा आज शहीद दिवस. उधम सिंह हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अमर सेनानी आहेत. अमृतसरचे जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकेल! येथे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी इंग्रजांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हजारो लोक जखमी आणि शहीद झाले. गोळीबार करण्याचे आदेश जनरल एडवर्ड हॅरी डायर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने दिले होते पण त्यामागे पंजाबचे तत्कालीन…
पुण्यातील अप्पर बिबवेवाडी भागात शहीद भगतसिंग वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते
पुण्यातील अप्पर बिबवेवाडी भागात शहीद भगतसिंग वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते. यामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवला जातो. शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकणारी मुले-मुली ही कामगार कष्टकरी वर्गातून येणारी आहेत. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाल्यामुळे कामगार कष्टकरी वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खाजगी शाळेत पैसे भरून शिक्षण घेणे अवघड आहे व सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय बिकट असून कोरोना महामारीमुळे जवळपास 2-3 वर्ष शाळा बंद असल्यामूळे कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थांचे प्रचंड नुकसान झाले.अशा परिस्थितीत शिक्षण आणि रोजगाराच्या हक्काचा…
आज शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली
आज शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला साथी रवि यांनी चंद्रशेखर आझादांचे कार्य, क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा, संघटनेची गरज यावर मांडणी केली. त्यानंतर साथी जय यांनी आजच्या परिस्थितीमध्ये क्रांतिकारक विचारांची प्रासंगिकता यावर भाष्य केले. त्यानंतर निघालेल्या पदयात्रेमध्ये नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते, न्यायप्रिय जनता आणि शिक्षण सहाय्यता केंद्रातील मुले सहभागी झाली. घोषणा देत, भाषण करत, पत्रक वाटत पदयात्रा पार पडली. कार्यक्रमात नौभासाच्या सांस्कृतिक टीमने काही क्रांतिकारी गाणी सुद्धा सादर केली. जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता…
शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली.
आज शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला साथी रवि यांनी चंद्रशेखर आझादांचे कार्य, क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा, संघटनेची गरज यावर मांडणी केली. त्यानंतर साथी जय यांनी आजच्या परिस्थितीमध्ये क्रांतिकारक विचारांची प्रासंगिकता यावर भाष्य केले. त्यानंतर निघालेल्या पदयात्रेमध्ये नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते, न्यायप्रिय जनता आणि शिक्षण सहाय्यता केंद्रातील मुले सहभागी झाली. घोषणा देत, भाषण करत, पत्रक वाटत पदयात्रा पार पडली. कार्यक्रमात नौभासाच्या सांस्कृतिक टीमने काही क्रांतिकारी गाणी सुद्धा सादर केली. जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे नेहरू तारांगण येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन
नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागातील मुला – मुलींसाठी गेल्या काही काळापासून शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येत आहे, ज्यात आठवी ते बारावी व त्यापुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील विषय शिकवले जातात. आपल्या सूर्यमालेतील ग्रह, त्यांची निर्मिती, पृथ्वी ची निर्मिती, आकाशातील विविध घटनांचा अभ्यास व त्यांची माहिती मुलांना व्हावी म्हणून वरळी, मुंबई येथील नेहरू तारांगण येथे सहलीचे आयोजन नौजवान भारत सभेतर्फे करण्यात आले. कामगार – कष्टकरी वस्त्यांमध्ये दोन वेळेची पोटाची खळगी भरण्यासाठी सगळे कुटुंब काही ना काही काम सतत करत असते. बहुतांश वेळी घरातील…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे नेहरू तारांगण येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन.
नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागातील मुला – मुलींसाठी गेल्या काही काळापासून शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येत आहे, ज्यात आठवी ते बारावी व त्यापुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील विषय शिकवले जातात. आपल्या सूर्यमालेतील ग्रह, त्यांची निर्मिती, पृथ्वी ची निर्मिती, आकाशातील विविध घटनांचा अभ्यास व त्यांची माहिती मुलांना व्हावी म्हणून वरळी, मुंबई येथील नेहरू तारांगण येथे सहलीचे आयोजन नौजवान भारत सभेतर्फे करण्यात आले. कामगार – कष्टकरी वस्त्यांमध्ये दोन वेळेची पोटाची खळगी भरण्यासाठी सगळे कुटुंब काही ना काही काम सतत करत असते. बहुतांश वेळी घरातील…
भगतसिंहांपासून धर्मांधांना धोका का वाटतो?
अलीकडेच संगरूरमधून नवनिर्वाचित अकाली दलाचे (अमृतसर) खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी पुन्हा एकदा भगतसिंह यांच्याविरोधात विषारी कुत्साप्रचार सुरू केला आहे. भगतसिंह हे निष्पापांचे खुनी आणि दहशतवादी होते, असे मान यांचे म्हणणे आहे आणि त्यांनी त्यांची तुलना जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी केली आणि भिंद्रनवाले हे समाजाचे शहीद असल्याचे वर्णन केले. सिमरनजीत मान यांच्या राजकारणाचा मूळ अजेंडा धार्मिक कट्टरता हा आहे. ते प्रामुख्याने शीख धर्माच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि ते खलिस्तानचे समर्थक आहेत. फक्त त्यांचे म्हणणे आहे की खलिस्तान “कायदेशीरपणे” निर्माण झाला पाहिजे. सिमरनजीत मान यांनी तोंड उघडताच हरियाणात धार्मिक अस्मितेचे प्रतिगामी राजकारण…
भगतसिंहांपासून धर्मांधांना धोका का वाटतो?
अलीकडेच संगरूरमधून नवनिर्वाचित अकाली दलाचे (अमृतसर) खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी पुन्हा एकदा भगतसिंह यांच्याविरोधात विषारी कुत्साप्रचार सुरू केला आहे. भगतसिंह हे निष्पापांचे खुनी आणि दहशतवादी होते, असे मान यांचे म्हणणे आहे आणि त्यांनी त्यांची तुलना जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी केली आणि भिंद्रनवाले हे समाजाचे शहीद असल्याचे वर्णन केले. सिमरनजीत मान यांच्या राजकारणाचा मूळ अजेंडा धार्मिक कट्टरता हा आहे. ते प्रामुख्याने शीख धर्माच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि ते खलिस्तानचे समर्थक आहेत. फक्त त्यांचे म्हणणे आहे की खलिस्तान “कायदेशीरपणे” निर्माण झाला पाहिजे. सिमरनजीत मान यांनी तोंड उघडताच हरियाणात धार्मिक अस्मितेचे प्रतिगामी राजकारण…
दांडेकर पूल भागातील शहीद भगतसिंह वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून स्थानिक विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर वर्ग घेण्यात येत आहेत
महिनाभराहून अधिक कालावधीपासून दांडेकर पूल भागातील शहीद भगतसिंह वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून स्थानिक विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर वर्ग घेण्यात येत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरबद्दल मूलभूत माहिती देण्याबरोबरच कॉम्प्युटर हाताळण्याबद्दल आणि टायपिंग तसेच संबंधित इतर कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन होत असले तरीही बहुतांश शाळांमध्ये त्याच्या शिक्षणाबद्दल अजूनही तेवढी जागरूकता दिसून येत नाही आणि त्यातल्या त्यात आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या निम्न वर्गांतून आलेले विद्यार्थी ज्या शाळांमध्ये जातात, तिथे त्या प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध नसण्याची जवळपास शाश्वतीच असते. बाजारात उपलब्ध असलेले कॉम्प्युटर कोर्सेस सामान्य कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून…
