शहीद भगत सिंह वाचनालयाच्या साप्ताहिक कार्यक्रमात विजय तेंडुलकर लिखित “घाशीराम कोतवाल” हा चित्रपट पाहून त्यावर चर्चा करण्यात आली

शहीद भगत सिंह वाचनालयाच्या साप्ताहिक कार्यक्रमात विजय तेंडुलकर लिखित “घाशीराम कोतवाल” हा चित्रपट पाहून त्यावर चर्चा करण्यात आली. हा चित्रपट तेंडुलकरांच्या याच नावाच्या नाटकाचे रूपांतरण आहे. हा चित्रपट ह्याच्या निर्मितीपासून ते चित्रपट विषयाच्या मांडणी पर्यंत एक अनोखा प्रयोग होता. FTII च्या विद्यार्थ्यांनी ‘युक्त’ नावाची collective बनवून या चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटाबद्दल चर्चा करताना साथी जयने मांडले की, “चित्रपट आणि नाटकाच्या मांडणीमध्ये बराच फरक आहे. नाटकामध्ये घाशीराम या व्यक्तिरेखेचा उदय आणि अस्त दाखविला आहे. चित्रपटामध्ये घाशीरामचे पात्र तात्कालीन सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवरचे एक लहान पात्र म्हणून पुढे येते. चित्रपटात पेशवेकालीन समाजातील…

शहादत थी हमारी इसलिये कि आज़ादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा ये कारवाँ रुका क्यों है? चले चलो कि अभी काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है।

शहादत थी हमारी इसलिये कि आज़ादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा ये कारवाँ रुका क्यों है? चले चलो कि अभी काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है। चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनाला आज 117 वर्षे पूर्ण झाली. तरीही आजपर्यंत त्यांचा विसर कुणाला पडलेला नाही. त्यांच्या अलोट धैर्याने आणि त्यागाने देशात जे चैतन्य निर्माण केले, ते आजच्या तरुण पिढीला क्रांतिकारी स्फूर्ती देत आहे. चन्द्रशेखर आझाद यांनी कामगारांचे , गरिबांचे जीवन खूप जवळून बघितले होते. स्वातंत्र्यानंतर कामगार वर्गाच्या राज्याची स्थापना व्हावी असे त्यांचे स्वप्न…

पुण्यातील सुप्पर बिबवेवाडी भागात उन्हाळी सुट्टीनंतर ‘नौजवान भारत सभे’तर्फे शहीद भगतसिंग वाचनालयात पुन्हा नव्याने शिक्षण सहायता केंद्र सुरू

शिक्षण सहायता केंद्रामध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय सध्या शिकवण्यात येत आहेत. यावेळी सुप्पर बिबवेवाडी भागातील इयत्ता 7वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांकडून ‘शिक्षण सहायता केंद्राला’ भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकणारी मुले-मुली ही कामगार कष्टकरी वर्गातून येणारी आहेत. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाल्यामुळे कामगार कष्टकरी वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खाजगी शाळेत पैसे भरून शिक्षण घेणे अवघड आहे व सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय बिकट असून कोरोना महामारीमुळे जवळपास 2-3 वर्ष शाळा बंद असल्यामूळे कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थांचे प्रचंड नुकसान झाले.अशा परिस्थितीत…

शिक्षा सहायता केंद्र में पाई (π) के इतिहास पर रखा गया सत्र!

इस बात को आज लगभग सभी लोग स्वीकारते हैं कि गणित एक मुश्किल विषय है। ग्यारवी पहुंचते ही पहले मौके पर बच्चे गणित को ‘ड्रॉप’ कर कोई उससे आसान विषय ले लेते हैं। ज्यादातर बच्चे लगभग छठवीं या सातवीं कक्षा से ही गणित से नफरत करने लगते है। और नफरत क्यों ना करे? स्कूल कॉलेजों में शिक्षक गणित के सूत्रों को ऐसे पढ़ाते हैं जैसे वे कोई पवित्र ग्रंथ के श्लोक हों। गणितीय तकनीकों को समझाने की जगह उन्हें रटाया जाता है। उनकी उत्पत्ति और विकास पर सवाल नहीं उठाया…

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे ‘मणिपूर : राजकीय इतिहास आणि वर्तमान हिंसेची कारणं’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले.

26 जून रोजी, नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे ‘मणिपूर : राजकीय इतिहास आणि वर्तमान हिंसेची कारणं’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले. मैतेई आणि कुकी समुदायातील लोकांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षात 50,000 लोक विस्थापित झाली आहेत तर 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. इंटरनेट सुविधा गेल्या २ महिन्यांपासून बंद आहेत. “कायदा आणि सुव्यवस्था” पूर्णपणे कोलमडून गेली आहे. सरकार आणि पोलीस पक्षपातीपणा करत आहेत असाही आरोप लावला जात आहे. गेले 2 महिने मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसे बद्दल बोलताना आशय म्हणाला की यात मूळ मुद्दा हा संपत्ती साधनांच्या वाटपाचा आहे. मणिपूरच्या भौगोलिक…

राम प्रसाद बिस्मिल के 126 वे जन्मदिवस के अवसर पर नौजवान भारत सभा की ओर से शहीद भगत सिंह पुस्तकालय, मानखुर्द में उनके क्रांतिकारी जीवन और राजनीति पर चर्चा सत्र का आयोजन किया गया।

ब्रिटिश उपनिवेशवाद के खिलाफ़ उनके संघर्ष, कांग्रेस की राजनीति की आलोचना, हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन (HRA) का गठन, काकोरी एक्शन और उनके क्रांतिकारी साथी अशफाक उल्ला खां के साथ उनके संबंधों पर लंबी चर्चा हुई। आज जब आरएसएस-बीजेपी लव जिहाद, जमीन जिहाद आदि जैसे काल्पनिक मुद्दों खड़ा कर मेहनतकश जनता को धर्म के नाम पर बाटने की कोशिश कर रहें है और नफरत का जहर समाज में लगातार घोले जा रहें है, तो ऐसे में अशफाक और बिस्मिल के रिश्ते को बार-बार लोगों के बीच ले जाने की जरूरत बढ़ जाती…

नौजवान भारत सभा द्वारा संचालित ‘आज़ाद स्पोर्ट्स क्लब’

नौजवान भारत सभा द्वारा संचालित ‘आज़ाद स्पोर्ट्स क्लब’ शुरू किया गया है। जिसके तहत पिछले कुछ महीनों से मानखुर्द-गोवंडी की बस्तियों में रहने वाले बच्चें और नौजवान भारत सभा के साथी, रोज सुबह व्यायाम व फुटबाल खेलने जाते है। मानखुर्द- गोवंडी जैसी बस्तियों में कोई भी अच्छा खेल का मैदान नहीं है। यहां एक छोटा सा पार्क है, जहां कई बच्चे एक साथ खेलते है। कभी-कभी तो पता ही नही चलता किसकी गेंद किसके पास चली गई है। खेल बच्चों के शारीरिक और मानसिक विकास के लिए बेहद आवश्यक होता…

गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्याच्या विविध भागांमध्ये “नौजवान भारत सभा” तर्फे बसनेगा (Bhagat Singh National Employment Guarantee Act) अभियान राबविण्यात येत आहे.

 या अभियानांतर्गत शिक्षण आणि रोजगाराच्या मूलभूत अधिकारासाठी तरुणांनी संघटित झाले पाहिजे यासाठी विद्यार्थी–तरुणांना आवाहन केले जात आहे. बसनेगा अभियानाला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाती-धर्माच्या मुद्द्यांपेक्षा शिक्षण आणि बेरोजगारी हेच तरुणांसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रकर्षाने जाणवले. अनेक तरुणांनी बसनेगाचे पत्रक वाचून बसनेगाच्या मागण्यांशी सहमती दर्शवली आणि “नौजवान भारत सभा” सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. बसनेगा अभियानाची गरज का? आजच्या भांडवली व्यवस्थेत शिक्षण—जे माणसाच्या आणि एकूणच समाजाच्या प्रगतीसाठी मूलभूत गोष्ट आहे—पैसेवाल्यांची मक्तेदारी बनले आहे. बहुतांश कामगार–कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर या व्यवस्थेने शिक्षणबंदी लादली आहे. अर्ध्यातून शाळा सोडण्याचे प्रमाण प्रचंड…

नौजवान भारत सभा द्वारा संचालित शहीद राजगुरू शिक्षा सहायता केन्द्र के बच्चों को भायखला प्राणी संग्रहालय ले जाया गया।

नौजवान भारत सभा द्वारा संचालित शहीद राजगुरू शिक्षा सहायता केन्द्र के बच्चों को पिछले रविवार मुम्बई में स्थित भायखला प्राणी संग्रहालय ले जाया गया। जहां पर बच्चों ने हाथी, चीता, शेर, हिरण और दरियाई घोड़ा देखा।साथ साथ पक्षियों की अलग प्रजातियां भी अपने अलग अलग रूप और रंगों की वजह से बच्चों के लिए आकर्षक का केन्द्र बनी रही। पानी के कछुओं के साथ सूखी, मिट्टी पर रहने वाले कछुओं, कबूतर, तोता, कोयल, तितलियां, सारस, पेंग्विन और जिनको सिर्फ किताबों के पन्नों में पढ़ा और देखा था। आज अपनी आंखों…

नौजवान भारत सभेने ‘गैर सरकारी संघटना (एनजीओ) खरोखरच सामाजिक बदल घडवून आणू शकतात का?’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

ह्या विषयावर बारकाईने अभ्यास आणि ऐतिहासिक विश्लेषण आवश्यक आहे कारण एनजीओ सामान्यत: लोकांमध्ये “उत्तम समाज कार्य” करत आहेत असे भासवत असते. चर्चा सत्राची सुरुवात एनजीओच्या संख्येमध्ये होत असलेल्या प्रचंड वाढीच्या काही आकडेवारीने झाली. संपूर्ण जगात एनजीओ ची संख्या एवढी आहे कि जर सर्व एनजीओ मिळून एक देश बनला तर तो जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. भारतातील एनजीओची संख्या एकूण असलेल्या शाळांच्या दुप्पट आणि सरकारी रुग्णालयांच्या 250 पट जास्त आहे. मग प्रश्न उद्भवतो की या गैर सरकारी संघटनांच्या स्फोटक प्रसारानंतर आणि त्यांच्या “उत्कृष्ट कार्यानंतर”, मानव विकास निर्देशांकाचा विचार करता भारत…