पुण्यातील जनता वसाहत येथे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात!

पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पर्वती पायथ्याला वसलेल्या जनता वसाहत येथे नौभास तर्फे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात करण्यात आली. जनता वसाहतीच्या काही गल्ल्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी अभियान चालवले, ज्यात नौभासची ओळख, शिक्षण सहाय्यता केंद्र सुरू करण्यामागची भूमिका आणि शिक्षणाच्या अधिकाराविषयी लोकांसोबत बोलण्यात आले. अभियानानंतर 8वी ते 10वी चे विज्ञान, गणित आणि इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कामकरी पार्श्वभूमीतून येणारी मुलं खूप उत्साहाने वर्गाला येत आहेत. शिक्षक स्वयंसेवकसुद्धा मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी सृजनशील मार्गांचा अवलंब करत आहेत. दिवसेंदिवस सरकारी शाळांची होत चाललेली दयनीय स्थिती आणि शिक्षणाचे वाढते बाजरीकरण यामुळे कामगार-कष्टकरी वर्गातून येणाऱ्या…

पुण्यातील जनता वसाहत येथे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात!

पुण्यातील जनता वसाहत येथे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात! पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पर्वती पायथ्याला वसलेल्या जनता वसाहत येथे नौभास तर्फे शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात करण्यात आली. जनता वसाहतीच्या काही गल्ल्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी अभियान चालवले, ज्यात नौभासची ओळख, शिक्षण सहाय्यता केंद्र सुरू करण्यामागची भूमिका आणि शिक्षणाच्या अधिकाराविषयी लोकांसोबत बोलण्यात आले. अभियानानंतर 8वी ते 10वी चे विज्ञान, गणित आणि इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कामकरी पार्श्वभूमीतून येणारी मुलं खूप उत्साहाने वर्गाला येत आहेत. शिक्षक स्वयंसेवकसुद्धा मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी सृजनशील मार्गांचा अवलंब करत आहेत. दिवसेंदिवस सरकारी शाळांची होत चाललेली दयनीय स्थिती…

रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी पुण्यातील काही साथींना नौभासची वार्षिक सदस्यता देण्यात आली

रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी पुण्यातील काही साथींना नौभासची वार्षिक सदस्यता देण्यात आली. सदस्यतेची शपथ सर्वांनी एकत्र घेतली आणि क्रांतिकारकांच्या मार्गावर चालण्याचा निर्धार केला. ‘सर्वांना समान, मोफत आणि दर्जेदार शिक्षण’ आणि ‘प्रत्येक हाताला काम’ हा नौभासचा मुख्य कार्यक्रम आहे. शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार मिळवण्यासाठी देशभरात अनेक तरुण नौभाससोबत जोडून कटिबद्ध होत आहेत. संपर्क: 8956840785

शहीद राजगुरू शिक्षा सहायता केंद्र के तहत रविवार को भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, एच एस आर ए, नौजवान भारत सभा और क्रांतिकारी आंदोलन की धारा पर बातचीत व ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’ फिल्म दिखाई गई।

शहीद राजगुरू शिक्षा सहायता केंद्र के तहत रविवार को भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, एच एस आर ए, नौजवान भारत सभा और क्रांतिकारी आंदोलन की धारा पर बातचीत व ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’ फिल्म दिखाई गई। बच्चों ने फिल्म को बहुत ही दिलचस्पी से देखा व बाद में चर्चा भी की। अलीशा ने बताया कि फिल्म से पता चला कि एक समय था, जब देश पर अंग्रेजो का राज था, देश में शोषण और अत्याचार था, मगर तब से अब तक देश के हालात बहुत बदले नहीं है। परवेज़ ने…

शहीद भगत सिंह वाचनालयाच्या साप्ताहिक कार्यक्रमात विजय तेंडुलकर लिखित “घाशीराम कोतवाल” हा चित्रपट पाहून त्यावर चर्चा करण्यात आली

शहीद भगत सिंह वाचनालयाच्या साप्ताहिक कार्यक्रमात विजय तेंडुलकर लिखित “घाशीराम कोतवाल” हा चित्रपट पाहून त्यावर चर्चा करण्यात आली. हा चित्रपट तेंडुलकरांच्या याच नावाच्या नाटकाचे रूपांतरण आहे. हा चित्रपट ह्याच्या निर्मितीपासून ते चित्रपट विषयाच्या मांडणी पर्यंत एक अनोखा प्रयोग होता. FTII च्या विद्यार्थ्यांनी ‘युक्त’ नावाची collective बनवून या चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटाबद्दल चर्चा करताना साथी जयने मांडले की, “चित्रपट आणि नाटकाच्या मांडणीमध्ये बराच फरक आहे. नाटकामध्ये घाशीराम या व्यक्तिरेखेचा उदय आणि अस्त दाखविला आहे. चित्रपटामध्ये घाशीरामचे पात्र तात्कालीन सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवरचे एक लहान पात्र म्हणून पुढे येते. चित्रपटात पेशवेकालीन समाजातील…

शहीद उधमसिंग अमर रहे! अमर शहीदांचे कथन! चालू ठेवा आंदोलन!

शहीद उधमसिंग अमर रहे! अमर शहीदांचे कथन ! चालू ठेवा आंदोलन! जन्म: 26 डिसेंबर 1899 (सुनाम, जिल्हा संगरूर, पंजाब, भारत) शहीद: 31 जुलै 1940 (पेंटोविले जेल, लंडन, यूकेमध्ये फाशी) अमर शहीद उधम सिंह यांचा शहीद दिवस. उधम सिंह हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अमर सेनानी आहेत. अमृतसरचे जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकेल! येथे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी इंग्रजांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हजारो लोक जखमी आणि शहीद झाले. गोळीबार करण्याचे आदेश ‘जनरल एडवर्ड हॅरी डायर’ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने दिले होते पण त्यामागे पंजाबचे तत्कालीन…

चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनाला आज 117 वर्षे पूर्ण झाली

शहादत थी हमारी इसलिये कि आज़ादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा ये कारवाँ रुका क्यों है? चले चलो कि अभी काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है। चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनाला आज 117 वर्षे पूर्ण झाली. तरीही आजपर्यंत त्यांचा विसर कुणाला पडलेला नाही. त्यांच्या अलोट धैर्याने आणि त्यागाने देशात जे चैतन्य निर्माण केले, ते आजच्या तरुण पिढीला क्रांतिकारी स्फूर्ती देत आहे. चन्द्रशेखर आझाद यांनी कामगारांचे , गरिबांचे जीवन खूप जवळून बघितले होते. स्वातंत्र्यानंतर कामगार वर्गाच्या राज्याची स्थापना व्हावी असे त्यांचे स्वप्न…

शहादत थी हमारी इसलिये कि आज़ादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा ये कारवाँ रुका क्यों है? चले चलो कि अभी काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है।

शहादत थी हमारी इसलिये कि आज़ादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा ये कारवाँ रुका क्यों है? चले चलो कि अभी काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है। चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनाला आज 117 वर्षे पूर्ण झाली. तरीही आजपर्यंत त्यांचा विसर कुणाला पडलेला नाही. त्यांच्या अलोट धैर्याने आणि त्यागाने देशात जे चैतन्य निर्माण केले, ते आजच्या तरुण पिढीला क्रांतिकारी स्फूर्ती देत आहे. चन्द्रशेखर आझाद यांनी कामगारांचे , गरिबांचे जीवन खूप जवळून बघितले होते. स्वातंत्र्यानंतर कामगार वर्गाच्या राज्याची स्थापना व्हावी असे त्यांचे स्वप्न…

क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त अमर रहें!

क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त अमर रहें! HSRA की क्रान्तिकारी विरासत जिन्दाबाद!! भगतसिंह ने 8 अप्रैल 1929 को असेम्बली में बम फेंक कर बहरों को धमाके के साथ सुनाया था कि भारत की जनता साम्राज्यवादी औपनिवेशिक गुलामी से आज़ादी चाहती है और वह इसे लेकर रहेगी। यह काम भगतसिंह ने अपने एक साथी के साथ मिलकर किया था। इस क्रान्तिकारी का नाम था ‘बटुकेश्वर दत्त’। भगत सिंह को फाँसी हुई लेकिन बटुकेश्वर दत्त को आजीवन कारावास के लिए काले पानी भेज दिया गया। दत्त चाहते तो सावरकर की तरह माफी माँग कर…

क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त अमर रहें! HSRA की क्रान्तिकारी विरासत जिन्दाबाद!!

भगतसिंह ने 8 अप्रैल 1929 को असेम्बली में बम फेंक कर बहरों को धमाके के साथ सुनाया था कि भारत की जनता साम्राज्यवादी औपनिवेशिक गुलामी से आज़ादी चाहती है और वह इसे लेकर रहेगी। यह काम भगतसिंह ने अपने एक साथी के साथ मिलकर किया था। इस क्रान्तिकारी का नाम था ‘बटुकेश्वर दत्त’। भगत सिंह को फाँसी हुई लेकिन बटुकेश्वर दत्त को आजीवन कारावास के लिए काले पानी भेज दिया गया। दत्त चाहते तो सावरकर की तरह माफी माँग कर “वीर” बन सकते थे। लेकिन नहीं! उन्होंने एक सच्चे क्रान्तिकारी…