मित्रांनो आणि मैत्रिणींनो, साम्राज्यवादी ब्रिटिश सत्तेपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी आणि फक्त तेवढ्यावरच न थांबता एका माणसाचे दुसऱ्या माणसाकडून शोषण होणार नाही असा समतामूलक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी जो क्रांतिकारक वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हसत-हसत फासावर गेला त्या महान क्रांतिकारक भगतसिंह यांचा आज 116 वा जन्मदिवस आहे. भगतसिंह म्हणाले होते “…आम्ही हे सांगू इच्छितो की युद्ध पेटले आहे, आणि बलिष्ठ जोपर्यंत भारतीय जनता आणि श्रमिकांच्या उत्पन्नाच्या साधनावर आपला एकाधिकार टिकवून ठेवतील, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील. मग ते ब्रिटिश भांडवलदार असोत, ब्रिटिश शासक असोत व पूर्ण…
Author: nbs_upload
शहीद भगतसिंह यांच्या 116 व्या जन्मदिवसानिमित्त क्रांतिकारी अभिवादन!
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, साम्राज्यवादी ब्रिटिश सत्तेपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी आणि फक्त तेवढ्यावरच न थांबता एका माणसाचे दुसऱ्या माणसाकडून शोषण होणार नाही असा समतामूलक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी जो क्रांतिकारक वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हसत-हसत फासावर गेला त्या महान क्रांतिकारक भगतसिंह यांचा आज 116 वा जन्मदिवस आहे. भगतसिंह म्हणाले होते “…आम्ही हे सांगू इच्छितो की युद्ध पेटले आहे, आणि बलिष्ठ जोपर्यंत भारतीय जनता आणि श्रमिकांच्या उत्पन्नाच्या साधनावर आपला एकाधिकार टिकवून ठेवतील, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील. मग ते ब्रिटिश भांडवलदार असोत, ब्रिटिश शासक असोत व पूर्ण…
नौजवान भारत सभेद्वारे आयोजित सांस्कृतिक संध्या संपन्न
साथींनो नौजवान भारत सभेद्वारे 24 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक संध्या आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने पुणे शहरातील न्याय प्रिय तरुणांनी-नागरिकांनी कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात नौजवान भारत सभेच्या सांस्कृतिक टीमने कवी यश मालवीय यांच्या ‘दबे पैरोसे उजाला आ रहा है’ या गीताने केली. या नंतर अदम गोंडवी यांच्या ‘काजू भुने पलेट में, विस्की गिलास में’ या कवितेचे वाचन साथी स्वप्नजा यांनी केले. ही कविता भांडवली राज्यसत्तेचे चरित्र उघडे पाडते आणि त्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणाही देते. साथी सुस्मित यांनी ‘संविधान’ या पाश यांच्या संविधानाच्या भांडवली चरित्रावर बोट ठेवणाऱ्या कवितेचे…
नौजवान भारत सभेद्वारे आयोजित सांस्कृतिक संध्या संपन्न
साथींनो नौजवान भारत सभेद्वारे 24 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक संध्या आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने पुणे शहरातील न्याय प्रिय तरुणांनी-नागरिकांनी कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात नौजवान भारत सभेच्या सांस्कृतिक टीमने कवी यश मालवीय यांच्या ‘दबे पैरोसे उजाला आ रहा है’ या गीताने केली. या नंतर अदम गोंडवी यांच्या ‘काजू भुने पलेट में, विस्की गिलास में’ या कवितेचे वाचन साथी स्वप्नजा यांनी केले. ही कविता भांडवली राज्यसत्तेचे चरित्र उघडे पाडते आणि त्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणाही देते. साथी सुस्मित यांनी ‘संविधान’ या पाश यांच्या संविधानाच्या भांडवली चरित्रावर बोट ठेवणाऱ्या कवितेचे…
नौजवान भारत सभा गेल्या महिनाभरापासून मुंबईतील विविध भागांमध्ये सदस्यता अभियान चालवत आहे
नौजवान भारत सभा गेल्या महिनाभरापासून मुंबईतील विविध भागांमध्ये सदस्यता अभियान चालवत आहे तसेच शहीद भगतसिहांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी बुक्स्टॉल देखील लावत आहे. ह्या अभियानादरम्यान जोडल्या गेलेल्या काही साथींना नवीन सदस्यता देखील देण्यात आल्यात. आणखी जोमाने नौजवान भारत सभा रोजगार, शिक्षण, स्वास्थ्य, आवास, लैंगिक समानता, जातीय – धार्मिक तेढ ह्या मुद्द्यांवर संघर्ष करत राहील. तसेच आम्ही सर्व न्यायप्रिय तरुण वर्गाला नौजवान भारत सभेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. नौभास मध्ये सामील होण्यासाठी तसेच अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क :- +919930095381
विषारी धूर पसरवत असलेली एस. एम. एस कंपनी (बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट) लवकरच मानखुर्द-गोवंडी बाहेर जाणार!
दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला अल्पयश!! एस. एम. एस कंपनी स्थलांतरीत होईपर्यंत लढा पुढे देखील सुरूच राहील!!! मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडला लागूनच असणाऱ्या, बारा लाख जनसंख्या असलेल्या मानखुर्द गोवंडी मध्ये स्थित, सतत विषारी धूर बाहेर फेकणाऱ्या बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट अर्थात एस. एम. एस कंपनी स्थलांतरित व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्द-गोवंडी मधील स्थानिक रहिवासी, संघटना मिळून संघर्ष करत आहेत. या संघर्षाचा परिणाम म्हणून अलीकडेच एका याचिकेवर सुनावणी करत असतांना मुंबई उच्च न्यायालयाने एस. एम. एस कंपनीला पुढील 18 महिन्यांच्या कालावधीत स्थलांतरित होण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीने या अगोदर प्रत्येक वेळी सुनावणी दरम्यान स्थलांतरित…
नौभास सदस्यता अभियान : अहमदनगर
आगामी शहीद भगतसिंह जयंती निमित्त नौभास कडून गेल्या आठवड्यापासून अहमदनगरच्या विविध भागात जनसंपर्क व सदस्यता अभियान चालविण्यात येत आहे. अहमदनगर शहरातील विविध वस्त्यांमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये प्रामुख्यानं अभियान राबविण्यात येत आहे. त्यात गर्दीच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन लावणे. वस्त्यांमध्ये शिक्षण, रोजगार, वाढती महागाई, बेरोजगारी इत्यादी कळीच्या मुद्द्यावर जनतेला संघटित होण्याचे अहवान करण्यात येत आहे. अभियानां दरम्यान युवकांचा व जनतेचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.
नौभास सदस्यता अभियान : अहमदनगर
आगामी शहीद भगतसिंह जयंती निमित्त नौभास कडून गेल्या आठवड्यापासून अहमदनगरच्या विविध भागात जनसंपर्क व सदस्यता अभियान चालविण्यात येत आहे. अहमदनगर शहरातील विविध वस्त्यांमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये प्रामुख्यानं अभियान राबविण्यात येत आहे. त्यात गर्दीच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन लावणे. वस्त्यांमध्ये शिक्षण, रोजगार, वाढती महागाई, बेरोजगारी इत्यादी कळीच्या मुद्द्यावर जनतेला संघटित होण्याचे अहवान करण्यात येत आहे. अभियानां दरम्यान युवकांचा व जनतेचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. नौभासच्या कार्यक्रम व उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा! संपर्क : 9145762022
नौजवान भारत सभा कडून गेले काही आठवडे पुण्याच्या विविध भागांमध्ये सदस्यता अभियान राबवले जात आहे.
या अभियानादरम्यान देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती मांडणारे “देशाला पुढे न्या” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे तसेच क्रांतिकारकांचे विचार तरूणांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात येत आहे तसेच नौजवान भारत सभा आज तरूणांमध्ये का काम करते या संदर्भात तरूणांशी संवाद साधला जात आहे. स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही आजही क्रांतिकारकांचे विचार प्रासंगिक आहेत. शहीद भगतसिंह यांनी म्हटले होते की गोरा इंग्रज जाईल आणि काळा इंग्रज येईल. शहीद भगतसिंह यांचे विचार आजही तंतोतंत खरे ठरले आहेत. एकीकडे आजही देशातला कामगार कष्टकरी वर्गातून येणारा तरुण महागडे शिक्षण, बेरोजगारी, महागाई, भविष्याबद्दल निराशा त्यातून आत्महत्यांचे वाढलेले…
सदस्यता अभियान – पुणे
नौजवान भारत सभा कडून गेले काही आठवडे पुण्याच्या विविध भागांमध्ये सदस्यता अभियान राबवले जात आहे. या अभियानादरम्यान देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती मांडणारे “देशाला पुढे न्या” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे तसेच क्रांतिकारकांचे विचार तरूणांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात येत आहे तसेच नौजवान भारत सभा आज तरूणांमध्ये का काम करते या संदर्भात तरूणांशी संवाद साधला जात आहे. स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही आजही क्रांतिकारकांचे विचार प्रासंगिक आहेत. शहीद भगतसिंह यांनी म्हटले होते की गोरा इंग्रज जाईल आणि काळा इंग्रज येईल. शहीद भगतसिंह यांचे विचार आजही तंतोतंत खरे ठरले आहेत. एकीकडे आजही…
