नौजवान भारत सभेची पंजाब समिती आणि सिरसा टीम द्वारे हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान नोटाचे बटण दाबण्याचा प्रचार करणाऱ्या अभियानाबद्दल त्यांनी जाहीर केलेले खोटे वक्तव्य आणि नौभास ची भूमिका

नौजवान भारत सभेची पंजाब समिती आणि सिरसा टीम द्वारे हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान नोटाचे बटण दाबण्याचा प्रचार करणाऱ्या अभियानाबद्दल त्यांनी जाहीर केलेले खोटे वक्तव्य आणि नौभास ची भूमिका ——————————————————— सर्व प्रथम ही माहिती देणे आवश्यक आहे की यापुढे नौभासच्या केंद्रीय फेसबुक पेज ची लिंक पुढीलप्रमाणे असेल: https://www.facebook.com/naubhas/ जुने पेज: https://www.facebook.com/naujavanbharatsabha/ इथून पुढे नौजवान भारत सभेच्या सर्वसाधारण सभेचे प्रतिनिधित्व करत नाही. जुन्या पेजवरून टाकण्यात आलेल्या कुठल्याही साहित्यासाठी नौजवान भारत सभा जबाबदार असणार नाही. हे जुने फेसबुक पेज आता भाषिक अस्मितावाद आणि भांडवली-राष्ट्रवादी विचलन झालेल्या नौभासच्या पंजाब समितीच्या नियंत्रणात आहे. नौभासच्या पंजाब समितीचे…

दिनांक 26, 27 रोजी पुण्यातील आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग, नौजवान भारत सभा आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान आणि औषध उपचार केंद्र चालवण्यात आले

पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्या नंतर दिनांक 26, 27 रोजी पुण्यातील आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग, नौजवान भारत सभा आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले. आधीच ओढ्यालगत असलेली कामगार-कष्टकऱ्यांची नाजुक, कच्ची खुराडांसारखी घरं, आयुष्य भराच्या कंबरतोड़ मेहनतीतुन जमा केलेली, कर्ज उचलून आणि नंतर फेडण्यात पाठ मोडेस्तोवर केलेल्या मेहनतीतुन घेतलेल्या संसाराच्या चीज-वस्तु, कपड़े, टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक साहित्य, लहान मुलांची खेळनी, वह्या-पुस्तकं, दप्तरं, कोणी नुकताच छोटा धंदा चालू करण्यासाठी कर्जावर काढलेला माल,…

पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्यानंतर 27 सप्टेंबरला आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात नौजवान भारत सभा, प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले.

पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्यानंतर 27 सप्टेंबरला आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात नौजवान भारत सभा, प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले. आधीच नाजुक, कच्ची खुराडयासारखी असलेली कामगार कष्टकऱ्यांची घरं, आयुष्य भराच्या कंबरतोड़ मेहनतीतून जमा केलेली, कर्ज उचलून आणि नंतर फेडण्यात पाठ मोडेस्तोवर केलेल्या मेहनतीतुन घेतलेल्या संसाराच्या चीज-वस्तु, कपड़े, टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक साहित्य, नुकताच छोटा धंदा चालू करण्यासाठी कर्जावर काढलेला माल, उदरनिर्वाहाचे साधन असं सगळ-सगळ उध्वस्त झाले आहे. लहान मुलांची खेळणी,…

दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द (मुंबई) याठिकाणी ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचाराचे खरे वारसदार कोण?’ या विषयाला घेऊन पूर्ण साठे नगर मध्ये अण्णाभाऊ यांच्या कविता, पोवाडे व साहित्यामधील परखड विचार पोस्टरच्या माध्यमातून ठीक – ठिकाणी लावण्यात आले

दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द (मुंबई) याठिकाणी ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचाराचे खरे वारसदार कोण?’ या विषयाला घेऊन पूर्ण साठे नगर मध्ये अण्णाभाऊ यांच्या कविता, पोवाडे व साहित्यामधील परखड विचार पोस्टरच्या माध्यमातून ठीक – ठिकाणी लावण्यात आले. त्यामध्ये ‘ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून, दलित – श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा प्रकारच्या वैज्ञानिक तर्कशील विवेकी व परंपरागत धार्मिक मूल्य मान्यता यांना छेद देणाऱ्या विचारांचा समावेश करण्यात आला तर, मुंबईत उंचावरी ! मलबार हिल इंद्रपुरी ! कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती ! परळात राहणारे ! रात्रंदिवस…

आज दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द, (मुंबई) याठिकाणी लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘वसा आणि वारसा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच्या क्रांतिकारी विचारांचा’ या विषयाला घेऊन अभियान चालविण्यात आले.

आज घडीला अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वच निवडणूक बाज पक्ष आणि त्यांच्या बटीक बनलेल्या संघटना साजरी करता आहेत. साठे नगर मध्ये देखील विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल कडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खरंतर अशा संघटना व अशा प्रकारच्या पक्षाकडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे कार्यक्रम घेणे किंवा त्यांचे नाव घेणे देखील त्यांच्या विचाराचा व कर्तुत्वाचा अपमान आहे. असे म्हणावे लागेल कारण लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा लढा हा पूर्ण आयुष्य जातिव्यवस्था निर्मूलन झाले पाहिजे, गरीबी व श्रीमंती ही दरी पूर्णपणे संपून सर्वांना समान अधिकार व…

शहीद राजगुरु यांच्या 111व्या जन्मदिना निमित्त कामगार कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींना वक्तृत्वाची संधी!

संघर्ष आणि निर्माण या दोहोंची सांगड घालत नौभास शहीद भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या विचारांमधील क्रांतीकारी परिवर्तनाचा प्रचार करत आहे.”जनतेची सेवा करा” हा नौजवान भारत सभेचा नारा आहे. नौजवान भारत सभा, पुणे युनिटद्वारे हा नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 130, दांडेकर पूल वस्तीमध्ये शिक्षण सहायता केंद्र व ग्रंथालय चालवते आणि कामगार-कष्टकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे याचा नेहमी प्रयत्न करत असते. शहीद शिवराम राजगुरू यांच्या 111व्या जन्मदिना(24 ऑगस्ट) निमित्त वस्तीमध्ये 7 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 25 ऑगस्ट, रविवार रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अनेक मुलांनी उत्साह दाखवत ‘भगत सिंह व…

दि. २५ ऑगस्ट रोजी नौजवान भारत सभा द्वारे क्रांतीकारी शहीद राजगुरू यांच्या १११ व्या जयंती निमित्त मानखुर्दमध्ये अभियान चालविण्यात आले.

दरम्यान जागोजागी चौक सभा घेण्यात आल्या व पत्रके वाटण्यात आले. राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, अश्फाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पण प्रश्न आहे या सर्व क्रांतीकारकांना ज्या जसा स्वतंत्र भारत आज स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतर देखील निर्माण होऊ शकला नाही. क्रांतीकारकांची स्पष्ट भूमिका होती की, काँग्रेस आणि गांधीच्या नेतृत्वामध्ये जे स्वातंत्र्य मिळणार आहे. ते स्वतंत्र अर्धवट स्वतंत्र असेल, त्यामुळे मूठभर इंग्रज निघून जातील आणि भारतीय भांडवलदार, उद्योगपतींचे राज्य येईल आणि स्वतंत्र्या नंतर देखील हे शोषणाचा तंत्र याच पद्धतीने चालू राहील. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यासाठी…

दि.१८/०८/२०१९ रोजी ‘नौजवान भारत सभा’ द्वारे साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे ‘भारतीय स्वातंत्र्याचे ७२ वर्ष आणि कलम ३७० चा प्रवास…’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले

आज दि.१८/०८/२०१९ रोजी ‘नौजवान भारत सभा’ द्वारे साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे ‘भारतीय स्वातंत्र्याचे ७२ वर्ष आणि कलम ३७० चा प्रवास…’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दरम्यान ‘नौवजवान भारत सभा’ कडून अविनाश ने प्रास्ताविक करत असताना गेल्या ७२ वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतर देशाची परिस्थिती व आजच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भामध्ये म्हणणे मांडत असताना. आज सुद्धा बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, उपासमार, वाढती सांप्रदायिकता, कामगार कपात व ऑटोमोबाईल सेक्टर पासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाढत असलेली मंदी व डबघाईस आलेली देशाची परिस्थिती असे असताना बीजेपी सरकारने ‘माहितीचा अधिकार’ (आरटीआय) संपवणे, यूएपीए सारखे अन्यायकारी कायदे सक्तीने…

दिनांक ०१/०८/२०१९ रोजी साठेनगर,मानखुर्द, मुंबई येथे ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे शिक्षण सहायत केंद्र’ चा उद्घाटन समारंभ पार पडला.

दिनांक ०१/०८/२०१९ रोजी साठेनगर,मानखुर्द, मुंबई येथे *लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे शिक्षण सहायत केंद्र* चा उद्घाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले. कॉम्रेड नागेश धुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कॉम्रेड बबन ठोके यांनी शिक्षणाचे महत्व सांगत आपल्या साठेनगर सारख्या झोपडपट्टी मध्ये शिक्षणाच्या अभावामुळे होणाऱ्या दुर्दशेवर बोट ठेवले. तर आज आपल्याला जे शिक्षण मिळते ते पूर्णपणे भांडवली व नफा-तोटा यावर आधारित शिक्षण आहे आणि ज्यांच्याकडे जेवढा पैसा त्यांना त्या पद्धतीचे शिक्षण असं सूत्र प्रस्थापीत व्यवस्थेने तयार करून ठेवले आहे. खरंतर सर्वांना समान व मोफत शिक्षण मिळायला पाहिजे…

नौभास आयोजित पाच दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराची सांगता.

२३ ते २७ मे दरम्यान विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचे आयोजन शहरातील महाराष्ट्र बालक मंदिर,अहमदनगर येथे करण्यात आले होते.मागील वर्षीच्या तुलनेत नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट म्हणजे १२५ विद्यार्थी इतकी होती.सरासरी १०० विद्यार्थी संपूर्ण शिबिरा दरम्यान हजर राहिले. शिबिराच्या पहिल्या दिवशी चित्रकला विषयाबाबत प्रमोद तापकिरे यांनी मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनीही स्वतःची कल्पकता वापरून सुंदर चित्रे रेखाटली. दुसर्या दिवशी शाडू माती पासून शिल्प बनवण्याच्या उपक्रमात विषयी विकास कांबळे यांच्या सहवासात विद्यार्थ्यांनी बनवलेली शिल्पे आश्चर्यचकित करून सोडणारी होती. तिसरा दिवस सहलीच्या धम्माल मज्जेचा होता. साईबन-कृषी पर्यटन केंद्रामध्ये ही सहल नेण्यात आली होती, जिथे बोटिंग पासून…