नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत

नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत. 5 सप्टेंबरला पुण्यातील बाजीराव रोड रस्त्यावर या पथनाट्याचे 3 प्रयोग करण्यात आले. अतिशय बोलक्या पद्धतीने या पथनाट्याद्वारे बेरोजगारीची भीषण समस्या जनतेपुढे मांडण्यात आली. नाटकाचा मुख्य रोख बेरोजगारीकडे असला तरी इतर अनेक गोष्टींकडेही हे नाटक जनतेचे लक्ष वेधते. जसे की कुचकामी झालेली शिक्षण व्यवस्था, कामगार कष्टकरी वर्गातील मुलांना शिकण्यासाठी करावी लागणारी धडपड, इत्यादी. नाटकानंतर नौजवान भारत सभेची ओळख जनतेला देण्यात आली. नौजवान भारत सभा शहीद भगतसिंह यांच्या क्रांतिकारी विचारांवर…

नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत.

5 सप्टेंबरला पुण्यातील बाजीराव रोड रस्त्यावर या पथनाट्याचे 3 प्रयोग करण्यात आले. अतिशय बोलक्या पद्धतीने या पथनाट्याद्वारे बेरोजगारीची भीषण समस्या जनतेपुढे मांडण्यात आली. नाटकाचा मुख्य रोख बेरोजगारीकडे असला तरी इतर अनेक गोष्टींकडेही हे नाटक जनतेचे लक्ष वेधते. जसे की कुचकामी झालेली शिक्षण व्यवस्था, कामगार कष्टकरी वर्गातील मुलांना शिकण्यासाठी करावी लागणारी धडपड, इत्यादी. नाटकानंतर नौजवान भारत सभेची ओळख जनतेला देण्यात आली. नौजवान भारत सभा शहीद भगतसिंह यांच्या क्रांतिकारी विचारांवर पुढे चालत शोषणमुक्त, समतामुलक समाजाच्या निर्मितीसाठी युवकांमध्ये, कामगार कष्टकरी जनतेमध्ये प्रचार करते आणि त्यांना संघटित करते. आम्ही आज समाजात असलेली बेरोजगारी, गरीबी,…

28 ऑगस्टला अय्यंकाली जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा तर्फे अभियान करण्यात आले

28 ऑगस्टला अय्यंकाली जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा तर्फे अभियान करण्यात आले. अय्यंकाली जातिअंताच्या लढाईतले महत्त्वाचे नेते होते ज्यांनी ब्राह्मणवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या सत्तेविरुद्ध संघर्ष केला. यासाठी त्यांनी सरकारला अर्ज, विनंत्या केल्या नाहीत तर जनतेच्या सामूहिक ताकदीवर त्यांना विश्वास होता. यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यांनी दाखवून दिले की शोषित जनता फक्त लढू शकते असे नाही तर जिंकू सुद्धा शकते. अय्यंकालीना आज आठवणे खूप महत्त्वाचे आहे कारण आज जातिअंताची चळवळ सुधारवाद आणि व्यवहारवादाच्या दलदलीत फसली आहे. अय्यंकालींनी सार्वजनिक रस्त्यावरून चालण्याची विद्रोही कृती असो, दलीत मुलांना शाळेत प्रवेशाच्या अधिकारासाठी लढाई असो, शेतमजूर कामगारांचा…

दिनांक 24.08.22 को नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया

दिनांक 24.08.22 को नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया। चर्चा सत्र में शिवराम राजगुरु की जिंदगी और उनके क्रान्तिकारी सफर के बारे में बात की गई। राजगुरु एक सच्चे क्रांतिकारी थे जिनको अंग्रेज सरकार द्वारा सौंडर्स हत्याकांड के मामले में भगत सिंह और सुखदेव के साथ फांसी दी गई थी। वे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन (HSRA) नाम के एक पार्टी के सदस्य थे, जिसका मकसद भारत में समाजवाद की स्थापना करना था और उसे एक ऐसा…

नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया।

दिनांक 24.08.22 को नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया। चर्चा सत्र में शिवराम राजगुरु की जिंदगी और उनके क्रान्तिकारी सफर के बारे में बात की गई। राजगुरु एक सच्चे क्रांतिकारी थे जिनको अंग्रेज सरकार द्वारा सौंडर्स हत्याकांड के मामले में भगत सिंह और सुखदेव के साथ फांसी दी गई थी। वे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन (HSRA) नाम के एक पार्टी के सदस्य थे, जिसका मकसद भारत में समाजवाद की स्थापना करना था और उसे एक ऐसा…

क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला.

24 ऑगस्टला सुपर बिबवेवाडी येथे क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात ‘आ रे नौजवान तेरी बेड़ीयाँ रही हैं टूट’ ह्या क्रांतिकारी गीताने झाली. त्यानंतर साथी सुस्मितने शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी चळवळीतील जीवनपट मांडला. शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू, शहीद सुखदेव वयाच्या तरुणपणात एका सुंदर समाजाचं स्वप्नं बघत हसत हसत फासावर गेले. भगतसिंहाचे स्वप्न होते की अशी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे जिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण होणार नाही, जिथे नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था नसून मानवकेंद्री व्यवस्था असेल. त्यांचे जे स्वप्न आज अधुरे राहिले…

शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनी पुण्यातील एफ.सी. रोड येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला

शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनी पुण्यातील एफ.सी. रोड येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी गाणी सादर केली आणि जनतेसोबत संवाद साधला. पोस्टर प्रदर्शन लावल्यामुळे नौभासची संक्षिप्त ओळख जनतेला मिळाली. यावेळी विद्यार्थी-तरुणांना नौभासाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. शेवटी घोषणा देऊन राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले.

क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला

24 ऑगस्टला सुपर बिबवेवाडी येथे क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात ‘आ रे नौजवान तेरी बेड़ीयाँ रही हैं टूट’ ह्या क्रांतिकारी गीताने झाली. त्यानंतर साथी सुस्मितने शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी चळवळीतील जीवनपट मांडला. शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू, शहीद सुखदेव वयाच्या तरुणपणात एका सुंदर समाजाचं स्वप्नं बघत हसत हसत फासावर गेले. भगतसिंहाचे स्वप्न होते की अशी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे जिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण होणार नाही, जिथे नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था नसून मानवकेंद्री व्यवस्था असेल. त्यांचे जे स्वप्न आज अधुरे राहिले…

नौजवान भारत सभा द्वारा 15 अगस्त “आजादी” के 75वें साल के अवसर पर *आजादी का (अ) मृत महोत्सव* आर्टिकल पढ़ा गया व उस पर परिचर्चा आयोजित की गई।

चर्चा के दौरान बात रखते हुए कहा गया कि एक तरफ तो बेरोजगारी, भुखमरी और अशिक्षा के चलते आम जनता की कमर टूट गई है। आज देश में 30 करोड़ से ज्यादा लोग बेरोजगारी के चलते चप्पलें घिसने को मजबूर है और वही इससे हताश निराश युवा आबादी दिशाहीन होकर नशे के शिकार हो रहे है ,यहां तक की आत्महत्या तक करने को मजबूर है। सुप्रीत ने समाज में बढ़ती असमानता पर बात करते हुए कहा कि आज देश के बड़े बड़े पूंजीपति और धन्नासेठ अडानी, अंबानी, टाटा, बिरला की…

नौजवान भारत सभेतर्फे चालवण्यात येणाऱ्या फिरत्या वाचनालयात सहभागी व्हा!!

नौजवान भारत सभेतर्फे मानखुर्द – गोवंडी मधील काही वस्त्यांमध्ये फिरते वाचनालय चालवण्यात येते. कष्टकरी वस्त्यांमधील अबाल – वृद्धांपर्यंत भांडवली – चंगळवादी संस्कृती पोहचवण्यासाठी अनेक माध्यमं आहेत, परंतु कामगार – कष्टकऱ्यांचा, सामान्य जनतेचा इतिहास, संवेदनशील मानवी मूल्ये, सांस्कृतिक जडण घडणीचा ठेवा पोहचवण्यासाठी जवळपास काहीच नाही!! अत्यंत गरीब असलेल्या वस्त्यांमधील अशिक्षित, बेरोजगार युवक नशेखोरीच्या आहारी गेलेले दिसतात, खून, भांडणं ही तिथे नित्य नियम बनलेली असतात. तिथे राहणाऱ्या लोकांची घरं आणि संपूर्ण शहराची घाण वाहून नेणारा, बाजूने वाहणारा नाला जणू एकच आहेत अशी परिस्थिती असते! सांडपाण्याच्या गटारांतून पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकलेले असतात, ज्यात…