नौजवान भारत सभे तर्फे मानखुर्द – गोवंडी च्या कष्टकरी वस्त्यांमध्ये चालवण्यात येत आहे शहीद सुखदेव फिरते वाचनालय!

“पुस्तकं जादुई असतात बघायचे असेल आपल्याला बाहेरचे जग तेव्हा एक उघडी खिडकी बनतात कधी आरसा बनून आपला स्वतःशीच सामना करवतात तर कधी विमान बनून आपल्याला ढगांची सैर करवतात कधी आपल्या अंतर्मनाला गरम कोट बनून थंड होण्यापासून वाचवतात कधी असेही होते, वादळी अंधारलेल्या वाटेवर दीपस्तंभ बनून मार्ग दाखवून जातात!!” मागील 2 वर्षांपासून नौजवान भारत सभा मानखुर्द – गोवंडी मधील विविध वस्त्यांमध्ये फिरते वाचनालय नियमितरित्या सुरू आहे. गौतम नगर, रफिक नगर, लल्लुभाई कंपाऊंड, साठे नगर ह्या वस्त्यांमध्ये सध्या फिरते वाचनालय चालवले जात आहे ज्याला सर्वच वस्त्यांमध्ये उत्तम प्रतिसाद आहे. लहान मुलं, महिला,…

एका महान क्रांतिकारकाची शेवटची लढाई आणि त्यांच्या स्मृतींच्या आरशात आपला काळ

आज 13 सप्टेंबर रोजी यतींद्रनाथ दास यांच्या हौतात्म्याला 93 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांची लढाई ब्रिटिश तुरुंगातील राजकीय कैद्यांच्या हक्कांसाठी होती. पण ज्या स्वतंत्र भारतासाठी जतीन दासांनी उपाशी राहून मरण स्वीकारण्याचा मार्ग निवडला तो स्वतंत्र भारत आपल्याला मिळाला आहे का? जतीन दास, भगतसिंग आणि त्यांचे सगळे साथीदार आज असते तर ते तुरुंगात असते, आणि तुरुंगातही त्याच प्रकारे लढत असते जसे ते त्यावेळी लढले. फरक एवढाच की टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांच्या कार्यालयात बसलेल्या दलालांनी त्यांना गुन्हेगार, रक्तपिपासू आणि देशद्रोही ठरवले असते. आजही देशाच्या तुरुंगात कैद असलेल्या हजारो नागरिकांसोबत असेच केले जात…

नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत

नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत. 5 सप्टेंबरला पुण्यातील बाजीराव रोड रस्त्यावर या पथनाट्याचे 3 प्रयोग करण्यात आले. अतिशय बोलक्या पद्धतीने या पथनाट्याद्वारे बेरोजगारीची भीषण समस्या जनतेपुढे मांडण्यात आली. नाटकाचा मुख्य रोख बेरोजगारीकडे असला तरी इतर अनेक गोष्टींकडेही हे नाटक जनतेचे लक्ष वेधते. जसे की कुचकामी झालेली शिक्षण व्यवस्था, कामगार कष्टकरी वर्गातील मुलांना शिकण्यासाठी करावी लागणारी धडपड, इत्यादी. नाटकानंतर नौजवान भारत सभेची ओळख जनतेला देण्यात आली. नौजवान भारत सभा शहीद भगतसिंह यांच्या क्रांतिकारी विचारांवर…

नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत.

5 सप्टेंबरला पुण्यातील बाजीराव रोड रस्त्यावर या पथनाट्याचे 3 प्रयोग करण्यात आले. अतिशय बोलक्या पद्धतीने या पथनाट्याद्वारे बेरोजगारीची भीषण समस्या जनतेपुढे मांडण्यात आली. नाटकाचा मुख्य रोख बेरोजगारीकडे असला तरी इतर अनेक गोष्टींकडेही हे नाटक जनतेचे लक्ष वेधते. जसे की कुचकामी झालेली शिक्षण व्यवस्था, कामगार कष्टकरी वर्गातील मुलांना शिकण्यासाठी करावी लागणारी धडपड, इत्यादी. नाटकानंतर नौजवान भारत सभेची ओळख जनतेला देण्यात आली. नौजवान भारत सभा शहीद भगतसिंह यांच्या क्रांतिकारी विचारांवर पुढे चालत शोषणमुक्त, समतामुलक समाजाच्या निर्मितीसाठी युवकांमध्ये, कामगार कष्टकरी जनतेमध्ये प्रचार करते आणि त्यांना संघटित करते. आम्ही आज समाजात असलेली बेरोजगारी, गरीबी,…

28 ऑगस्टला अय्यंकाली जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा तर्फे अभियान करण्यात आले

28 ऑगस्टला अय्यंकाली जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा तर्फे अभियान करण्यात आले. अय्यंकाली जातिअंताच्या लढाईतले महत्त्वाचे नेते होते ज्यांनी ब्राह्मणवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या सत्तेविरुद्ध संघर्ष केला. यासाठी त्यांनी सरकारला अर्ज, विनंत्या केल्या नाहीत तर जनतेच्या सामूहिक ताकदीवर त्यांना विश्वास होता. यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यांनी दाखवून दिले की शोषित जनता फक्त लढू शकते असे नाही तर जिंकू सुद्धा शकते. अय्यंकालीना आज आठवणे खूप महत्त्वाचे आहे कारण आज जातिअंताची चळवळ सुधारवाद आणि व्यवहारवादाच्या दलदलीत फसली आहे. अय्यंकालींनी सार्वजनिक रस्त्यावरून चालण्याची विद्रोही कृती असो, दलीत मुलांना शाळेत प्रवेशाच्या अधिकारासाठी लढाई असो, शेतमजूर कामगारांचा…

दिशा छात्र संगठन, नौजवान भारत सभा और अन्य संगठनों ने मिलकर मुंबई विश्वविद्यालय, कलीना कैंपस के गेट पर राजस्थान के जालोर में दलित उत्पीड़न की घटना के खिलाफ विरोध प्रदर्शन रखा

दिशा छात्र संगठन, नौजवान भारत सभा और अन्य संगठनों ने मिलकर मुंबई विश्वविद्यालय, कलीना कैंपस के गेट पर राजस्थान के जालोर में दलित उत्पीड़न की घटना के खिलाफ विरोध प्रदर्शन रखा। जालोर में, एक गरीब दलित समुदाय का 9 वर्षीय लड़का इंद्र मेघवाल स्कूल गया था। जहां उसने प्यासा लगने पर मटके से पानी पिया, लेकिन यह देखना भूल गया कि यह किसका बर्तन है। जिस भूल की सजा उसे अपनी जान देकर चुकानी पड़ेगी। जिस बर्तन से इंद्र ने पानी पिया, उस पर तथाकथित उच्च जाति के शिक्षक छैला…

दिनांक 24.08.22 को नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया

दिनांक 24.08.22 को नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया। चर्चा सत्र में शिवराम राजगुरु की जिंदगी और उनके क्रान्तिकारी सफर के बारे में बात की गई। राजगुरु एक सच्चे क्रांतिकारी थे जिनको अंग्रेज सरकार द्वारा सौंडर्स हत्याकांड के मामले में भगत सिंह और सुखदेव के साथ फांसी दी गई थी। वे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन (HSRA) नाम के एक पार्टी के सदस्य थे, जिसका मकसद भारत में समाजवाद की स्थापना करना था और उसे एक ऐसा…

राजस्थान के जालोर में दलित उत्पीड़न की घटना के खिलाफ विरोध प्रदर्शन

दिशा छात्र संगठन, नौजवान भारत सभा और अन्य संगठनों ने मिलकर मुंबई विश्वविद्यालय, कलीना कैंपस के गेट पर राजस्थान के जालोर में दलित उत्पीड़न की घटना के खिलाफ विरोध प्रदर्शन रखा। जालोर में, एक गरीब दलित समुदाय का 9 वर्षीय लड़का इंद्र मेघवाल स्कूल गया था। जहां उसने प्यासा लगने पर मटके से पानी पिया, लेकिन यह देखना भूल गया कि यह किसका बर्तन है। जिस भूल की सजा उसे अपनी जान देकर चुकानी पड़ेगी। जिस बर्तन से इंद्र ने पानी पिया, उस पर तथाकथित उच्च जाति के शिक्षक छैला…

नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया।

दिनांक 24.08.22 को नौजवान भारत सभा मुंबई के सदस्यों द्वारा शहीद शिवराम राजगुरु के जन्मदिवस के अवसर पर चर्चा सत्र आयोजित किया गया। चर्चा सत्र में शिवराम राजगुरु की जिंदगी और उनके क्रान्तिकारी सफर के बारे में बात की गई। राजगुरु एक सच्चे क्रांतिकारी थे जिनको अंग्रेज सरकार द्वारा सौंडर्स हत्याकांड के मामले में भगत सिंह और सुखदेव के साथ फांसी दी गई थी। वे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन (HSRA) नाम के एक पार्टी के सदस्य थे, जिसका मकसद भारत में समाजवाद की स्थापना करना था और उसे एक ऐसा…

क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला.

24 ऑगस्टला सुपर बिबवेवाडी येथे क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात ‘आ रे नौजवान तेरी बेड़ीयाँ रही हैं टूट’ ह्या क्रांतिकारी गीताने झाली. त्यानंतर साथी सुस्मितने शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी चळवळीतील जीवनपट मांडला. शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू, शहीद सुखदेव वयाच्या तरुणपणात एका सुंदर समाजाचं स्वप्नं बघत हसत हसत फासावर गेले. भगतसिंहाचे स्वप्न होते की अशी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे जिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण होणार नाही, जिथे नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था नसून मानवकेंद्री व्यवस्था असेल. त्यांचे जे स्वप्न आज अधुरे राहिले…