दि.24/08/2021 रोजी नौभास आणि स्त्री मुक्ती लीग (मुंबई) ह्यांच्या द्वारे क्रांतीकारी शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त साठेनगर, खाडी (मानखुर्द) येथे ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ चित्रपटाचे फिल्म स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपटाच्या सुरुवातीला मांडणी करत सांगण्यात आले की, शहीद राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, अश्फाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पण प्रश्न आहे या सर्व क्रांतीकारकांना जसा स्वतंत्र भारत अपेक्षित होता आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील निर्माण होऊ शकला नाही. क्रांतीकारकांची स्पष्ट भूमिका होती की, काँग्रेस आणि गांधीच्या नेतृत्वामध्ये जे स्वातंत्र्य मिळणार आहे. ते स्वतंत्र अर्धवट…
Author: nbs_upload
महान क्रांतिकारी शहीद शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद
शहीद शिवराम राजगुरू यांच्या 113 व्या जन्म दिवसानिमित्त मुंबईतील मानखुर्द – गोवंडी येथे नौजवान भारत सभेद्वारे चालवण्यात येणाऱ्या शहीद शिवराम राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना राजगुरूंच्या महान क्रांतिकारी वारश्याचा परिचय करून देण्यात आला. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे आणि आज त्यांचे विचार, जीवन यांपासून प्रेरणा घेत पुन्हा त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी लढण्याची गरज आहे. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, इत्यादी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण वेचलेल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्यानंतर एका समतामुलक, समाजवादी देशाची अपेक्षा होती ज्यात सर्व कारखाने, शेती – बागा, संपत्ती निर्माण करण्याची साधने यांवर कामगार कष्टकऱ्यांची सामूहिक मालकी…
शहीद शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्ताने फिल्म स्क्रिनिंग…
दि.24/08/2021 रोजी नौभास आणि स्त्री मुक्ती लीग (मुंबई) ह्यांच्या द्वारे क्रांतीकारी शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त साठेनगर, खाडी (मानखुर्द) येथे ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ चित्रपटाचे फिल्म स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपटाच्या सुरुवातीला मांडणी करत सांगण्यात आले की, शहीद राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, अश्फाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पण प्रश्न आहे या सर्व क्रांतीकारकांना जसा स्वतंत्र भारत अपेक्षित होता आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील निर्माण होऊ शकला नाही. क्रांतीकारकांची स्पष्ट भूमिका होती की, काँग्रेस आणि गांधीच्या नेतृत्वामध्ये जे स्वातंत्र्य मिळणार आहे. ते स्वतंत्र अर्धवट…
महान क्रांतिकारी शहीद शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद
शहीद शिवराम राजगुरू यांच्या 113 व्या जन्म दिवसानिमित्त मुंबईतील मानखुर्द – गोवंडी येथे नौजवान भारत सभेद्वारे चालवण्यात येणाऱ्या शहीद शिवराम राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना राजगुरूंच्या महान क्रांतिकारी वारश्याचा परिचय करून देण्यात आला. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे आणि आज त्यांचे विचार, जीवन यांपासून प्रेरणा घेत पुन्हा त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी लढण्याची गरज आहे. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, इत्यादी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण वेचलेल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्यानंतर एका समतामुलक, समाजवादी देशाची अपेक्षा होती ज्यात सर्व कारखाने, शेती – बागा, संपत्ती निर्माण करण्याची साधने यांवर कामगार कष्टकऱ्यांची सामूहिक मालकी…
‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास’ विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले
शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभेने दि. 24 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले ज्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील तरुण सामिल झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना साथी प्रविण ने शिवराम राजगुरू यांच्या कार्याबद्दल सांगून नौजवान भारत सभेची ओळख दिली. स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास सांगत असताना साथी रवि ने देशातील क्रांतिकारी विचारांच्या विकासाच्या विविध टप्प्यांवर प्रकाश टाकत क्रांतिकारकांच्या स्वप्नाळू कल्पनांपासून ते वैज्ञानिक समाजवादापर्यंतच्या प्रवासावर मांडणी केली. यावर इतर सहभागी साथींनी आपले प्रश्न व मत मांडत चर्चेला रंगत आणली. शेवटी HSRA च्या क्रांतिकारकांचे…
स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे! क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन!
स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक राजगुरू अमर रहे! क्रांतिकारक राजगुरू ह्यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारी अभिवादन! राष्ट्रीय चळवळीतील एका महान आदर्शासाठी आपले प्राण अर्पण करणारे क्रांतिकारक राजगुरू यांचा आज जन्मदिवस आहे. इंग्रजी सत्तेच्या काळातील बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील खेड येथे 24 ऑगस्ट 1908 रोजी राजगुरू यांचा जन्म झाला. आज खेड हे राजगुरूंच्या स्मृतीमध्ये राजगुरू नगर म्हणून ओळखले जाते जे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. शिवराम हरी राजगुरू हे त्यांचे पूर्ण नाव. महाराष्ट्रात जन्माला आलेले राजगुरू तारुण्याच्या सुरवातीलाच क्रांतिकारक वैशंपायन ह्यांच्या सोबत झालेल्या अपघाती भेटींनंतर चंद्रशेखर आजादांच्या संपर्कात आले व त्या काळातील मुख्यतः पंजाब,…
शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभेने दि. 24 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले
शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभेने दि. 24 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले ज्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील तरुण सामिल झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना साथी प्रविण ने शिवराम राजगुरू यांच्या कार्याबद्दल सांगून नौजवान भारत सभेची ओळख दिली. स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास सांगत असताना साथी रवि ने देशातील क्रांतिकारी विचारांच्या विकासाच्या विविध टप्प्यांवर प्रकाश टाकत क्रांतिकारकांच्या स्वप्नाळू कल्पनांपासून ते वैज्ञानिक समाजवादापर्यंतच्या प्रवासावर मांडणी केली. यावर इतर सहभागी साथींनी आपले प्रश्न व मत मांडत चर्चेला रंगत आणली. शेवटी HSRA च्या क्रांतिकारकांचे…
नौजवान भारत सभे तर्फे मानखुर्द – गोवंडीत चालवण्यात येणाऱ्या फिरत्या वाचनालयाला जनतेचा उत्तम प्रतिसाद
मागील 2 महिन्यांपासून मानखुर्द – गोवंडीतील साठे नगर आणि रफिक नगर भागात नौजवान भारत सभे तर्फे फिरते वाचनालय चालवण्यात येत आहे. झोळीत काही पुस्तकं घेऊन घरोघरी जाऊन ही पुस्तकं मुलांना, मोठ्यांना प्रति पुस्तक 2 रुपये घेऊन वाचायला दिले जाते. 4 दिवसांनी पुन्हा ही पुस्तकं परत घेऊन नवीन पुस्तकं वाचायला दिली जातात. एक संवेदनशील, न्यायप्रिय माणूस घडवण्यात प्रगतिशील पुस्तकं एक महत्वाचा वाटा उचलत असतात. आज मोबाईल वर सहजपणे उपलब्ध होणारे नानाविध डिजिटल गेम्स, छोट्या चित्रफिती बनवता येण्यासारखे अनेक एप्लिकेशन्स, व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी, इत्यादींमुळे वाचन संस्कृती आज जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.…
नौजवान भारत सभे तर्फे मानखुर्द – गोवंडीत चालवण्यात येणाऱ्या फिरत्या वाचनालयाला जनतेचा उत्तम प्रतिसाद
मागील 2 महिन्यांपासून मानखुर्द – गोवंडीतील साठे नगर आणि रफिक नगर भागात नौजवान भारत सभे तर्फे फिरते वाचनालय चालवण्यात येत आहे. झोळीत काही पुस्तकं घेऊन घरोघरी जाऊन ही पुस्तकं मुलांना, मोठ्यांना प्रति पुस्तक 2 रुपये घेऊन वाचायला दिले जाते. 4 दिवसांनी पुन्हा ही पुस्तकं परत घेऊन नवीन पुस्तकं वाचायला दिली जातात. एक संवेदनशील, न्यायप्रिय माणूस घडवण्यात प्रगतिशील पुस्तकं एक महत्वाचा वाटा उचलत असतात. आज मोबाईल वर सहजपणे उपलब्ध होणारे नानाविध डिजिटल गेम्स, छोट्या चित्रफिती बनवता येण्यासारखे अनेक एप्लिकेशन्स, व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी, इत्यादींमुळे वाचन संस्कृती आज जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.…
नौजवान भारत सभा(नौभास) आणि आंबिलओढा नागरिक संघर्ष समिती तर्फे आयोजित दांडेकर पूल परिसर झोपडपट्टीवासीयांचे आवासाच्या अधिकाराकरिता “एकता आंदोलन”
133 दांडेकर पूल येथील झोपडपट्टी पाडण्याच्या कारवाईनंतर सचेतन झालेल्या विविध झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी, आज एकता दर्शवत आणि घरांच्या, विस्थापनाच्या, एस.आर.ए.च्या संदर्भात चालू असलेल्या अन्यायाला, लपवालपवीला, दडपशाहीला समोर आणत दांडेकर पूल चौक येथे आज आज 11 ऑगस्ट रोजी, सकाळी 10:30 वाजता आंदोलन केले. यावेळी 133 दांडेकर पूल, 52 चाळ, 214 दांडेकर पूल, पान मळा वसाहत, शाहू वसाहत, हनुमान नगर या वसाहतींमधील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नौजवान भारत सभेचे निखिल एकडे यांनी सूत्रसंचालन केले. नौजवान भारत सभेतर्फे समन्वयक रवी पुर्णे, 133 दांडेकर पूल येथील हनुमंत फडके, पानमळा येथील…
