नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे मागील आठवड्यात ‘इब आले ऊ’ चित्रपटाचे स्क्रिनिंग केले गेले. हा सिनेमा 2020 साली कोरोना साथीच्या काळात प्रतीक वत्स या दिग्दर्शकाने बनावला आहे. चित्रपट एका कष्टकरी परिवाराची स्थिती, बेरोजगारी मुळे झालेली हलाखीची स्थिती सांगतो. कथेचा नायक अंजनी हा एक प्रवासी कामगार आहे, जो कामाच्या शोधात उत्तर प्रदेशातून दिल्लीला आला आहे आणि त्याच्या बहिणीच्या घरी राहत आहे. त्याचे शिक्षण पूर्ण झाले नाही आणि डिग्री नसल्याने त्याला हवी तशी नोकरी मिळत नाही, नाईलाजास्तव तो दिल्ली शहरात प्रशासकीय इमारतींमधील माकडांना हुसकावून लावण्याचे काम स्विकारतो जे त्याला जमत नाही. दुसरीकडे…
Author: nbs_upload
मुंबई येथे “मृत्यू आणि निराशेचे कारखाने” ह्या माहितीपटाचे स्क्रिनिंग
नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे “मृत्यू आणि निराशेचे कारखाने” ह्या माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. अरविंद स्मृती न्यास यांच्या ‘ह्युमन लँडस्केप प्रोडक्शनद्वारे’ 2013 मध्ये निर्मित, हा माहितीपट देशाच्या राजधातील कारखान्यांमध्ये घडणारे दैनंदिन अपघात आणि औद्योगिक कामगारांच्या नरकासमान असलेल्या कामाच्या परिस्थितीवर केंद्रित आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या लोकशाहीतील कामगारांच्या जीवनाचे नारकीय वास्तव हा माहितीपट समोर आणतो. देशातील राजधानीच्या लखलखीत भागांच्या शेजारीच औद्योगिक क्षेत्र अस्तित्वात आहे जिथे कामगार अजूनही शंभर वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत काम करत आहेत. दोन वेळच्या भाकरीसाठी लाखो कामगार रोज मृत्यूच्या छायेखाली काम करतात. सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे रोज…
मुक्तिबोध यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा प्रसिद्ध लेखाचे वाचन व चर्चा
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे सुरु असलेल्या साप्ताहिक अध्ययन चक्रात हिंदी साहित्यातील प्रमुख कवी, समीक्षक, निबंधकार, कथाकार आणि कादंबरीकार गजानन माधव मुक्तिबोध यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा प्रसिद्ध लेख ‘नौजवान का रास्ता’ चे वाचन व चर्चा करण्यात आली. चर्चेच्या सुरवातीला सुप्रीथने मुक्तिबोध यांची ओळख मांडताना सांगितले की ते एक प्रगतिशील कवी आणि लेखक होते ज्यांनी न्यायाच्या पक्षात आपले लिखाण केले. चर्चेत पुढे मुक्तिबोधांनी लेखात मांडलेल्या काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेचे बाजारीकरण, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्थेचे खाजगीकरण यांचे आजच्या तरुणांच्या जीवनावरील परिणाम, समाजातील नियम, कायदे, रूढी, परंपरा इत्यादींकडे चिकित्सक वृत्तीने बघून योग्य…
साप्ताहिक अध्ययन चक्र – शहिद अशफाक उल्ला खाँ यांचा जीवन परिचय.
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे सुरु असलेल्या साप्ताहिक अध्ययन चक्राच्या शृंखलेत ‘शहिद अशफाक उल्ला खाँ यांचा जीवन परिचय’ ह्या विषयावर शहीद अशफाक उल्ला खाँ यांच्या जन्मदिवसानिमित्ताने (22 ऑक्टोबर) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सत्राच्या सुरवातीला शशांकने मांडले की आपल्याला अशफाक उल्ला खाँ यांचा परिचय काकोरी कांड किंवा त्यांची राम प्रसाद बिस्मिल यांच्यासोबत असलेली मैत्री एवढाच करून दिला जातो पण त्यांचे विचार आणि भारताच्या स्वातंत्र लढ्यात त्यांचे योगदान यावर फार कमी चर्चा केली जाते. अविनाशने अशफाक उल्ला खाँ यांचे भारताच्या स्वातंत्र्याविषयी काय विचार होते यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय, भारताला…
अशफाकउल्ला खान यांना क्रांतिकारी सलाम!
माझे कोणतेच स्वप्न नाही, आणि असेल तर फक्त एकच आहे, आणि ते आहे की तुम्ही,माझ्या मुलांनी, त्यासाठीच संघर्षरत रहावे, ज्यासाठी मी संपत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि काकोरी कांड प्रकरणामध्ये महत्वाची भूमिका निभावलेल्या अशफाकउल्ला खान यांना क्रांतिकारी सलाम! जन्म: २२ ऑक्टोबर १९०० मृत्यू: १९ डिसेंबर १९२७
सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो!
सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो! गोरगरीब कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे मनसुबे हाणून पाडा! परत एकदा राज्य शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयाला राज्यभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विरोध होत आहे. राज्यात आधीच शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. त्या जागा भरण्याचे सोडून उलट सरकार आहे त्या शाळा बंद करण्याच्या मागे लागले आहे. या शाळा बंद झाल्या तर याचा सर्वात वाईट परिणाम प्रत्यक्षपणे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. जर…
सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो!
सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो! गोरगरीब कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे मनसुबे हाणून पाडा! परत एकदा राज्य शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयाला राज्यभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विरोध होत आहे. राज्यात आधीच शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. त्या जागा भरण्याचे सोडून उलट सरकार आहे त्या शाळा बंद करण्याच्या मागे लागले आहे. या शाळा बंद झाल्या तर याचा सर्वात वाईट परिणाम प्रत्यक्षपणे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. जर…
सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो!
सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार असो! गोरगरीब कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे मनसुबे हाणून पाडा! परत एकदा राज्य शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयाला राज्यभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विरोध होत आहे. राज्यात आधीच शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. त्या जागा भरण्याचे सोडून उलट सरकार आहे त्या शाळा बंद करण्याच्या मागे लागले आहे. या शाळा बंद झाल्या तर याचा सर्वात वाईट परिणाम प्रत्यक्षपणे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. जर…
साप्ताहिक अध्ययन चक्र
नौजवान भारत सभा द्वारा हर हफ्ते साप्ताहिक अध्ययन चक्र/चर्चा सत्र चलाया जाता है। पिछले हफ्ते 9 अक्टूबर 2022 को अध्ययन चक्र का आयोजन किया गया, जिसमें भगत सिंह द्वारा लिखित लेख *”विधार्थी और राजनीति” को पढ़ा गया। हमारे विश्वविद्यालयों में *राजनीतिक डिस्कोर्स* के महत्व पर विस्तार से बात की गई। ऐसा क्यों है कि सरकार चाहे ब्रिटिश सरकार हो या वर्तमान फासीवादी सरकार, विश्वविद्यालयों और कॉलेजों को “अराजनीतिक” बनाना चाहती है, इस पर चर्चा की गई। सत्र का समापन हमारे समाज के प्रासंगिक मुद्दों को उठाने के लिए हमारे विश्वविद्यालयों…
“Kafila-e-Inquilab” rally organized in Lallubhai Compound and Sathe Nagar to commemorate the birth anniversary of Bhagat Singh
On September 28, Naujawan Bharat Sabha and Stree Mukti League jointly organized the “Kaafila-e-Inquilab” rally in Sathe Nagar and Lallubhai Compound, Mumbai. The program was the culmination of a 5-day continuous campaign – the “Shaheed Bhagat Singh Smriti Sankalp Abhiyan” – in different areas of Govandi-Mankhurd, meant to take Bhagat Singh’s life and work to the working masses in different slum settlements of Mumbai. Cultural programs, posters, placards, revolutionary songs, rap, street plays, pamphlets, speeches, and exibition of revolutionary literature were among the different forms used during the program to…
