नौजवान भारत सभेद्वारे आयोजित सांस्कृतिक संध्या संपन्न

साथींनो नौजवान भारत सभेद्वारे 24 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक संध्या आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने पुणे शहरातील न्याय प्रिय तरुणांनी-नागरिकांनी कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात नौजवान भारत सभेच्या सांस्कृतिक टीमने कवी यश मालवीय यांच्या ‘दबे पैरोसे उजाला आ रहा है’ या गीताने केली. या नंतर अदम गोंडवी यांच्या ‘काजू भुने पलेट में, विस्की गिलास में’ या कवितेचे वाचन साथी स्वप्नजा यांनी केले. ही कविता भांडवली राज्यसत्तेचे चरित्र उघडे पाडते आणि त्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणाही देते. साथी सुस्मित यांनी ‘संविधान’ या पाश यांच्या संविधानाच्या भांडवली चरित्रावर बोट ठेवणाऱ्या कवितेचे…

नौजवान भारत सभेद्वारे आयोजित सांस्कृतिक संध्या संपन्न

साथींनो नौजवान भारत सभेद्वारे 24 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक संध्या आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने पुणे शहरातील न्याय प्रिय तरुणांनी-नागरिकांनी कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात नौजवान भारत सभेच्या सांस्कृतिक टीमने कवी यश मालवीय यांच्या ‘दबे पैरोसे उजाला आ रहा है’ या गीताने केली. या नंतर अदम गोंडवी यांच्या ‘काजू भुने पलेट में, विस्की गिलास में’ या कवितेचे वाचन साथी स्वप्नजा यांनी केले. ही कविता भांडवली राज्यसत्तेचे चरित्र उघडे पाडते आणि त्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणाही देते. साथी सुस्मित यांनी ‘संविधान’ या पाश यांच्या संविधानाच्या भांडवली चरित्रावर बोट ठेवणाऱ्या कवितेचे…

नौजवान भारत सभा गेल्या महिनाभरापासून मुंबईतील विविध भागांमध्ये सदस्यता अभियान चालवत आहे

नौजवान भारत सभा गेल्या महिनाभरापासून मुंबईतील विविध भागांमध्ये सदस्यता अभियान चालवत आहे तसेच शहीद भगतसिहांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी बुक्स्टॉल देखील लावत आहे. ह्या अभियानादरम्यान जोडल्या गेलेल्या काही साथींना नवीन सदस्यता देखील देण्यात आल्यात. आणखी जोमाने नौजवान भारत सभा रोजगार, शिक्षण, स्वास्थ्य, आवास, लैंगिक समानता, जातीय – धार्मिक तेढ ह्या मुद्द्यांवर संघर्ष करत राहील. तसेच आम्ही सर्व न्यायप्रिय तरुण वर्गाला नौजवान भारत सभेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. नौभास मध्ये सामील होण्यासाठी तसेच अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क :- +919930095381

विषारी धूर पसरवत असलेली एस. एम. एस कंपनी (बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट) लवकरच मानखुर्द-गोवंडी बाहेर जाणार!

दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला अल्पयश!! एस. एम. एस कंपनी स्थलांतरीत होईपर्यंत लढा पुढे देखील सुरूच राहील!!! मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडला लागूनच असणाऱ्या, बारा लाख जनसंख्या असलेल्या मानखुर्द गोवंडी मध्ये स्थित, सतत विषारी धूर बाहेर फेकणाऱ्या बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट अर्थात एस. एम. एस कंपनी स्थलांतरित व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्द-गोवंडी मधील स्थानिक रहिवासी, संघटना मिळून संघर्ष करत आहेत. या संघर्षाचा परिणाम म्हणून अलीकडेच एका याचिकेवर सुनावणी करत असतांना मुंबई उच्च न्यायालयाने एस. एम. एस कंपनीला पुढील 18 महिन्यांच्या कालावधीत स्थलांतरित होण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीने या अगोदर प्रत्येक वेळी सुनावणी दरम्यान स्थलांतरित…

नौभास सदस्यता अभियान : अहमदनगर

आगामी शहीद भगतसिंह जयंती निमित्त नौभास कडून गेल्या आठवड्यापासून अहमदनगरच्या विविध भागात जनसंपर्क व सदस्यता अभियान चालविण्यात येत आहे. अहमदनगर शहरातील विविध वस्त्यांमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये प्रामुख्यानं अभियान राबविण्यात येत आहे. त्यात गर्दीच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन लावणे. वस्त्यांमध्ये शिक्षण, रोजगार, वाढती महागाई, बेरोजगारी इत्यादी कळीच्या मुद्द्यावर जनतेला संघटित होण्याचे अहवान करण्यात येत आहे. अभियानां दरम्यान युवकांचा व जनतेचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.

नौभास सदस्यता अभियान : अहमदनगर

आगामी शहीद भगतसिंह जयंती निमित्त नौभास कडून गेल्या आठवड्यापासून अहमदनगरच्या विविध भागात जनसंपर्क व सदस्यता अभियान चालविण्यात येत आहे. अहमदनगर शहरातील विविध वस्त्यांमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये प्रामुख्यानं अभियान राबविण्यात येत आहे. त्यात गर्दीच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन लावणे. वस्त्यांमध्ये शिक्षण, रोजगार, वाढती महागाई, बेरोजगारी इत्यादी कळीच्या मुद्द्यावर जनतेला संघटित होण्याचे अहवान करण्यात येत आहे. अभियानां दरम्यान युवकांचा व जनतेचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. नौभासच्या कार्यक्रम व उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा! संपर्क : 9145762022

नौजवान भारत सभा कडून गेले काही आठवडे पुण्याच्या विविध भागांमध्ये सदस्यता अभियान राबवले जात आहे.

या अभियानादरम्यान देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती मांडणारे “देशाला पुढे न्या” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे तसेच क्रांतिकारकांचे विचार तरूणांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात येत आहे तसेच नौजवान भारत सभा आज तरूणांमध्ये का काम करते या संदर्भात तरूणांशी संवाद साधला जात आहे. स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही आजही क्रांतिकारकांचे विचार प्रासंगिक आहेत. शहीद भगतसिंह यांनी म्हटले होते की गोरा इंग्रज जाईल आणि काळा इंग्रज येईल. शहीद भगतसिंह यांचे विचार आजही तंतोतंत खरे ठरले आहेत. एकीकडे आजही देशातला कामगार कष्टकरी वर्गातून येणारा तरुण महागडे शिक्षण, बेरोजगारी, महागाई, भविष्याबद्दल निराशा त्यातून आत्महत्यांचे वाढलेले…

सदस्यता अभियान – पुणे

नौजवान भारत सभा कडून गेले काही आठवडे पुण्याच्या विविध भागांमध्ये सदस्यता अभियान राबवले जात आहे. या अभियानादरम्यान देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती मांडणारे “देशाला पुढे न्या” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे तसेच क्रांतिकारकांचे विचार तरूणांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात येत आहे तसेच नौजवान भारत सभा आज तरूणांमध्ये का काम करते या संदर्भात तरूणांशी संवाद साधला जात आहे. स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही आजही क्रांतिकारकांचे विचार प्रासंगिक आहेत. शहीद भगतसिंह यांनी म्हटले होते की गोरा इंग्रज जाईल आणि काळा इंग्रज येईल. शहीद भगतसिंह यांचे विचार आजही तंतोतंत खरे ठरले आहेत. एकीकडे आजही…

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “Bombay: Our City / हमारा शहर” चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!

नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 10 सप्टेंबर रोजी आनंद पटवर्धन दिग्दर्शित Bombay: Our City माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. देशात होणाऱ्या G२० समिट आणि त्याच्या निमित्ताने लपवल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांचे राजकारण समजून घेण्याकरता या माहितीपटाचे स्क्रिनिंग केले गेले होते. झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहण्याऱ्या लोकांचं आयुष्य दर्शविणारा हा माहितीपट आहे. शहरांना चकाचक करणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांना कसे कोंबडीच्या खुराड्यासारख्या घरांमध्ये राहायला मजबूर केले जाते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्या झोपड्यांना सरकारद्वारे तुडवले जाते ते ह्या माहितीपटात दाखविले आहे. मोठमोठाल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या समाजातील तथाकथित उच्चभ्रू लोकं कसे शहरं उभारणाऱ्या कामगार-कष्टकऱ्यांना…

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “Bombay: Our City / हमारा शहर” चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!

नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 10 सप्टेंबर रोजी आनंद पटवर्धन दिग्दर्शित Bombay: Our City माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. देशात होणाऱ्या G२० समिट आणि त्याच्या निमित्ताने लपवल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांचे राजकारण समजून घेण्याकरता या माहितीपटाचे स्क्रिनिंग केले गेले होते. झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहण्याऱ्या लोकांचं आयुष्य दर्शविणारा हा माहितीपट आहे. शहरांना चकाचक करणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांना कसे कोंबडीच्या खुराड्यासारख्या घरांमध्ये राहायला मजबूर केले जाते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्या झोपड्यांना सरकारद्वारे तुडवले जाते ते ह्या माहितीपटात दाखविले आहे. मोठमोठाल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या समाजातील तथाकथित उच्चभ्रू लोकं कसे शहरं उभारणाऱ्या कामगार-कष्टकऱ्यांना…