किताबें जादू जानती हैं हमें देखना हो बाहर की दुनिया तो खुली खिड़की बन जाती हैं, कभी आईना बन हमारा ख़ुद से सामना कराती हैं, तो कभी उड़न खटोला बन हमें बादलों की सैर कराती हैं, कभी हमारी आत्मा को ठंडा हो जाने से बचाती हैं, गरम कोट बनकर कभी होता है ऐसा भी , तूफानी अंधेरे में लाइट हाउस बन राह दिखा जाती हैं – कोंपल बाल पत्रिका से – मुंबई में 6 महीने से जारी है ‘फिरते वाचनालय’ नौजवान भारत सभा द्वारा पिछले छः महीनों से मुम्बई के…
Category: Activities
नौजवान भारत सभा, मुम्बई की तरफ से पृथ्वी पर जीवन के विकास की यात्रा और मानव के उद्भव पर चर्चा
नौजवान भारत सभा, मुम्बई की तरफ से पृथ्वी पर जीवन के विकास की यात्रा और मानव के उद्भव पर चर्चा की गई। अविनाश ने बात रखते हुए कहा कि 4 .7 अरब साल पहले पृथ्वी की उत्पत्ति हुई और करीब 3 अरब साल पहले पृथ्वी पर जीवन की शुरुआत हुई। जिसमें जीवन के उद्भव के बाद cenozoic काल जो आज से 6.6 करोड़ साल पहले था, स्तनधारी जीवों की संख्या में इजाफा हुआ था और कहा जाए तो आज की पृथ्वी का चित्र भी कुछ इस समय ही निर्मित हुआ…
मुंबई में रूसी क्रांतिकारी पीटर क्रोपोटकिन की किताब ‘नौजवानों से दो बातें’ का सामूहिक अध्ययन चक्र चलाया गया
अध्ययन चक्र के दौरान बात रखी गई कि आज का पूंजीवादी समाज किस तरह से अमीरी और गरीबी की दो भयानक खाई में बंटा हुआ है। एक तरफ ऐशो आराम और भोग विलास में गोते लगाते हुए कुछ चन्द मुट्ठी भर लोग, और वही दूसरी तरफ आम मजदूर मेहनतकश आबादी नर्क से भी बदतर जिंदगी जीने को मजबूर है। मजदूर मेहनतकश आबादी को दिन -रात हाड़ तोड़ कड़ी मेहनत करने के बावजूद सिर्फ गरीबी, बेरोजगारी, महंगाई और भुखमरी ही मिलती है। न्यायपालिका, विधायिका ,कानून आदि सभी पर पूंजी की हुकूमत…
पुण्यात शहीद भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन
दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील 214, दांडेकर पूल भागात हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) चे सदस्य व काकोरी कटातील शहीद अश्फाकउल्ला खान यांच्या जन्मदिवशी शहीद भगतसिंह वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारी गीत व घोषणांनी करण्यात आली. नौभास तर्फे डॉ. निखिल यांनी मांडले की नौजवान भारत सभा हे शहीद भगतसिंह व त्यांच्या क्रांतिकारी साथीदारांच्या विचारांवर काम करणारे संघटन आहे. शाहीदांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी; म्हणजेच एका अश्या समाजाच्या निर्मितीसाठी ज्यात माणसाकडून माणसाचे शोषण होणार नाही, ज्यात सर्व कारखाने, शेतीबागा, संपत्ती निर्माण करणारी साधने ह्यांवर कामगार-कष्टकरी वर्गाची…
भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन
दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील 214, दांडेकर पूल भागात हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) चे सदस्य व काकोरी कटातील शहीद अश्फाकउल्ला खान यांच्या जन्मदिवशी शहीद भगतसिंह वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारी गीत व घोषणांनी करण्यात आली. नौभास तर्फे डॉ. निखिल यांनी मांडले की नौजवान भारत सभा हे शहीद भगतसिंह व त्यांच्या क्रांतिकारी साथीदारांच्या विचारांवर काम करणारे संघटन आहे. शाहीदांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी; म्हणजेच एका अश्या समाजाच्या निर्मितीसाठी ज्यात माणसाकडून माणसाचे शोषण होणार नाही, ज्यात सर्व कारखाने, शेतीबागा, संपत्ती निर्माण करणारी साधने ह्यांवर कामगार-कष्टकरी वर्गाची…
जामखेड येथे पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल
शनिवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे क्रांतिकारकांचे विचार जनतेमध्ये घेऊन जाण्याच्या उद्देशाने पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल लावण्यात आला. नौभासच्या कार्यकर्त्यांनी भेट देणाऱ्या प्रत्येकासोबत संवाद साधून क्रांतिकारक विचारांच्या प्रासंगिकतेवर चर्चा केली.
मुंबईत शहीद यादगारी अभियानाचा शेवट तुर्भे येथे
“आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन. समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कापासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभराच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपल्या पोराबाळांचे झाकण्याइतके देखील कपडे मिळत नाहीत. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या अवस्थेत राहून आपली जीवन यात्रा समाप्त करतात. या विपरीत समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्या मोठ्या लहरीखातर लाखो कोट्यावधींची उधळपट्टी करतात.…
शहिदे आझम भगतसिंह यांच्या जन्म दिवसानिमित्त मुंबईत शहीद यादगारी अभियान
“आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन. समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कापासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभराच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपल्या पोराबाळांचे झाकण्याइतके देखील कपडे मिळत नाहीत. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या अवस्थेत राहून आपली जीवन यात्रा समाप्त करतात. या विपरीत समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्या मोठ्या लहरीखातर लाखो कोट्यावधींची उधळपट्टी करतात.…
