गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्द – गोवंडीतील हवेत विषारी धूर सोडून हवा प्रदूषित करणाऱ्या एस.एम.एस प्लांट विरोधात शांतता पूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या एस.एम.एस प्लांट हटाव संघर्ष समिती 30 – 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी एस.एम.एस प्लांट च्या गेट समोरून अटक केली आहे ज्यामध्ये नौजवान भारत सभेच्या सदस्यांचा देखील समावेश आहे. ह्या प्रदूषित हवेमुळे मानखुर्द – गोवंडी मधील लहान – मोठ्यांना कॅन्सर, टीबी सारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे. त्याविरोधात आवाज उठवत संघर्ष करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने काल पासून 149 ची नोटीस देण्याचे सत्र सुरू केले होते. तरीही आज मोठ्या संख्येने आंदोलनाच्या ठिकाणी स्थानिक लोक जमा…
Category: Protest
जनता की ताकत के सामने झुकी देवनार पोलिस, एस एम एस प्लांट हटाओ संघर्ष समिति के कार्यकर्ताओं को छोड़ने पर हुई मजबूर!
फिर एक बार आम जनता कि ताकत के सामने देवनार पोलिस को झुकना पड़ा है। थाने के सामने बड़ी संख्या में लोगों को जुटते हुए देख देवनार पुलिस ने बबन ठोके, मजीद शेख एवं एस एम एस कंपनी हटाओ संघर्ष समिति के अन्य कार्यकर्ताओं को बिना कोई धारा लगाए रिहा कर दिया। यह मानखुर्द गोवंडी की आम जनता की जीत है । कार्यकर्ताओं ने कहा कि जब तक मानखुर्द गोवंदी की सारी आबादी को साफ हवा का अधिकार नहीं मिलता, तब तक आंदोलन जारी रहेगा और और तीव्र होता जायेगा।…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे दिल्ली स्टेट अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स युनियन च्या संपाला पाठिंबा
दिल्लीत आपल्या मानधन, पक्का रोजगार, इत्यादी मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी महिला मागील 19 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे साथी सिमरन यांनी मांडले की भगतसिंहांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य ते आहे ज्यात सर्व कारखाने, शेती – बागा, संपत्ती निर्माणाची साधने यांवर कामगार कष्टकऱ्यांची सामूहिक मालकी असेल. अंगणवाडी महिलांचा हा क्रांतिकारी लढा त्याच स्वप्नपूर्तीच्या मार्गातील एक मैलाचा दगड आहे. कामगार – कष्टकऱ्यांच्या न्याय्य लढ्यासोबत उभे राहणे नौजवान भारत सभा आपले कर्तव्य मानते. ज्या एकजुटतेचे प्रदर्शन करत संघर्षरत महिला हा संप चालवत आहेत त्याची दखल संपूर्ण देशभरात घेतली जात आहे. केजरीवाल…
नौजवान भारत सभा(नौभास) आणि आंबिलओढा नागरिक संघर्ष समिती तर्फे आयोजित दांडेकर पूल परिसर झोपडपट्टीवासीयांचे आवासाच्या अधिकाराकरिता “एकता आंदोलन”
133 दांडेकर पूल येथील झोपडपट्टी पाडण्याच्या कारवाईनंतर सचेतन झालेल्या विविध झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी, आज एकता दर्शवत आणि घरांच्या, विस्थापनाच्या, एस.आर.ए.च्या संदर्भात चालू असलेल्या अन्यायाला, लपवालपवीला, दडपशाहीला समोर आणत दांडेकर पूल चौक येथे आज आज 11 ऑगस्ट रोजी, सकाळी 10:30 वाजता आंदोलन केले. यावेळी 133 दांडेकर पूल, 52 चाळ, 214 दांडेकर पूल, पान मळा वसाहत, शाहू वसाहत, हनुमान नगर या वसाहतींमधील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नौजवान भारत सभेचे निखिल एकडे यांनी सूत्रसंचालन केले. नौजवान भारत सभेतर्फे समन्वयक रवी पुर्णे, 133 दांडेकर पूल येथील हनुमंत फडके, पानमळा येथील…
*नौजवान भारत सभा(नौभास) आणि आंबिलओढा नागरिक संघर्ष समिती तर्फे आयोजित* *दांडेकर पूल परिसर झोपडपट्टीवासीयांचे आवासाच्या अधिकाराकरिता “एकता आंदोलन”*
___________________ 133 दांडेकर पूल येथील झोपडपट्टी पाडण्याच्या कारवाईनंतर सचेतन झालेल्या विविध झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी, आज एकता दर्शवत आणि घरांच्या, विस्थापनाच्या, एस.आर.ए.च्या संदर्भात चालू असलेल्या अन्यायाला, लपवालपवीला, दडपशाहीला समोर आणत दांडेकर पूल चौक येथे आज आज 11 ऑगस्ट रोजी, सकाळी 10:30 वाजता आंदोलन केले. यावेळी 133 दांडेकर पूल, 52 चाळ, 214 दांडेकर पूल, पानमळा वसाहत, शाहू वसाहत, हनुमान नगर या वसाहतींमधील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नौजवान भारत सभेचे निखिल एकडे यांनी सूत्रसंचालन केले. नौजवान भारत सभेतर्फे समन्वयक रवी पुर्णे, 133 दांडेकर पूल येथील हनुमंत फडके, पानमळा येथील किशोर…
पोलिस, अधिकारी – जनतेचे सेवक नाहीत ! भांडवली सत्तेच्या हुकूमाचे गुलाम!
दिनांक 24 जून रोजी 133 आंबिलओढा वसाहतीवर बुलडोझर चालवला गेला. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. लोकांना विश्वासात न घेता पोलिसी बळाचा बापर करून काही घरं जमीनदोस्त करण्यात आली. जनतेच्या आंदोलनादरम्यान जनतेमधीलच काही लोकांकडून असे येत होते की पोलिसांची यात काही भुमिका नाही, मनपाची काही भुमिका नाही, सर्व दोष फक्त बिल्डरचा आहे, वगैरे. निश्चितपणे पोलिस किंवा मनपा अधिकारी स्वत:हून निर्णय येऊन घरे पाडण्याचे काम ना करत होते, ना करू शकतात. त्यांना असा अधिकारच नसतो आणि जर त्यांनी असे केले तर त्यांच्यावरच कारवाई होऊ शकते. परंतु वास्तवामध्ये आंदोलन करणाऱ्या…
गरीब कामगार-कष्टकऱ्यांची घरे तोडणाऱ्या बिल्डरधार्जिण्या पुणे-मनपाचा धिक्कार! जनतेच्या संघर्षामुळे तात्कालिक उसंत अनेकांचे संसार उध्वस्त झाल्यानंतर आंबिलओढा परिसरातील झोपडपट्टी उध्द्वस्तीकरणाला स्थगिती
आज 24 जून रोजी पहाटेपासून नागरिकांचा जगण्याच्या अधिकारासाठी चालू असलेल्या संघर्षामध्ये जवळपास 10 लोकांची घरे तोडली गेल्यानंतर कोर्टाचा ‘स्टे’ आल्यामुळे उध्वस्तीकरण थांबले आहे. कोणत्याही प्रकारे तात्कालिक आगाऊ सूचना न देता पुणे महानगरपालिकेने प्रचंड पोलिस फौजफाट्यासहित 133 दांडेकर पूल येथील घरे तोडणे चालू केले. यादरम्यान लोकांनी पाऊस आहे, करोना आहे अशामध्ये अचानक घरे उध्वस्त केल्यास आम्ही कसे जगायचे हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला, परंतु पाशवी सत्तेला या प्रश्नांशी कधीच देणेघेणे नसते, कारण तसे असते तर त्यांनी घरे तोडण्याचा निर्णय घेतलाच नसता. अचानक झालेल्या कारवाईमुळे जनतेमध्ये अफरातफरीचे वातावरण तयार झाले होते. या…
आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021, बुधवार, रोजी नौजवान भारत सभा (नौभास) आणि पुण्यातील इतर अनेक परिवर्तनशील संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी मिळून बालगंधर्व चौक, पुणे येथे सायंकाळी 6 वाजता, दिशा रवी तसेच इतर पर्यावरणवादी, मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दमनाविरोधात निदर्शने केली.
आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021, बुधवार, रोजी नौजवान भारत सभा (नौभास) आणि पुण्यातील इतर अनेक परिवर्तनशील संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी मिळून बालगंधर्व चौक, पुणे येथे सायंकाळी 6 वाजता, दिशा रवी तसेच इतर पर्यावरणवादी, मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दमनाविरोधात निदर्शने केली. दिशा रवी या पर्यावरण कार्यकर्त्या आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भात एक अभियान चालवण्यासाठी त्यांनी एक ‘टूलकीट’ बनवली होती. ही टूलकीट इंटरनेटवर उपलब्ध आहे. या टूलकीट मध्ये हिंसाचाराबद्दल अवाक्षरही नाही. सोशल मिडीय़ा अभियान चालवण्यासाठी अशाप्रकारच्या टूलकीट बनवण्याची पद्धत अनेक संघटना अवलंबत असतात. भाजपच्या सोशल मिडीया सेलचे कामही असेच चालते. तरीही दिशा रवी यांच्यावर त्या देशविरोधी…
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागून 10 बालकांच्या मृत्यूचा घटनेचा निषेध करण्यासाठी निदर्शने
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागून 10 बालकांचा मृत्यु झाला. सुरक्षा यंत्रणा नसतानाही या विभागाचे 2015 मध्ये उद्घाटन झाले होते. गेल्या पाच वर्षात भाजपा आणि आघाडी, दोन्ही सरकारांनी या रुग्णालयात सुरक्षा यंत्रणेच्या व्यवस्थेसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. दिवसेंदिवस आरोग्य सेवेत कंत्राटीकरण वाढवून, खाजगीकरण वाढवून, सरकारी दवाखाने खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देऊन, खर्च कमी करुन सरकारी व्यवस्थेचे खच्चीकरण करुन, सरकारी आरोग्य व्यवस्था ‘खराबच’ असते अशी धारणा वाढवून खाजगी नफेखोर हॉस्पिटलचा धंदा वाढवण्याचे काम आज सर्व भांडवली पक्षांच्या सरकारांद्वारे केले जात आहे. मूलभूत सुविधांच्या व सुरक्षा यंत्रणेच्या अभावाने भंडारा…
उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येच्या विरोधात तसेच महिलविरोधी मानसिकता असणाऱ्या योगी सरकार व उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाच्या विरोधात 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.00 वाजता संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, गोवंडी येथे नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचा तर्फे निदर्शन केले गेले.
देह होत नाही एक दिवस स्त्री आणि उलथापालथ होते सारे जग अचानक!! – कात्यायनी उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येच्या विरोधात तसेच महिलविरोधी मानसिकता असणाऱ्या योगी सरकार व उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाच्या विरोधात 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.00 वाजता संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, गोवंडी येथे नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचा तर्फे निदर्शन केले गेले. ‘फासीवादी योगी-मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘जातीवाद मुर्दाबाद’, ‘ब्राह्मणवाद मुर्दाबाद’ ‘पितृसत्ता मुर्दाबाद’, ‘हाथरस-बलरामपुरच्या पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे’ ह्या घोषणा देत निदर्शनाची सुरवात करण्यात आली. घडलेल्या क्रूर…
